ज्योतिषशास्त्रानुसार ‘या’ राशीच्या लोकांनी सोनं घालू नये! पैसा आणि संबंधात होतो मोठा तोटा, कोणत्या आहेत या राशी?

भारतीय संस्कृतीत सोनं हे संपत्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. घराघरात आई-आज्जींच्या दागिन्यांपासून ते नवविवाहित वधूच्या साजशृंगारापर्यंत सोन्याला खास स्थान असतं. पण ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहिलं, तर हेच सोनं काही विशिष्ट राशींसाठी शुभ नसतं, उलट त्यांचे जीवन अडचणींनी भरून जातं. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण अनेक ज्योतीषशास्त्रज्ञांचा यावर ठाम विश्वास आहे. वृषभ राशी वृषभ राशीच्या … Read more

पावसाळ्यात फूड पॉइजनिंग झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपचार! त्वरित मिळेल आराम

पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो, पण त्याचबरोबर अनेक प्रकारच्या आरोग्य तक्रारीही उगम पावतात. यामध्ये सर्वाधिक त्रासदायक ठरतो तो म्हणजे अन्नातून होणारी विषबाधा. एरव्ही जे अन्न आपण आनंदाने खातो, तेच पावसात थोडंसं खराब झालं की शरीराला घातक ठरू शकतं. यामुळे पोटदुखी, उलट्या, मळमळ, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशा समस्या जाणवतात. जर तुम्हालाही नुकतंच असं … Read more

गरम तेल, वाफ किंवा चहा अंगावर सांडल्यास घाबरू नका! ‘या’ घरगुती उपायाने लगेच थांबेल जळजळ

घरात रोजच्या धावपळीत स्वयंपाक करताना कधी गरम तेल उडतं, तर कधी चहा किंवा वाफ हातावर पडते, त्यावेळी होणारी तीव्र जळजळ अक्षरश: रडवायला आणते. कित्येकदा आपण गोंधळून जातो काय करावं, कसं करावं? पण अशा प्रसंगी काही साधे, घरातच सहज करता येणारे उपाय तुमच्या वेदनेला तात्काळ आराम देऊ शकतात आणि पुढच्या त्रासापासून तुमचा बचावही करतात. थंड पाणी … Read more

कुत्रे, मांजरी, हत्ती…हे प्राणी नैसर्गिक आपत्तीचा इशारा आधीच कसा देतात? जाणून घ्या सत्य!

भूकंप किंवा त्सुनामीसारखी मोठी आपत्ती येण्याआधी प्राणी अस्वस्थ, भयभीत किंवा विचित्र वागू लागतात, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. 2004 साली आलेल्या त्सुनामीनंतर प्राण्यांच्या या विचित्र वर्तनावर वैज्ञानिकांचं लक्ष गेलं. लोकांना वाटलं हा केवळ योगायोग असेल, पण वैज्ञानिकांनी त्यामागे एक स्पष्ट कारण शोधलं. प्राणी माणसांपेक्षा अधिक तीव्र इंद्रियशक्तीच्या माध्यमातून निसर्गात होणाऱ्या सूक्ष्म बदलांना आधीच ओळखतात. वैज्ञानिक … Read more

भारतीय ट्रकवर मागच्या बाजूला ‘Horn OK Please’ आणि ‘OK Tata’ का लिहिलं जातं?, वाचा यामागील भन्नाट कारण!

भारतीय रस्त्यांवरून प्रवास करताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल, ट्रकच्या मागच्या भागावर मोठ्या रंगीत अक्षरांत लिहिलेलं “हॉर्न ओके प्लीज” किंवा “ओके टाटा बाय बाय”. हे शब्द केवळ रंगीबेरंगी सजावटीचा भाग वाटू शकतात, पण खरंतर त्यांच्या मागे एक इतिहास आहे, एक संस्कृती आहे, आणि त्यात लपलेलं आहे भारतीय रस्त्यांवरील संवादाचं एक खास रूप. ‘Horn OK … Read more

ऑगस्ट महिना ठरणार सुपर लकी!’या’ 5 मूलांकांवर सूर्यदेव व राहू करणार धन, यश आणि संधींचा वर्षाव

ऑगस्ट महिना सुरू होताच काही लोकांना जबरदस्त लाभ होणार आहेत. या महिन्यात काही निवडक मूलांक असणाऱ्या लोकांवर सूर्य आणि राहुचा विशेष आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे धनलाभ, पदोन्नती, गुंतवणुकीत नफा अशा अनेक शक्यता त्यांच्या दाराशी येऊन उभ्या आहेत. चला, पाहूया या कोणते आहेत हे भाग्यवान मूलांक. मूलांक 1 मूलांक 1 असलेले लोक म्हणजे जे लोक 1, … Read more

मृत्यूनंतर मालमत्तेचा खरा वारसदार कोण असतो?, नामनिर्देशित व्यक्ती की कायदेशीर वारस? वाचा कायदा काय सांगतो!

