मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजलेला असतानाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे.
आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता.
राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.
- नवीन द्राक्ष लागवड करायची असेल तर ‘हा’ वाण ठरेल फायद्याचा! ज्यूस आणि वाईन निर्मितीसाठी आहे प्रसिद्ध व बाजारात देखील असते जास्त मागणी
- Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ धांसू फोनची किमत झाली कमी; बघा खास ऑफर…
- पंतप्रधान मोदीच्या धोरणामुळेच कृषि आणि सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर होण्याची संधी
- Banana Chips Business: दोन लाख रुपये गुंतवणुकीतून सुरू करा केळी चिप्स उद्योग! 50 किलो केळी चिप्स बनवण्यासाठी किती येतो खर्च? वाचा माहिती
- Farmer Success Story: गेल्या 24 वर्षापासून या शेतकऱ्याला आहे भुईमूग पिकाचा हातखंडा! उन्हाळी भुईमुगाचे मिळवतो एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन