Interesting Gk question : अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा वाढली की पुन्हा कमी होत नाही?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Interesting Gk question : आज आम्ही तुमच्यासोबत काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न घेऊन आलो आहे. हे सर्व परीक्षांसाठी (एसएससी, रेल्वे आणि इतर स्पर्धात्मक परीक्षा) अतिशय महत्त्वाचे आहेत.

कारण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. त्यामुळे तुम्ही सविस्तर प्रश्न खाली पहा.

प्रश्न : इंटरनेटवर पाठवलेल्या संदेशाला काय म्हणतात?
उत्तर – ई-मेल

प्रश्न : साख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक कोण होते?
उत्तर : कपिल मुनी

प्रश्न : भारताचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार कोणता आहे?
उत्तर – भारतरत्न

प्रश्न : ‘डबल फॉल्ट’ हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो?
उत्तर – टेनिस

प्रश्न :स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद

प्रश्न : भारतात पहिली जनगणना कधी झाली?
उत्तर – १८७२

प्रश्न : भारतात बनवलेला पहिला संगणक कोणता होता?
उत्तर : सिद्धार्थ

प्रश्न : मोडेम कशावर काम करतो?
उत्तर – टेलिफोन लाइन

प्रश्न : भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : लॉर्ड विल्यम बेंटिक

प्रश्न : वातावरणाचा दाब कोणत्या उपकरणाने मोजला जातो?
उत्तर : बॅरोमीटर

प्रश्न : पनामा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?
उत्तर : पॅसिफिक महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर

प्रश्न : ‘वनस्पतींना जीवन असते’ असे कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने सांगितले?
उत्तर – जगदीशचंद्र बसू

प्रश्न : खडूचा शोध कोणत्या काळात लागला?
उत्तर – निओलिथिक मध्ये

प्रश्न : ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे?
उत्तर : अभिनव बिंद्रा

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा वाढली की कमी होत नाही?
उत्तर – वय