जीवनात धन-संपत्तीची कधीच कमतरता भासू नये आणि सगळे काही एकदम मनासारखे व्हावे. दरम्यान यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत.
माता लक्ष्मीचे पाय : तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदण्यासाठी माता लक्ष्मीच्या पायांना घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावे. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे पाय असतात, त्या घरामध्ये दु:ख दारिद्र नसते.
तुळशीचे रोप : तुळशी माता लक्ष्मीचेच रूप आहे. घरासमोर तुळशीचे रोप लावल्याने घरात कधीच अशांती नांदत नाही आणि घर धन-धान्याने भरलेले राहते.
वरील ५ वस्तू घरात ठेवल्याने तुमच्या घरात सुख शांती नांदेल तसेच धन-संपत्ती कधीच कमतरता भासणार नाही.