कोपरगाव | नगरपालिकेच्या येसगाव येथील चार साठवण तलावांत सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने दहा दिवसांऐवजी सात दिवसांआड पाणी पुरवले जाणार आहे.
तालुक्यात एक जोरदार पाऊस पडल्यानंतर अद्याप म्हणावा असा पाऊस झालेला नाही. डाव्या आणि उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले आहे.
त्यामुळे शहराला किमान पाच दिवसांआड, तरी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने सात दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले.
पाणीप्रश्नातून कायमस्वरूपी सोडवणूक करायची असेल, तर २५ एकरांतील पाच नंबर तळ्याचे काम करणे गरजेचे आहे.
- Maruti Suzuki Swift : लोकप्रिय फॅमिली कार ‘इतक्या’ हजारांनी महागली, बघा कोणत्या प्रकारावर किती किंमत वाढली…
- Credit Card: क्रेडिट कार्डचा ‘हा’ पर्याय वापरा आणि तुमचे क्रेडिट कार्डचे पेंडीग बिल भरा! खिशातला नाही जाणार पैसा
- Ahmednagar News : मुलीची छेड काढली, जाब विचारताच ५० जण आले व हाताला येईल त्याने साऱ्या कुटुंबाला मारले, अहमदनगरमधील घटना
- Ahmednagar News : अहमदनगरमधील आणखी दोन पतसंस्थांमधील चेअरमन ७६ लाखांच्या ठेवी घेऊन फरार
- Ahmednaagr Politics : मी राणी लंके यांचे आभार मानतो की, त्यांनी असा नवरा सांभाळला..! शरद पवार निलेश लंकेंबद्दल नेमकं काय बोलून गेले..पहा..