KVIC Mumbai Bharti 2023 : खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज !

Ahilyanagarlive24 office
Published:

KVIC Mumbai Recruitment 2023 : खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करू इच्छित असाल तर येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.

खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत “संचालक” पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित अधिक माहिती : –

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत संचालक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पद संख्या

या भरती अंतर्गत एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवार संचालक (Adm आणि HR), खादी आणि VI आयोग, इर्ला रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई -400056 येथे पोस्टाने अर्ज पाठवू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.kvic.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

कसा करायचा अर्ज ?

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जातील.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2023 आहे.
-तरी देय तारखे पूर्वी अर्ज सादर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe