‘या’ कारणामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्याही वाढली …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- दिवसेंदिवस लॉकडाऊन शिथील होत आहे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्याही वाढतांना दिसत आहे. त्यामुळे खून, खुनाचे प्रयत्न करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांसह हाणामारी व इतर किरकोळ गुन्ह्यात वाढ होऊ लागली आहे.

जिल्हयात गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वत्र पोलीस रस्त्यावर असल्याने नागरिक घातच बसलेले होते . त्या काळात गुन्ह्यांची संख्याही कमी होती.

एका दिवसाला पोलीस स्टेशनला आठ ते दहा गुन्हे नोंदवले जात होते. काही पोलीस स्टेशनला आठवड्यातून एखादाच गुन्हा नोंदविला जात होता.

गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर लोक रस्त्यावर येऊ लागले आहेत . तसे गुन्ह्यांची संख्याही वाढू लागली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment