UPSC Interview Question : मनुष्यानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला मानले जाते? तुम्हाला माहिती आहे का याचे उत्तर? नाही ! तर जाऊन घ्या…

UPSC Interview Question : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे देशात हजारो विद्यार्थी आहेत. यूपीएससी परीक्षेत अनेक असे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न (Question) वाचून तुम्ही गोंधळून जाऊ शकता. यूपीएससी (UPSC) परीक्षा (Exam) पास होणे ही काही १० वी १२ वी ची परीक्षा नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात.

UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

आज आम्ही तुम्हाला मनुष्यानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला मानले जाते? या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत. तसेच दुसऱ्याही प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

प्रश्न: मनुष्यानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला मानला जातो?
उत्तरः डॉल्फिन

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी प्यायल्यानंतर मरते?
उत्तर: तहान

प्रश्न- असे फळ जे बाजारात उपलब्ध नाही?
उत्तर: मेहनतीचे फळ.

प्रश्न- लहानपणापासून वृद्धापकाळापर्यंत शरीराचा कोणता भाग वाढत नाही?
उत्तर: डोळे.

प्रश्न- असा देश जिथे फक्त 40 मिनिटे रात्र असते?
उत्तर – नॉर्वे.

प्रश्न- एक भिंत बांधायला आठ माणसांना 10 तास लागले तर चार माणसांना ती बांधायला किती वेळ लागेल?
उत्तर- अजिबात वेळ नाही, कारण ती आधीच बनलेली आहे.

प्रश्न- जगातील एकमेव हिंदू राष्ट्र कोणते?
उत्तर- नेपाळ

प्रश्न- असे काय आहे की जेवढे जवळ जाल तेवढे कमी दिसेल?
उत्तर: गडद.

प्रश्न- आंबट मध कुठे मिळतो?
उत्तर – ब्राझील.