खरा आनंद आणि सुख कशातून मिळते?, वाचा प्रेमानंद महाराजांचे मौल्यवान उपदेश!

वृंदावनच्या पवित्र भूमीत एक गोड आवाज आहे जो हजारो लोकांच्या मनातील काळोख दूर करतो, तो म्हणजे प्रेमानंद महाराजांचा गोड, अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा स्वर. जेव्हा जीवन कठीण वळणावर उभं राहतं, जेव्हा मन निराशेने भरतं, तेव्हा असंख्य लोक आपल्या प्रश्नांसह महाराजांच्या चरणी येतात. कोणाचं संसार डळमळीत झालेलं असतं, तर कुणाचं मन अस्थिर. पण महाराज एकच गोष्ट स्पष्ट सांगतात … Read more

हिंदू धर्मात गृहप्रवेशाच्या वेळी नववधू पायांनी तांदळाचा कलश का पाडते?, वाचा यामागील धार्मिक परंपरा!

हिंदू धर्मातील प्रत्येक विधी केवळ एक औपचारिकता नसून त्यामागे खोल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला असतो. लग्नानंतर नववधूच्या गृहप्रवेशाच्या वेळी पार पडणारी एक अशीच परंपरा म्हणजे, पायांनी तांदळाने भरलेला कलश उडवण्याची प्रथा. हे दृश्य आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे, पण खरे कारण आजही अनेकांना माहिती नसते. धार्मिक परंपरा सनातन धर्मात एकूण 16 संस्कार सांगितले आहेत, … Read more

Friendship Day 2025: यंदाच्या फ्रेंडशिप डेला आपल्या खास मित्राला राशीनुसार द्या भेटवस्तू, नाते बहरेलच सोबत नशीबही उजळेल!

मैत्री हे नातं जन्माचं नसतानाही इतकं खास का असतं, याचं उत्तर अनेकांना देता येत नाही. कारण मैत्रीत जो आपुलकीचा ओलावा असतो, ती समजूतदार साथ, तो निरागस विश्वास हे सगळं कुठल्याही इतर नात्यात क्वचितच अनुभवायला मिळतं. आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी एक दिवस केवळ या अनोख्या नात्यासाठी राखून ठेवला जातो, मैत्री दिन. यंदा हा खास दिवस रविवार, … Read more

Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर लगेच ‘ही’ 5 कामे करा, देवी लक्ष्मी आणि सरस्वती प्रसन्न होऊन देतील शुभ आशीर्वाद!

दररोज सकाळची सुरुवात ही केवळ एक नविन दिवसाची सुरुवात नसते, ती आपल्या मनःस्थितीला, घरातील वातावरणाला आणि संपूर्ण दिनचर्येला आकार देणारा अत्यंत संवेदनशील क्षण असतो. त्यामुळे या पहिल्याच क्षणी आपण काय करतो, याला वास्तुशास्त्रानुसार फार मोठे महत्त्व दिले गेले आहे. सकाळी डोळे उघडल्यानंतर पहिल्या काही मिनिटांत जर योग्य कृती केली गेली, तर ती केवळ आपला मूड … Read more

गेल्या 5 वर्षात रेल्वेच्या जनरल कोचमधून किती प्रवाशांनी प्रवास केला?, सरकारकडून थक्क करणारी आकडेवारी जाहीर!

रेल्वेच्या जनरल कोचबद्दल आपल्याला सर्वांना एखादी आठवण नक्कीच असेल.कधी कॉलेजच्या ट्रिपसाठी, कधी घरच्या गावी जायचं असल्याने, तर कधी फक्त खिशाला परवडेल म्हणून. पण या डब्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात लोक रोजच्या रोज प्रवास करत असतील याचा आपण कधी विचार केला आहे का? भारतीय रेल्वेने नुकताच एक आकडेवारी अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यात दिलेली संख्या पाहून खरोखर … Read more

टोमॅटो, वांगी, भोपळा, बीन्स या भाज्या आहेत की फळं?, वैज्ञानिक तथ्य तुम्हाला थक्क करून सोडतील!

आपण लहानपणापासूनच शाळेत भाजी आणि फळं यांचं वेगळं वर्गीकरण शिकतो. परंतु आज आपण ज्या भाज्या वर्षानुवर्षे भाजी म्हणून खाल्ल्या आहेत, त्या प्रत्यक्षात वनस्पतीशास्त्रीय दृष्टिकोनातून फळं आहेत हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. टोमॅटो, वांगी, भोपळा, वाटाणे, बीन्स, सिमला मिरची किंवा अगदी कारल्यासारख्या भाज्या या सगळ्यांचं वैज्ञानिक वर्गीकरण फळांमध्ये होतं. फळ म्हणजे जे पानं किंवा देठ नसून … Read more

हिरव्या मिरच्या कापल्यावर हात जळजळतात?, हे 5 घरगुती उपाय लगेचच आराम देतील!

