देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिट लाईट्स बंद करून बाल्कनी अथवा घरासमोर उभे राहून दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावण्याचे आवाहन केले .

या त्यांचा आवाहनावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली .

यामध्ये ट्विट करत ते म्हणाले थाळी – टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. देशाला इव्हेंटची नाही तर व्हेंटिलेटर , रुग्णालये आणि Covid – 19 चाचणी लॅबची गरज आहे.

हातावर पोट असणाऱ्या मजुरांना कामगारांना दोन वेळच जेवण हवं आहे . त्यामुळे हे प्रसिद्ध स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

https://twitter.com/bb_thorat/status/1245973645043724288

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment