अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात सुधा परिस्थिती काही बेताची नाही आहे. नगर जिल्हात परतच्या पावसाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.
चक्रीवादळा नंतर आलेल्या परतीच्या पावसाने बळीराज्याच कंबडरडच मोडलेले आहे. हा पाऊस काही जायला तयार नाही आणि उसाचे हजारो हेक्टर क्षेत्र भुईसपाट झाले आहे.
या ऊसाच्या शेतामधे पाणी साचल्याने ऊस हा खराब होऊन त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मात्र अद्याप देखील या उसांचे पंचनामे करण्यात आले नाही आहे त्यामुळे सरकारने निदान पंचनामे तरी करावे व मदत वाटेल तेव्हा करावी अशी मागणी बळीराजा करत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved