भिजवलेले की भाजलेले? काजू-बदाम, अक्रोड आणि मनुकासारखे ड्रायफ्रूट्स कोणत्या पद्धतीने खाल्ल्यास मिळेल फायदा?

आपल्या रोजच्या आहारात सुकामेव्याचं स्थान खास असतं. बदाम, अक्रोड, मनुका, काजू, पिस्ता अशा सुक्या फळांना आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं. ते केवळ चवदारच नाहीत, तर ऊर्जा देणारे, मेंदूला चालना देणारे आणि शरीराला पोषण देणारे घटक असतात. पण अनेकदा मनात हा प्रश्न येतो, हे सुके फळे भिजवून खावीत की भाजून? दोन्ही पद्धतीत फायदे आहेत, पण योग्य … Read more

एअर इंडिया अपघातामागे होता मोठा मास्टरप्लॅन?, प्रेमभंगातून सूड घेणाऱ्या तरुणीची धक्कादायक कबुली! देशभर खळबळ

कधी कधी प्रेमातलं दुःख इतकं खोल जातं की माणूस रेषा पार करून विकृत मार्ग स्वीकारतो. चेन्नईमधील एका हुशार, प्रशिक्षित तरुणीची अशीच एक धक्कादायक कहाणी समोर आली आहे, जी वाचून थक्क व्हायला होतं. एकतर्फी प्रेमात नकार मिळाल्यानंतर, ती इतकी सुडबुद्धीने भरली की तिने स्वतःच्या प्रियकराला अडकवण्यासाठी तब्बल 12 राज्यांमध्ये खोट्या बॉम्ब धमक्यांची योजना आखली आणि या … Read more

14,500 फुटांवर यशस्वी चाचणी! भारताची पहिली AI गन अंधारातही ओळखेल शत्रू, कमाल तंत्रज्ञान पाहून चीनही झाला गार

हायटेक युद्धाच्या दिशेने भारतीय लष्कर एक मोठं पाऊल टाकत आहे. पारंपरिक युद्धाच्या संकल्पना मागे टाकत, आता भारतात अशी यंत्रणा तयार झाली आहे जी सैनिकाच्या अनुपस्थितीतही युद्धभूमीवर धोकादायक निर्णय घेऊ शकते. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम मशीन गन नेगेव एलएमजी आता प्रत्यक्ष चाचण्यांमध्ये उतरली असून, ती शत्रूची हालचाल ओळखून स्वतःहून गोळीबार करू शकते. बेंगळुरूस्थित संरक्षण … Read more

आर्थिक टंचाई दूर होऊन पडेल पैशांचा पाऊस, घरात लावा ‘ही’ 4 चमत्कारी रोपं!

घरात निसर्गाचं वास्तव्य असेल तर तिथं केवळ सौंदर्यच नाही, तर सकारात्मता आणि समृद्धीची चाहूलही सतत जाणवत राहते. अनेकांच्या मते रोपं केवळ सजावटीपुरती असतात, पण वास्तुशास्त्र आपल्याला सांगतं की काही विशिष्ट वनस्पती घरात लावल्यास केवळ वातावरण शुद्ध राहत नाही, तर पैशांची चणचणही दूर होते आणि यशाचे दरवाजे उघडले जातात. तसं पाहायला गेलं तर आपल्या आयुष्यात सुसंवाद, … Read more

तिसरं महायुद्ध घडलंच तर पहिल्या 48 तासांत घडतील ‘या’ भीषण गोष्टी, सर्वसामान्यांचे होतील प्रचंड बेक्कार हाल!

आज जगात अस्वस्थता, संशय आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष, अमेरिका आणि इतर महाशक्तींची हस्तक्षेपक भूमिका हे सर्व पाहता तिसऱ्या महायुद्धाचा धोका केवळ कल्पनेत राहिलेला नाही, तर तो वास्तवात उतरण्याच्या मार्गावर आहे. आणि एकदा का हे युद्ध सुरू झालं, तर सुरुवातीच्या 48 तासांतच तुमचं आयुष्य पूर्णपणे उलथून टाकणारं आहे. ताज्या अहवालांनुसार, तिसऱ्या … Read more

महादेवाला अर्पण केलं जाणारं बेलपत्र इतकं खास का?, जाणून घ्या बेलपत्रचे धार्मिक महत्व आणि फायदे!

श्रावण महिन्याच्या आगमनाने वातावरणात एक वेगळीच भक्तिरसाची लहर पसरते. मंदिरे भक्तांनी गजबजलेली असतात आणि भोलेनाथाला अर्पण केले जाणारे विविध नैवेद्य, फुले आणि बेलपत्रांची ओढ अधिकच वाढते. या काळात भगवान शिवाच्या पूजेला विशेष महत्त्व असते आणि त्यात बेलपत्राची महिमा अगदी खास मानली जाते. पण हा बेलपत्र नक्की कुठून आला? आणि का तो इतका पूजनीय मानला जातो? … Read more

लग्नात मुलीच्या दुपट्ट्यात बांधा ‘या’ 5 शुभ वस्तु; सासरी पाय ठेवताच मिळेल सुख-समृद्धी!

एक मुलगी जेव्हा विवाहबंधनात अडकते, तेव्हा ती एका नव्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करत असते. तिचे पाय एका नवीन घरात पडतात, नवे नाते, नवे लोक आणि एक नवीन जबाबदारी तिच्या वाट्याला येते. अशा वेळी तिच्या पालकांची एकच इच्छा असत की ती नव्या घरात सुखी राहो, तिचं नातं मजबूत राहो आणि ती सासरच्यांच्या मनात कायम आपली जागा … Read more

कोणताही व्यायाम किंवा कठीण डाएट न करता कमी करा पोटाची चरबी, ‘ही’ एकच गोष्ट तुम्हाला बनवेल स्लिम अँड फिट!

वाढतं वजन आणि विशेषतः पोटावर साठणारी चरबी ही आजकाल जवळपास प्रत्येक घरातली समस्या झाली आहे. बाहेरून दिसतंय तितकं हे फक्त सौंदर्याचं नाही, तर आरोग्याचंही मोठं संकट आहे. त्यामुळेच वजन कमी करायचं, तेही लवकर, असं ध्येय गाठण्यासाठी लोक अनेक उपाय करताना दिसतात. कधी जिममध्ये घाम गाळतात, तर कधी उपासमार करून आहार मर्यादित करतात. पण हे करताना … Read more

अंतराळात मासिक पाळी आली तर?, महिला अंतराळवीर कशी घेतात स्वतःची काळजी? जाणून घ्या त्यांचं व्यवस्थापन!

अंतराळात जगणं आणि काम करणं हे आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी गुंतागुंतीचं आहे. गुरुत्वाकर्षणाचा अभाव, मर्यादित संसाधनं आणि अपार तांत्रिक आव्हानं या सगळ्यातून अंतराळवीरांना दिवसाचा प्रत्येक क्षण नियोजनात घालवावा लागतो. पण या सगळ्यात एक अतिशय वैयक्तिक आणि नैसर्गिक प्रक्रिया, मासिक पाळी, महिला अंतराळवीर कशी हाताळतात, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कारण पृथ्वीवर सुद्धा ही वेळ काही महिलांसाठी … Read more

अंतराळात ‘या’ सामान्य अन्नपदार्थांवर बंदी! मग AXIOM-4 मोहिमेत शुभांशू शुक्ला नेमकं काय खाणार? जाणून घ्या अंतराळातील नियम

शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळप्रवासामुळे देशभरात एक नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे, अंतराळात अंतराळवीर काय खात असतील? त्यांना अन्न कसं दिलं जातं? आणि सर्वात महत्त्वाचं, काही पदार्थांवर बंदी का असते? आपण जिथं जेवणाला एक नैसर्गिक गोष्ट मानतो, तिथं अंतराळात मात्र त्याला एक मोठं विज्ञान आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या … Read more

पैसा, प्रसिद्धी तर मिळते पण वैयक्तिक सुखाला मुकतात ‘या’ मूलांकचे लोक, अभिनेत्री श्वेता तिवारी याचं उत्तम उदाहरण

श्वेता तिवारी ही एक अशी अभिनेत्री आहे जी जितकी तिच्या अभिनयासाठी चर्चेत असते, तितकीच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. ‘कसौटी जिंदगी की’मधून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री आजही तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मात्र, तिचं वैयक्तिक आयुष्य अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं. दोन लग्न आणि दोन्ही अयशस्वी ठरेल. या सगळ्या गोष्टी तिच्या नशिबाशी जोडल्या … Read more

Google Pixel सीरिजमध्ये ₹49,000 पर्यंत घसघशीत सवलत, 8 Pro आणि 7A सारखे फोन स्वस्तात खरेदीची संधी!

जर तुम्ही Google Pixel फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण त्याची किंमत तुमच्या बजेटच्या बाहेर गेली असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी आनंददायक आहे. ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart सध्या Google Pixel सीरिजवर भरीव सूट देत आहे. Pixel 8 Pro सारखा हाय-एंड फोन जवळपास ₹49,000 सवलतीसह खरेदी करता येतो. तसेच Pixel 7A, 8, 9A आणि इतर मॉडेल्सही … Read more

धमाका ऑफर! 8 हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळताय दमदार 5G फोन, पाहा यादी

कधीकाळी 5G फोन म्हणजे फक्त हाय-एंड युजर्ससाठी असलेली लक्झरी वाटायची. पण आता तंत्रज्ञान इतकं सर्वसामान्य झालं आहे की, अगदी ₹8,000 पेक्षाही कमी बजेटमध्येही तुम्ही 5G कनेक्टिव्हिटी असलेला स्मार्टफोन सहज खरेदी करू शकता. सॅमसंगपासून ते रेडमी, लावा आणि टेकनोपर्यंत अनेक कंपन्या या श्रेणीत स्पर्धा करत आहेत. आज आपण अशाच काही उत्कृष्ट आणि परवडणाऱ्या 5G फोनबद्दल जाणून … Read more

सूर्यास्तानंतर ‘या’ चुका केल्यास देवी लक्ष्मी होते नाराज, पैशाबरोबरच भाग्यही जातं दूर!

सूर्यास्त ही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने एक अशी वेळ आहे, जिथे आपल्या वागण्या-बोलण्यावर आणि कृतींवर अधिक भान ठेवणं आवश्यक असतं. हिंदू परंपरेनुसार संध्याकाळ म्हणजे दिव्यता आणि श्रद्धेची वेळ , माता लक्ष्मीचे स्वागत करण्याची वेळ. मात्र, याच वेळी काही गोष्टी जर आपण अज्ञानाने किंवा गाफीलपणाने केल्या, तर त्या आपल्या जीवनावर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. सूर्यास्तानंतर … Read more

पावसात भिजला तरी टेंशन नाही! मोटोरोलाचा नवा वॉटरप्रूफ फोन झाला ₹6,750 ने स्वस्त, ‘या’ प्लॅटफॉर्मवर सुरूय जबरदस्त ऑफर

मिड-रेंज स्मार्टफोन बाजारात एक धडाकेबाज पर्याय शोधत असाल, जो उत्तम कॅमेरा, दमदार परफॉर्मन्स आणि मजबूत बांधणीसह येतो, तर मोटोरोलाचा Moto Edge 50 Pro तुमच्यासाठी एक जबरदस्त डील ठरू शकतो. सध्या अमेझॉनवर या फोनवर प्रचंड सूट मिळत असून, अनेक जण या संधीचा फायदा घेत आहेत. या फोनच्या फीचर्सपासून ते सध्याच्या सवलतींपर्यंत जाणून घेऊया- Moto Edge 50 … Read more

डार्क अंडरआर्म्स देतात गंभीर आजारांचे संकेत?, महिलांनी ‘या’ लक्षणांकडे करू नये दुर्लक्ष; अन्यथा मोठा धोका…

अंडरआर्म्स काळे पडणे ही गोष्ट अनेकांना सौंदर्यदृष्ट्या त्रासदायक वाटते. समर ड्रेस, स्लीवलेस कपडे किंवा स्विमवेअर घालायचे म्हटलं, डार्क अंडरआर्म्स प्रचंड त्रासदायक ठरतो. पण ही फक्त एक कॉस्मेटिक समस्या आहे का? खरेतर, काळे अंडरआर्म्स म्हणजे त्वचेचा रंग गडद होणं हे काही वेळा शरीरात सुरू असलेल्या गंभीर आरोग्य समस्यांचे सूचक असतेआणि याकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या त्रासाला सामोरे … Read more

जगाच्या विनाशाची सुरुवात? 5 जुलैरोजी येणार महाभयंकर त्सुनामी, बाबा वेंगा रियो तात्सुकीचे खळबळजनक भाकीत

जग सध्या अनेक अशांत घटनांनी व्यापलेलं असताना, एक नवीन भविष्यवाणी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे आणि तीही कोणत्याही सामान्य व्यक्तीकडून नव्हे, तर जपानमध्ये “न्यू बाबा वेंगा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियो तात्सुकी या व्यक्तीकडून. त्यांनी जुलै 2025 मध्ये जपानमध्ये येणाऱ्या एका भीषण नैसर्गिक आपत्तीची कल्पना मांडली आहे. ही चेतावणी केवळ स्थानिक नाही, तर संपूर्ण आशिया खंडाला … Read more

जगातील सर्वात श्रीमंत मुस्लिम देशांची यादी आली समोर, भारताचा जिगरी मित्र पोहोचला थेट टॉपवर!

जगभरात इस्लाम धर्माचे अनुयायी वाढत असताना, मुस्लिम देशही विविध पातळ्यांवर प्रगती करत आहेत. काही देश अजूनही दारिद्र्याशी झुंज देत असताना, काही मुस्लिम राष्ट्रांनी अफाट संपत्ती मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्थान मजबूत केले आहे. त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताचा एक खास मित्र देश जगातील सर्वात श्रीमंत मुस्लिम देश बनला आहे. कतार टॉपवर जगातील सर्वात श्रीमंत मुस्लिम … Read more