आयुष्यात अनेक अडचणी, मानसिक क्लेश, चिंता आणि दुःख येत असतात.

अशावेळी प्रेमानंदजी महाराजांचे शब्द जीवन बदलू शकतात

प्रेमानंद जी महाराज यांनी सांगितलेले काही प्रभावी उपाय तुमच्या जीवनातील दुःख कमी करतील

महाराज सांगतात की मन शांत ठेवायचं असेल, तर दररोज ध्यान करा

नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. अशा संगतीत राहिल्याने मनावरचे ताण हलके होतात

महाराज सांगतात की आयुष्यात जे मिळाले आहे त्यात समाधान मानले, तर दुःख वाटत नाही

जेव्हा आपण स्वतः सुधारतो, तेव्हा आपोआप दुःख कमी होऊ लागते आणि मन हलके होते.

दुःखातही जर देवावर पूर्ण विश्वास असेल तर मानसिक आधार मिळतो.