UPSC Interview Questions : पनीर खाल्याने माणसाला कोणता रोग होतो?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत (Interview) असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : जगातील कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
उत्तर : टोकियो शहर

प्रश्न : जगात सर्वात स्वस्त सोने कुठे मिळते ?
उत्तर : हॉंगकॉंग देशात

प्रश्न : कोणता प्राणी कधीही पाणी पीत नाही?
उत्तर : कांगारू रेट

प्रश्न : भारतामध्ये सर्वात अगोदर सूर्य कुठे उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

प्रश्न : भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे?
उत्तर : भारतरत्न

प्रश्न : तंबाखुमध्ये कोणते विषारी द्रव्य असते?
उत्तर : निकोटीन

प्रश्न : पनीर खाल्याने माणसाला कोणता रोग होतो?
उत्तर : कब्ज