UPSC Interview Questions : कोणते फळ खाल्ल्यावर मच्छर जास्त चावतात?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : इंडियन मिलिटरी अकादमी कुठे आहे?
उत्तर : डेहराडून

प्रश्न : महाराष्ट्रातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय आहे?
उत्तर : अप्सरा

प्रश्न : मराठीतील पहिला गद्यात्मक ग्रंथ कोणता आहे?
उत्तर : लीळाचरित्र

प्रश्न : समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे?
उत्तर : सज्जनगड

प्रश्न : बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली आहे?
उत्तर : महात्मा फुले

प्रश्न : कोणते फळ खाल्ल्यावर मच्छर जास्त चावतात?
उत्तर : केळी