भारतात एकदा नाही, तब्बल तीनदा लागली आणीबाणी! कुठल्या सरकारने केली होती घोषणा? नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या

भारतातील लोकशाही प्रवासात आणीबाणी ही एक अत्यंत गंभीर आणि ऐतिहासिक घटना मानली जाते. जिथे सामान्य परिस्थितीत नागरिकांना त्यांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे संरक्षण मिळते, तिथे आणीबाणीच्या काळात हे सर्व अधिकार तात्पुरते तरीही पूर्णतः सरकारच्या नियंत्रणाखाली जातात. त्यामुळेच हा विषय केवळ राजकीय नसून, लोकशाही व्यवस्थेतील संवेदनशील भाग आहे. आपल्याला इंदिरा गांधी यांच्या काळात लागलेल्या आणीबाणीबद्दल बऱ्याचदा ऐकायला … Read more

देशात बाईक-स्कूटरला खरंच लागणार टोल आणि ₹2000 दंड?, स्वतः नितीन गडकरींनी सांगितलं सत्य!

भारतात टोल टॅक्स हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. दररोज लाखो वाहनं टोल प्लाझावरून प्रवास करतात आणि त्यातून केंद्र सरकारला हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक चर्चा जोरात होती,की लवकरच बाईक आणि स्कूटरसारख्या दुचाकी वाहनांनाही टोल भरावा लागणार आहे. ही अफवा इतकी पसरली की देशभरातील कोट्यवधी दुचाकी चालक चिंतेत … Read more

विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू रोनाल्डो, मेस्सीपेक्षाही भारी; इंस्टाग्रामवर एका फोटो पोस्टमधून कमावतो एका चित्रपटाइतके पैसे! कमाईचा आकडा चक्रावून टाकणारा

स्टार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली मैदानावर जितका चमकतो तितकाच तो सोशल मीडियावरही प्रभावी आहे. चाहत्यांची अपार लोकप्रियता आणि त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमुळे विराट केवळ खेळापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता तो एका विशाल डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणूनही ओळखला जातो. आणि तुम्हाला हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल इंस्टाग्रामवर फक्त एका ब्रँडेड पोस्टसाठी विराट कोहली जेवढी रक्कम घेतो, ती तुमचे … Read more

पेट्रोल 6 रुपये लिटर पण पाणी?, इराणमधील 1 लिटर पिण्याच्या पाण्याची किंमत ऐकून थक्क व्हाल!

इराणमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबाबत सध्या सोशल मीडियावर मोठीच चर्चा सुरू आहे. पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनावर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशात हे दर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. भारतात जिथे एका लिटर पेट्रोलची किंमत 100 रुपये पार करत असते, तिथे इराणमध्ये ही किंमत केवळ काही रुपयांत असल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण … Read more

लाखोंच्या हिऱ्यांच्या खाणी असलेल्या शहरात दोन वेळचं अन्नही नाही; पन्ना शहराची खरी कहाणी ऐकून सुन्न व्हाल!

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं निसर्गाने भरभरून संपत्ती दिली आहे, पण माणसाच्या हातात ती संपत्ती येत नाही. असंच एक वेगळं आणि दु:खद उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशातील पन्ना. या शहराचं नाव ऐकलं की डोळ्यांपुढे चमचमते हिरे, त्यांच्या लिलावांची गर्दी, आणि कोट्यवधी रुपयांच्या बोली लावणारे लोक येतात. पण या चकाकीच्या आड, खरंतर खोलवर दडलेली आहे एक … Read more

किराणा दुकान, फूड बिझनेस, स्टार्टअप किंवा सॅलॉन सुरू करायचंय? सरकार देणार 20 लाखांचं कर्ज! जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची प्रोसेस

जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण भांडवलाची कमतरता असेल, तर केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना तुमच्यासाठी मोठा आधार ठरू शकते. ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ म्हणजे PMMY ही योजना विशेषतः अशा तरुणांसाठी आणि महिलांसाठी आहे, जे काहीतरी वेगळं करू इच्छितात, पण आर्थिक अडचणींमुळे थांबले आहेत.   ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ ही योजना 2015 साली पंतप्रधान नरेंद्र … Read more

‘या’ अक्षरांनी सुरू होणाऱ्या नावातच असतो यशाचा मंत्र, मेहनतीने मिळवतात पैसा, प्रसिद्धी आणि विलास!

कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या नावातच त्यांच्या भविष्याची झलक पाहतो. नाव जसं गोड असतं, तसंच ते नशीबही गोड करतं, असं अनेकांचं मत असतं. ज्योतिषशास्त्रही हेच सांगतं, की एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरात त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे, यशाचे आणि भाग्याचे संकेत लपलेले असतात. काही विशिष्ट अक्षरे अशी असतात, जी केवळ नावाचा भाग नसून, आयुष्याला उंचीवर नेण्याचं माध्यम ठरतात. … Read more

Axiom Mission 4 नेमकं आहे तरी काय?, भारताचे शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या 10 सहकाऱ्यांची अंतराळातील जबाबदारी काय? जाणून घ्या!

अंतराळात झेप घेतलेला क्षण कोणासाठीही आयुष्यातला अविस्मरणीय ठरतो. आणि जेव्हा आपल्या देशाचा प्रतिनिधी अशा महान मोहिमेत सहभागी होतो, तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची लहर उसळते. शुभांशू शुक्ला यांची अ‍ॅक्सिओम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) झालेले यशस्वी आगमन ही एक अशीच गौरवशाली घटना आहे. त्यांच्या या प्रवासात, ते एकटे नव्हते त्यांच्यासोबत आणखी 10 जण … Read more

‘या’ आहेत जगातील सर्वात जास्त रेंज देणाऱ्या टॉप-10 मिसाईल्स, यादीत भारताच्या ‘अग्नि-V’चेही नाव!

जगभरात संरक्षण तंत्रज्ञानात सातत्याने प्रगती होत असताना, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आज प्रत्येक देशाच्या युद्ध रणनीतीचा अविभाज्य भाग ठरत आहेत. ही अशी शस्त्रे आहेत जी हजारो किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्यांवर अत्यंत अचूकपणे आणि प्रचंड विध्वंसक क्षमतेने हल्ला करू शकतात. त्यामुळे कोणत्या देशाकडे किती दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत, याकडे जगाचे लक्ष असते. या यादीत एक आश्चर्य … Read more

तुमचा जन्म 2, 11, 20 आणि 29 तारखेला झालाय?, मग तुम्हीही व्हाल करोडपती! चंद्र ग्रहाच्या प्रभावाने भविष्य असतं चमकदार

आपण खूप लोकांना पाहिलं असेल जे शांत, संवेदनशील आणि समोरच्याच्या मनाचा अचूक वेध घेणारे असतात. अशा लोकांमध्ये एक वेगळीच मोहिनी असते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि निर्णयात एक हळुवारपणा, पण त्याचबरोबर असामान्य समज असते. या विशेष स्वभावामागे त्यांचा मूलांक 2 असतो, असं अंकशास्त्र सांगतं. मूलांक 2 भारतीय ज्योतिषात जसं राशीचं महत्त्व आहे, तसंच अंकशास्त्रात जन्मतारीखेचं स्थान … Read more

भारतीय सैन्याची सर्वात जुनी आणि पराक्रमी रेजिमेंट तुम्हाला माहितेय का?, पहिल्या महायुद्धातही केलीये पराक्रमी कामगिरी!

भारतीय लष्करात असंख्य रेजिमेंट्स आहेत, पण काहींचा इतिहास इतका पुरातन आणि गौरवशाली असतो की त्यांचं नाव ऐकताच शत्रूही थरथर कापतो. मद्रास रेजिमेंट ही अशीच एक रेजिमेंट आहे, 267 वर्षांपासून देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असलेली, एक ऐतिहासिक आणि अत्यंत प्रतिष्ठित रचना. तिचं नाव म्हणजे शौर्य, पराक्रम आणि निष्ठेचं प्रतीक. मद्रास रेजिमेंटचा इतिहास आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा इतिहास … Read more

खरं बोलतात, प्रेमात झोकून देतात… पण हा एक दुर्गुण त्यांचं आयुष्य बिघडवतं; ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्यांचा स्वभाव ऐकून थक्क व्हाल!

जन्माचा महिना आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनशैलीवरही खोल परिणाम करतो, असे अनेकदा म्हटले जाते. त्यात जर एखादी व्यक्ती ऑक्टोबर महिन्यात जन्मलेली असेल, तर तिच्या आयुष्यात भावना, सौंदर्याची आवड, आणि थोडी ‘फाजील खर्चिक’ वृत्ती हे सगळं एकत्र पाहायला मिळतं. हे लोक मनाने प्रेमळ, पण पैशाच्या बाबतीत हात आखडता घेणे फारसे जमत नाही, म्हणून त्यांच्या जीवनात गोड-तुरट अनुभवांचे … Read more

मोहम्मद सिराजनंतर ‘या’ क्रिकेटपटूलाही मिळाली सरकारी नोकरी! यूपी सरकारकडून 7 खेळाडूंना अधिकारी पदाची भेट, पाहा यादी

