जामखेड पंचायत समितीचा महाआवास अभियानात राज्यात प्रथम क्रमांक, आज पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
Ahilyanagar News: जामखेड- पंचायत समितीने महाराष्ट्र सरकारच्या महाआवास अभियानांतर्गत २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक विभागात सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर आता राज्यस्तरावरही अव्वल ठरल्याने जामखेडने यशाचा नवा टप्पा गाठला आहे. आज (दि. ३ जून २०२५) पुण्यातील बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या … Read more