जेव्हा आपण स्वयंपाकघरात जेवणात चव वाढवण्यासाठी हिरव्या मिरच्या वापरतो, तेव्हा त्यामागे एक लपलेली वेदनादायक गोष्ट असते, मिरच्या कापल्यावर हातांना होणारी तीव्र जळजळ! अनेकदा ही जळजळ इतकी असह्य होते की तुम्ही कितीही वेळा हात धुतले, तरीही आराम मिळत नाही. पण ही सामान्य समस्या असून, काही सोपे घरगुती उपाय वापरल्यास तुम्हाला काही मिनिटांत आराम मिळू शकतो. हिरव्या … Read more

दातदुखी आणि श्वासाच्या दुर्गंधीवर करा ‘हा’ घरगुती रामबाण उपाय, 100% करेल परिणाम!

तोंडाचा वास सतत खराब येत असेल, दात कळकळत असतील किंवा हिरड्यांमध्ये सूज आणि रक्त येत असेल तर अनेकजण लगेच डॉक्टरांकडे धाव घेतात. पण काही वेळा आपल्या स्वयंपाकघरातच असे घरगुती उपाय लपलेले असतात, जे केवळ प्रभावीच नाहीत, तर कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय असतात. लवंग आणि तुरटी या दोन नैसर्गिक घटकांचे पाणी हे असंच एक आश्चर्यकारक मिश्रण आहे, … Read more

AC कोचमधून बेडशीट, उशी किंवा टॉवेल चोरी गेल्यास कोण असते जबाबदार?, रेल्वेचे नियम काय आहेत? जाणून घ्या

भारतीय रेल्वे लाखो लोकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून दररोज कोट्यवधी रुपये खर्च करते. पण कधी कधी काही प्रवासी हे सोयीचे सामान ‘आठवण’ म्हणून घरी घेऊन जातात, हे करताना त्यांना जाणवतच नाही की ते प्रत्यक्षात कायद्याचा भंग करत आहेत. एसी कोचमधील प्रवास थोडासा अधिक मोलाचा असतो. कारण यात प्रवाशांना केवळ एसीच नव्हे, तर झोपण्यासाठी बेडशीट, उशी, … Read more

‘हे’ आहेत जगातील सर्वात सुंदर 6 रंगीबेरंगी आणि हुशार प्राणी, फोटो पाहूनच थक्क व्हाल!

जगाच्या कानाकोपऱ्यांत, निसर्गाने आपल्या कलेचं असं काही सुरेख प्रदर्शन केलं आहे की ते पाहून माणूस थक्क होतो. आपल्याला वाटतं की इंस्टाग्राम फिल्टर किंवा एडिटिंग अ‍ॅप्स सुंदरतेची कमाल दाखवतात, पण निसर्ग स्वतःचं सौंदर्य ज्या सहजतेने आणि नैसर्गिकतेने सादर करतो, त्याचं कोणतंही मानवनिर्मित रूप काय तोडणार? या लेखात आपण अशाच काही रंगीबेरंगी आणि बुद्धिमान प्राण्यांविषयी जाणून घेणार … Read more

मालदीवसाठी बजेट प्लॅन करताय? फक्त ₹1000 रुपयांमध्ये काय काय करता येतं, जाणून घ्या!

मालदीव हा देश भारतीय पर्यटकांच्या मनात खास स्थान निर्माण करून आहे. आपल्या देशापासून काहीच तासांच्या अंतरावर असलेला हा नंदनवनसारखा बेटसमूह, वर्षभर पर्यटकांनी गजबजलेला असतो. पण तुमच्या खिशात ₹1000 असतील, तर त्या रकमेची खरंच तिथे किती किंमत आहे? हे जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या बजेटच्या निर्णयांबाबत एक वेगळीच समज मिळेल. मालदीव म्हणजे केवळ सुट्टीचा एक पर्याय नाही, … Read more

भारतात ‘या’ 5 कर्करोगाने वाढवली चिंता, पुरुषांसाठी शेवटचा प्रकार ठरतोय जीवघेणा!

भारतात आजही लाखो लोक कर्करोगाशी झुंज देत आहेत. आधुनिक वैद्यकीय प्रगती असूनही, या आजारामुळे हजारो रुग्ण आपले प्राण गमावत आहेत. विशेषतः काही प्रकारचे कर्करोग भारतात अधिक प्रमाणात आढळतात आणि ते अत्यंत धोकादायक ठरतात. भारतीय समाजात या आजाराबद्दल अजूनही पुरेशी जागरूकता नसल्याने अनेक वेळा निदान उशिरा होते आणि उपचार करण्याचा कालावधी मर्यादित राहतो. खाली दिलेले 5 … Read more

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारे फक्त 5 फलंदाज, यादीत धोनी-सचिनचे नावच नाही!

भारतीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणे ही नेहमीच मोठी गोष्ट मानली जाते. पण प्रत्येक प्रकारात म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये शतक झळकावणे ही अजूनच दुर्मिळ कामगिरी आहे. क्रिकेटप्रेमींच्या मनात कायमच घर करून राहिलेल्या सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांची नावं या यादीत नसतील, यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे. मात्र आकडेवारी नेहमी वास्तव सांगते, आणि तीच वास्तव … Read more

भारतीय एअर फोर्सचं जगात कितवं स्थान?, हवाई ताकदीत कोण आहे सर्वात पुढे? पाहा टॉप-5 देशांची यादी

लढाऊ विमाने, बॉम्बर्स, इतर लढाऊ विमाने आणि वैमानिकांना कठोर प्रशिक्षण देऊनच एखाद्या देशाचे हवाई दल अधिक शक्तिशाली बनते. ही शक्ती टिकवण्यासाठी जगभरातील सरकारे अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. कारण युद्धजन्य परिस्थितीत सर्वात आधी शत्रूवर आघात करण्याची जबाबदारी हवाई दलावरच असते. त्यामुळेच जगातील विविध देश आपले हवाई दल अद्ययावत ठेवण्याच्या शर्यतीत सामील झाले आहेत. USA जगात … Read more

Relationship Tips : कडाक्याचं भांडण झालंय, पण तुम्हाला नातंही टिकवायचंय?, ‘हा’ सल्ला तुमचं नातं आणखी घट्ट करेल!

प्रेम असले तरी भांडणं टाळता येत नाहीत. कारण दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा एकत्र प्रवास म्हणजेच नातं. भांडणं ही त्या प्रवासात येणाऱ्या खाचखळग्यांसारखी असतात. पण भांडणानंतर जे घडतं, ते खऱ्या नात्याची कसोटी असते. काहीजण अबोला धरतात, काही मुद्दाम दुर्लक्ष करतात. पण अशाने नातं सावरत नाही, उलट तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतं. म्हणूनच भांडण संपल्यावर जोडीदाराशी संवाद सुरू करणे … Read more

घरी आलेल्या पाहुण्याला सर्वप्रथम पाणीच का दिलं जातं?, यामागचं आध्यात्मिक रहस्य तुम्हाला थक्क करेल!

आपल्या भारतीय संस्कृतीत पाहुण्यांचे आगमन म्हणजे एक उत्सवच असतो. कुणी दारात आलं की आपल्याकडून लगेचच त्यांचं स्वागत केलं जातं आणि सगळ्यात आधी त्यांना दिलं जातं, एक पाणी भरलेला ग्लास. हे एखाद्या औपचारिक सवयीसारखं वाटतं, पण यामागे केवळ तहान भागवण्याचा हेतू नसतो. हा एक दृष्टीकोन आहे.पाहुण्याच्या थकलेल्या शरीराला विश्रांती देणं, पण त्याहीपलीकडे काही गूढ आणि भावनिक … Read more

आयुष्यात एकदा तरी ‘या’ शिव मंदिराचं दर्शन घ्या…आणि पाहा तुमचं नशीब कसं बदलतं!

हिमाचल प्रदेश म्हणजे निसर्गाच्या कुशीत विसावलेलं एक स्वर्ग. येथील दऱ्या, नद्या, देवालयं आणि शांततेचा स्पर्श मनाला भारावून टाकतो. पण या सर्व सौंदर्यांमध्येही एक ठिकाण असं आहे जे केवळ देखणंच नाही, तर चमत्कारांनी भरलेलं आहे. कुल्लू शहराच्या वेशीपासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर, उंच टेकडीवर वसलेलं बिजली महादेव मंदिर, ज्याच्या दर्शनानं अनेकांच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडल्याचं सांगितलं … Read more

पावसाळ्यात मुरुमं आणि डागांपासून सुटका देणारा आयुर्वेदिक उपाय, एका आठवड्यात चेहऱ्यावर येईल आरशासारखी चमक!

पावसाळ्यात चेहरा निस्तेज आणि तेलकट होतो, त्वचेला बुरशीजन्य संसर्ग सतावतो आणि चेहऱ्यावर मुरुमांचा त्रास वाढतो. अशा हवामानात अनेक महागडे सौंदर्यप्रसाधने देखील अपयशी ठरतात. पण हिमालयात उगम पावणारी एक औषधी वनस्पती मंजिष्ठा ही त्वचेसाठी खरी देणगी ठरू शकते. आयुर्वेदात याचा उपयोग अनेक शतकांपासून त्वचा स्वच्छ आणि तेजस्वी ठेवण्यासाठी केला जात आहे. मंजिष्ठा, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या Rubia cordifolia … Read more