तुम्ही आयुष्यात मेहनतीने कमावलेली संपत्ती, बँकेतील ठेवी, विमा, गुंतवणूक यावर तुमचा हक्क असतोच, पण तुमच्या निधनानंतर त्याचे काय होते? हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. विशेषतः जेव्हा अचानक काही घडतं आणि कुटुंबाला कायदेशीर किचकट प्रक्रियांचा सामना करावा लागतो. अशा वेळी “नामनिर्देशित व्यक्ती” म्हणजे नेमकं काय? ती तुमच्या मालमत्तेची मालकीण होते का? याबद्दल स्पष्ट माहिती असणं फार … Read more

भारतीयांसाठी सुवर्णसंधी! युके, अमेरिका, युएईसह 15 देशांचा व्हिसा मिळवा फक्त 1 रुपयांत; कसं ते जाणून घ्या

परदेशात जाण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. कुणाला लंडन पाहायचंय, कुणाला दुबईचं वैभव अनुभवायचंय, तर कुणाला ऑस्ट्रेलिया. पण प्रत्येक वेळेस त्या स्वप्नामध्ये एक अडथळा ठरत आला आहे, व्हिसा शुल्क! हजारो रुपयांचं हे शुल्क अनेक वेळा परवडत नाही आणि स्वप्न पुन्हा बॅगेत बंद होतं. पण आता एक मोठी बातमी आली आहे जी अनेक भारतीय प्रवाशांसाठी पर्वणी ठरणार आहे. … Read more

वर्कआउटपासून ते आहारापर्यंत…जाणून घ्या जान्हवी कपूरच्या बॉडी टोनिंग आणि सौंदर्यामागचा मंत्र!

जान्हवी कपूर हिला आज कोण ओळखत नाही? तिचं सौंदर्य, तिची स्टाईल आणि विशेषतः तिचा आर-ग्लास फिगर हे तिच्या चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतं. पण एवढं सगळं सहज मिळालेलं नाही, तर तिच्या मागे आहे कठोर मेहनत, शिस्तबद्ध दिनचर्या आणि फिटनेसबाबतची जबाबदारी. जान्हवीचं हे सौंदर्य फक्त दिसण्यासाठी नाही, तर ते आरोग्यदृष्ट्याही महत्त्वाचं आहे. चला, जाणून घेऊया तिच्या या … Read more

ODI मध्ये सर्वात फास्ट शतकं ठोकणारे 10 धडाडीचे फलंदाज, भारतीय नाव शोधूनही सापडणार नाही!

क्रिकेटचा एकदिवसीय फॉरमॅट हा कसोटीची शिस्त आणि टी-20 ची आक्रमकता यांचं विलक्षण मिश्रण आहे. इथे खेळाडूंसमोर वेळेचं बंधन असतं, पण मोठी खेळी करण्याचीही संधी. या मर्यादित षटकांच्या खेळात काही फलंदाजांनी इतक्या वेगात शतकं ठोकली आहेत, की त्यांची नावं ऐकूनच थक्क व्हायला होतं. विशेष म्हणजे, या यादीत दोन वेळा एका खेळाडूचं नाव आहे आणि दुर्दैवाने, भारताचा … Read more

पूजा थाळीत ‘या’5 वस्तु नसतील, तर पूजा करूच नका! अन्यथा लाभाऐवजी होऊ शकतो अनिष्ट परिणाम

दररोज सकाळी आपण जेव्हा मनोभावे देवाच्या मूर्तीजवळ उभं राहतो, तेव्हा हातात एक सुंदर पूजा थाळी असते. पण कधी विचार केलाय का की त्या थाळीत नेमकं काय असावं लागतं? अनेकदा आपण फुलं, दिवा वगैरे ठेवतोच, पण काही गोष्टी जर आपण विसरलो, तर आपली पूजा अपूर्णच ठरते असं मानलं जातं. हे केवळ परंपरेचा भाग नाही, तर आपल्या … Read more

रस्त्यावर पडलेले पैसे घेतल्यास नशिबावर होतो अशुभ परिणाम?, प्रेमानंद महाराजांचा सल्ला ऐकाच!

