शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडूंनी पुकारलेल्या आंदोलनाला खासदार निलेश लंकेंचा पाठिंबा
राज्यातील सर्वच शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेले आंदोलन आता संपूर्ण राज्यात पोहचले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्जमाफीसाठी त्यांनी पुकारलेले चक्का जाम येत्या गुरुवार दि.२४ जुलै रोजी असून त्यास खा.निलेश लंके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तशा प्रकारचे पत्र खा. लंके … Read more