अहमदनगर : कर्जत तालुक्यातील ताजू येथील १९ शेतकऱ्यांवर कालवा फोडल्याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पाटबंधारे विभागात काम करणारे अंबादास निवृत्ती गिरमे यांच्या यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी ताजू येथील बापू खेत्रू हाके,बाबा कोंडीबा चोरमले,रामदास किसन दराडे,संपत लक्ष्मण दराडे,लक्ष्मण खेत्रू हाके,
बारकू सोनू चोरमले,पर्वतराव खेत्रू हाके,भिवा रावा चोरमले,अजित फिरंगु कोळपे,भिवा चोरमले,शिवाजी गेणा हाके,अंबादास बापू दराडे,पोपट किसन दराडे,देविदास बापू दराडे,नवनाथ बापू दराडे,दिगंबर परशुराम दराडे,
नितीन शिवाजी दराडे,मधुकर लक्ष्मण दराडे,रघु चोरमले सर्वजन रा.ताजू यांच्यावर कालवा फोडून कालव्याचे पाणी वळवून शासनाचे ३ लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- HDFC Scheme : एचडीएफसी बँकेची खास योजना, फक्त व्याजातूनच कराल बक्कळ कमाई!
- आता सर्व कामगारांना अनिवार्य असणार UAN नंबर? काय होईल यामुळे कामगारांना फायदा? वाचा माहिती
- भावांनो ब्लूटूथ वापरा परंतु जरा जपून! नाहीतर होऊ शकतो मोठ्या प्रमाणावर त्रास, जाणून घ्या माहिती
- ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी : डॉ. सुजय विखे पाटील
- 2 हजार रुपयापेक्षा कमी किमतीत itel ने लॉन्च केला की-पॅड फीचर फोन! छोट्या फोनमध्ये आहे युट्युब आणि करता येईल यूपीआय पेमेंट