आपल्या आजूबाजूच्या जगात अनेक गोष्टी अनपेक्षित घडतात. एखाद्या दिवशी रस्त्यावरून जात असताना जर अचानक तुमच्या नजरेस काही नोटा पडलेल्या दिसल्या, तर तुमचं मन क्षणभर गोंधळून जातं, उचलावं की नाही? असा विचार बहुतेकांना होत असतो. अशाच एका साध्या पण खोल प्रश्नाला वृंदावनचे आध्यात्मिक संत प्रेमानंद महाराज यांनी दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर लोकांच्या हृदयाला भिडतंय. रस्त्यावरील … Read more

एका क्लिकवर मिळेल मदत! प्रत्येक मुलींच्या फोनमध्ये असायलाच हवे ‘हे’ सरकारी सेफ्टी अॅप, जाणून घ्या अधिक

आजच्या वेगवान जगात मुलींच्या सुरक्षिततेचा विषय केवळ चिंता नाही, तर ती एक गरज बनली आहे. शिक्षण असो की नोकरी, प्रवास असो की रोजची कामं स्त्रिया सर्वत्र सक्रीय असताना त्यांना सुरक्षित ठेवणं समाजाची जबाबदारी आहे. पण प्रत्येक मुलीनेही स्वतःसाठी काही मूलभूत उपाय स्वतःकडे ठेवायला हवेत. यासाठी भारत सरकारने तयार केलेलं एक महत्त्वाचं अ‍ॅप म्हणजे “112 इंडिया … Read more

सिलेंडरमधील गॅस शिल्लक आहे की नाही?, ‘या’ सोप्या ट्रिकने सेकंदात समजेल किती गॅस उरलाय!

आपण सगळेच अशा क्षणांना सामोरे गेलो आहोत, जेव्हा संध्याकाळी कामावरून थकून आलेली व्यक्ती स्वयंपाकाला बसते, आणि अगदी त्या क्षणीच गॅस संपतो. पोळ्या अर्धवट भाजून राहतात, घरच्यांचा चेहरा उतरतो आणि मग सुरु होते आधी पोट भरण्यापेक्षा गॅसवाल्याला कॉल करण्याची धावपळ. हे चित्र अनेक घरांमध्ये वारंवार घडतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की याचं एक अतिशय सोपं … Read more

लिपस्टिकपासून…सगळ्याच गोष्टीत लपलाय ‘हा’ विषारी घटक! आरोग्यावर होणारे परिणाम ऐकून धक्का बसेल

आज आपण जेवढं आरोग्याबाबत सजग झालो आहोत, तेवढंच आपल्या रोजच्या सवयींमध्ये काही लपलेले धोके अजूनही दुर्लक्षित राहतात. आपण दररोज वापरत असलेल्या काही गोष्टी अशा असतात, ज्या दिसायला निरुपद्रवी वाटतात, पण वास्तवात त्या आपल्या शरीरात जाऊन गंभीर आजारांना निमंत्रण देतात. याच पद्धतीने, अलीकडील एका संशोधनातून उघड झालं आहे की काही विशिष्ट कृत्रिम रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे टाइप … Read more

जीमनंतर लगेच ‘हे’ 6 सुपरफुड्स खा, शरीर होईल लोहासारखं मजबूत!

व्यायाम करून घाम गाळल्यानंतर शरीर फक्त थकलेले नसते, तर त्याच्या आत खोलवर स्नायूंवर खूप मोठा ताण आलेला असतो. हा ताण सहन करताना स्नायूंमध्ये सूज, वेदना किंवा थकवा जाणवू लागतो आणि म्हणूनच, व्यायामानंतरचा काळ म्हणजे आपल्या शरीराच्या दुरुस्तीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. जर या काळात योग्य अन्नपदार्थ घेतले, तर ते स्नायूंना केवळ बळकट करत नाहीत, तर … Read more

परदेश प्रवासाची मोठी संधी! ‘हा’ देश भारतासह 40 देशांना देतोय व्हिसा फ्री एंट्री, राहणं-खाणंपिणं सगळं काही बजेटमध्ये

परदेशात फिरायला जाण्याची इच्छा अनेकांची असते. पण अनेकदा व्हिसा मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रं, वेळ आणि खर्च यामुळे अनेकांचे पाय थांबतात. अशा वेळी जर कोणी सांगितलं की तुम्ही सहज, फक्त पासपोर्ट घेऊन दुसऱ्या देशात जाऊ शकता तेही कोणताही व्हिसा न घेता तर? हो, असाच एक आनंददायक निर्णय श्रीलंका या आपल्या शेजारी देशाने घेतला आहे, आणि त्यामुळे अनेक … Read more

कुंडलीतील गुरु दोषामुळे लग्न लांबतंय, आर्थिक नुकसान होतंय? धारणा करा ‘हा’ चमत्कारी रत्न! नशीबच पालटेल

कधी-कधी जीवनात सगळं काही करत असूनही यश मिळत नाही, अपयश हातात उरते, आणि कारण कळतच नाही. अनेक जण अशा परिस्थितीत थकून जातात. पण भारतीय ज्योतिषशास्त्रात यामागे अनेकदा ग्रहांची भूमिका असते, विशेषतः गुरु ग्रहाची. गुरु दोष हा अशा समस्यांमागील एक महत्त्वाचा कारण असतो. जर गुरु कमजोर झाला असेल, तर नोकरी, व्यवसाय, शिक्षण, विवाह किंवा संतानप्राप्ती यासारख्या … Read more