अहमदनगर :- दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद देत नसलेल्या महिलेचा तिच्या नाेकरीच्या ठिकाणीच विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला.
वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये नोकरीला असलेल्या महिलेचा दोन वर्ष पाठलाग करूनही ती प्रतिसाद देत नसल्याने आरोपीने थेट तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव अनिल सैदर असे आहे. पिडीत महिला केडगाव उपनगरातील रहिवासी आहे. आरोपीने थेट तिचा हात पकडत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले.
- मोठी बातमी ! 1 मे 2024 पासून बदलणार ‘हे’ चार नियम, तुमच्यावर काय परिणाम होणार ?
- एका महिन्यातच गुगलचा युटर्न, ‘अहिल्यानगर’ नाव काढलं, आता Google Maps वर पुन्हा अहमदनगर !
- Ahmednagar Politics : नीलेश लंके फकिरच ! जंगम मालमत्ता घटली , कर्जही वाढले
- हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज भरण्याची नौटंकी ! निलेश लंके मंदिर बंद असताना गप्प का बसले होते ? विजय औटींचा घणाघात
- काय सांगता! फक्त 16 हजार रुपयांमध्ये मिळत आहे iPhone 15, कुठे सुरु आहे ऑफर? बघा…