उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली, म्हणून साडेसाती दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं
मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला, तो विसर जागृत करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू; रवी राणा