UPSC Interview Questions : आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट कोणता आहे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : गावोगावी शाळा सुरु करण्याचे काम कोणी केले?
उत्तर : जिल्हा परिषद

प्रश्न : सह्याद्रीच्या सर्वात उंच कळसुबाई शिखराची उंची किती आहे?
उत्तर : १६५० मीटर

प्रश्न : पांढरे सोने विकणारा देश कोणता आहे?
उत्तर : यवतमाळ

प्रश्न : आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट कोणता आहे?
उत्तर : दंगल (२०१६)

प्रश्न : क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर : अहमदनगर