उत्तर प्रदेशातील खेळाडूंसाठी मोठी आणि सन्मानाची बातमी समोर आली आहे. केवळ भारतीय संघात धमाकेदार कामगिरी करणारा रिंकू सिंगच नव्हे, तर विविध खेळांमध्ये देशासाठी पदक जिंकणाऱ्या अन्य 6 खेळाडूंनाही योग्यता ओळखून उत्तर प्रदेश सरकारने सरकारी नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रिंकू सिंग बनला शिक्षण अधिकारी या निर्णयाअंतर्गत रिंकू सिंगची जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती … Read more

राजा समुद्रगुप्त,सम्राट अशोक की औरंगजेब…अखंड भारताचा खरा सम्राट कोण? जाणून घ्या इतिहास!

भारताचा इतिहास हा विविध सम्राटांच्या उदयास्ताने भरलेला आहे. या इतिहासात मुघल साम्राज्याचे स्थान विशेष आहे. मुघलांनी जवळजवळ 300 वर्षांहून अधिक काळ भारतावर राज्य केले. पण एक प्रश्न आजही लोकांच्या मनात सतत डोकावत राहतो, मुघलांनी कधी “अविभाजित भारतावर” राज्य केले का? याच प्रश्नाच्या शोधात आपल्याला इतिहासाच्या पानांत डोकावून पाहावे लागते. औरंगजेब बाबरने 1526 मध्ये पानीपतच्या पहिल्या … Read more

2025 मधील शेवटचे सूर्यग्रहण कधी? भारतात सूतक लागू होईल की नाही? जाणून घ्या सविस्तर माहिती!

सूर्यग्रहण निसर्गातील एक अद्भुत आणि आकर्षक घटना आहे. 2025 हे वर्षदेखील अशा एका सुंदर खगोलीय घटनेचे साक्षीदार होणार आहे आणि ती म्हणजे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण. परंतु, यंदाचे हे ग्रहण भारतासाठी काहीसे वेगळे असणार आहे. अनेकांच्या मनात या ग्रहणाबद्दल उत्सुकता असली, तरी यावेळी भारतात ते पाहायला मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे. कधी लागणार सूर्यग्रहण? भारतीय … Read more

भगवान जगन्नाथ मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर पाय का ठेऊ नये?, यमराजाशी संबंधित आहे ही गूढ कथा!

जगन्नाथ पुरी हे भारतातील एक अत्यंत पवित्र आणि गूढ धार्मिक स्थान आहे, जिथे भक्तगण भगवंताच्या केवळ दर्शनासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून पोहोचतात. ओडिशामधील या मंदिराचे महत्त्व फक्त धार्मिकच नाही, तर त्यामागे अनेक अद्भुत रहस्य आणि परंपराही लपलेल्या आहेत. त्यापैकीच एक विशेष परंपरा म्हणजे, मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर पाय ठेवणे टाळले जाते. यामागील कारण ऐकून कोणताही भक्त … Read more

‘अनारकली’ बनताना मधुबालाने खरोखर सहन केल्या वेदना, ‘मुघल-ए-आझम’मधील ‘त्या’ सीनमागचं कटू वास्तव तुम्हाला माहितेय का?

चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत कलाकारांचे हसू, डोळ्यांतले अश्रू, त्यांच्या वाट्याला येणारी वाहवा हे सगळं आपल्याला पडद्यावर दिसतं. पण त्या पडद्यामागे काय असतं, ते फार कमी लोकांना कळतं. मधुबाला या नावामागे फक्त सौंदर्य नव्हे, तर एक असामान्य वेदना आणि बलिदानाची कथा आहे. विशेषतः ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटातल्या एका दृश्यासाठी तिने घेतलेला जीवघेणा निर्णय. ‘मुघल-ए-आझम’ हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट … Read more

नागपूरमध्ये तयार झालं जगाला धडकी भरवणारं ड्रोन, भारतीय हवाई दलाच्या नागास्त्र-1आर ची शक्ती थरकाप उडवणारी!

भारताच्या संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वेगाने वापर होत असताना, भारतीय हवाई दलासाठी एक अत्यंत घातक आणि आधुनिक शस्त्र तयार झालं आहे, नागास्त्र-1R. हे केवळ एक ड्रोन नाही, तर हवेतून शत्रूवर अचूक आणि चोरट्या पद्धतीने हल्ला करणारी एक आत्मघातकी यंत्रणा आहे. भारताच्या “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत तयार झालेलं हे ड्रोन आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होत आहे. … Read more