अहमदनगर :- मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर भाजप शहर जिल्ह्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असे खासदार गांधी म्हणाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या मोठे यश मिळाले आहे.
अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले होते. त्यामुळे अखेर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. आता देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही.
- Stock Market : मुकेश अंबानींच्या ‘या’ कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांची झुंबड, किंमत फक्त 22 रुपये…
- Soybean Variety: खरिपात ‘या’ सोयाबीन वाणाची लागवड करा आणि कमी पावसात भरघोस उत्पादन मिळवा! वाचा माहिती
- महिलांनो! महिन्याला 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळवण्याची सुवर्णसंधी; वाचा कसा घ्याल केंद्र सरकारच्या ड्रोन दिदी योजनेचा लाभ?
- रो रो सेवेद्वारे कोकण रेल्वेची ३२.९८ कोटींची कमाई
- Benefits Of Aamras During Summers : उन्हाळ्यात अमरसाचे सेवन करणे खूपच फायदेशीर, शरीर राहील जास्त काळ थंड…