सूर्यासारखं तेज घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकचे लोक! हजार-लाखोंत नाही तर कोटींमध्ये संपत्ती कमवतात, प्रेमात मात्र…

अंकशास्त्राच्या जगात काही अंक असे असतात जे जन्मतःच माणसाच्या स्वभाव, भविष्य आणि जीवनशैलीवर खोल प्रभाव टाकतात. यापैकी एक अंक आहे ‘1’. हा अंक केवळ गणितात पहिला असतो असं नाही, तर तो व्यक्तीच्या जीवनातही पहिलाच आणि सर्वात प्रभावी ठरतो. हा अंक असलेल्या लोकांचा आत्मविश्वास, ऊर्जा आणि जगण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळीच असते. मूलांक 1 असणारे लोक म्हणजे … Read more

भारताची संरक्षण क्षमता गगनाला भिडणार! ‘या’ नवीन स्वदेशी लढाऊ विमानामुळे चीनलाही फुटला घाम, पाहा त्याची क्षमता

भारत आता संरक्षण शक्तीच्या बाबतीत केवळ आत्मनिर्भर नव्हे, तर जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने जोरात वाटचाल करत आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल आज पूर्ण सज्ज आहेत आणि जर कोणी भारताच्या सीमेकडे वाईट नजरेने पाहिले, तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची क्षमता बाळगतो. आता भारताने एक मोठा निर्णय घेतला असून, तो म्हणजे सहाव्या पिढीतील लढाऊ … Read more

बाबा वेंगांची 2025 साठीची भयानक भविष्यवाणी, ऐकून उडेल थरकाप! यापूर्वीची भाकीतं ठरलीत अगदी खरी, आता नवीन भाकीत काय?

दृष्टीहीन असूनही अविश्वसनीय अचूकतेने भविष्य सांगणारी बल्गेरियन महिला बाबा वेंगा यांची ओळख जगभर आहे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या घटनांची पूर्वकल्पना केली होती, ज्यामध्ये 9/11 हल्ला, ब्रेक्झिट, आणि कोविडसारख्या जागतिक संकटांचा समावेश आहे. अशात 2025 साठी त्यांनी केलेली भविष्यवाणी ऐकून अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये भयंकर भूकंप आणि त्सुनामी येण्याची शक्यता … Read more

रोज सकाळी उपाशीपोटी कडुलिंबाची पाने खा, मिळतील 6 जबरदस्त फायदे!

बहुतेकजण सकाळी उठल्यावर तोंड धुतात, ब्रश करतात आणि मग काहीतरी खातात. पण तुम्हाला माहिती आहे का की रोज सकाळी ब्रश करण्याआधी काही हिरवी पाने चावून खाल्ल्यास तुमचे आरोग्य चांगले राहू शकते? आपण बोलत आहोत कडुलिंबाच्या पानांबद्दल. ही पाने दिसायला जितकी सामान्य, तितकीच त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 4 कडुलिंबाची पाने … Read more

उड्डाणानंतर अचानक अदृश्य झाली ‘ही’ विमाने, जगातील या हवाई रहस्यांवर अजूनही शोध सुरूच!

जगात अनेक विमान अपघात झाले आहेत, पण काही अपघात असे आहेत जे केवळ धक्कादायकच नाही तर अजूनही रहस्यांनी भरलेले आहेत. या दुर्घटनांमध्ये संपूर्ण विमाने अचानक गायब झाली, ज्यांचा आजवर कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या विमानांमध्ये शेकडो प्रवासी होते, त्यांचे नातेवाईक आजही त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अलीकडे भारतातही एक भीषण विमान अपघात झाला. अहमदाबादहून लंडनकडे जाणारे एअर … Read more

गर्मीमुळे त्रस्त आहात?, मग कूलरमध्ये टाका ही 10 रुपयांत मिळणारी वस्तु, मिळेल ACसारखा थंडावा! वीजबिल वाढण्याचंही नो टेंशन

सध्या महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरण एकदम दमट झाले आहे.दमटपणामुळे घरात बसणे देखील अवघड झाले आहे. कूलर चालू असला, तरीही वाटतं काहीतरी कमी पडतंय. जणू त्याचा थंडावा हवेत विरून जातोय. एसी लावायचा म्हटलं तर वीज बिलाचं टेन्शन डोकं वर काढतं. अशा वेळी जर एखादी अशी युक्ती मिळाली की जिच्यामुळे तुमचा कूलर एसीसारखा काम … Read more

पैसा तर येतोय पण हातात टिकत नाहीये? वास्तुशास्त्रातील ‘हा’ उपाय करून बघा! पैशांची चणचण कधीच भासणार नाही

जर तुम्हालाही महिना संपण्याआधीच पगार संपल्याचं वारंवार जाणवत असेल, तर तुम्ही एकटे नाही. अनेकांना हीच अडचण भेडसावत असते. कितीही नियोजन केलं तरी खर्च आटोक्यात येत नाही. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खिशात रिकामे पाकिट आणि मनात चिंता असते. या समस्येचं उत्तर केवळ खर्च कमी करण्यात नाही, तर वास्तुशास्त्रात देखील दडलेलं आहे, असं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, घरामधील … Read more

यमलोकाचा मार्ग आहे ‘ही’ पायरी? भगवान श्रीकृष्णानेच यमराजासाठी सांगितलं होतं हे स्थान; जगन्नाथ मंदिरातील ही कथा तुम्हाला माहीतेय का?

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात पाय ठेवताना भाविकांच्या मनात केवळ भक्ती नसते, तर एक अनाम जिव्हाळाही असतो. भगवान श्रीकृष्ण, त्यांचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांचे हे मंदिर अनेकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. पण या मंदिरात अशी एक पायरी आहे जिच्यावर पाय ठेवणं मोठं पाप मानलं जातं आणि हे ऐकून कुणाचंही मन थोडं दचकायला लावेल. आज आपण याच … