धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, काँग्रेसला प्रतिमा सुधारायची असेल तर आघाडीतून बाहेर पडावे: आमदार विखे
‘हे’ महाविकास आघाडी नव्हे तर ‘पिछाडी’सरकार…? यांच्या काळात राज्य कृषीत पिछाडीवर : आमदार विखे पाटील यांची टीका