ऐकावं ते नवलंच! भारतात ‘या’ ठिकाणी भरतो चक्क वर बाजार; दरपत्रक, उत्पन्न, गोत्र तपासून लावली जाते बोली
भारतात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची नव्हे, तर दोन कुटुंबांची आणि संस्कृतींची एक सुंदर भेट असते. इथल्या विविध प्रांतांमध्ये लग्नाच्या परंपराही तितक्याच रंगीबेरंगी आणि अनोख्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की बिहारमध्ये एक अशी जागा आहे, जिथे प्रत्यक्षात वरांचा बाजार भरतो? हो, तुम्ही अगदी खरं ऐकताय आणि ही परंपरा तब्बल 700 वर्ष जुनी आहे. … Read more