अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-काँग्रेसचे नेतृत्व किती कमकुवत झाले. याचे वाईट वाटते आहे. एकेकाळी देशाचे नेतृत्व करणारा हा पक्ष किती अधोगतीला, लयाला गेला आहे, अशी टीका भाजपचे नेते, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी ( दि. ११) संगमनेरात एका कार्यक्रमासाठी आले असता. शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर चांगलीच टीका केली. सध्याची काँग्रेस पक्षाची अवस्था पाहिल्यानंतर कोणत्याही सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दुःख होईल. यासाठी मूळ काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये