वजन कमी करायचंय;मग ‘या’ सवयी टाळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जेवताना अन्न चावून चावून खा. यामुळे थोडेसे अन्न खाल्ल्यानंतरच तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल. आणि वारंवार भूक लागणार नाही.

बर्‍याचदा लोक वजन कमी करण्यासाठी न्याहारी करण्याचे टाळतात. परंतु तसे होत नाही. जर आपण नाश्ता केला नाही तर, वारंवार भूक लागते. त्यामुळे वारंवार खाल्ले जाते.

त्याने वजन वाढेल. बऱ्याचदा लोकांना कॉफी,चहा, डबाबंद ज्यूस घेण्याची सवय असते. परंतु यात असणाऱ्या कॅलरीज आपले वजन वाढवू शकतात, हे खाणे टाळले पाहिजे.

पदार्थांची चव वाढविण्यासाठी, सूप, कोशिंबीर आदींच्यावर चीज किंवा लोणी घेण्याची सवय असते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरी जाऊन वजन वधू शकते.

बऱ्याचदा लोक भुकेपेक्षा जास्त खातात. त्यांना पोट भरल्याची जाणीव होत नाही. त्यामुळे पोट भरेल एवढेच अन्न खा.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment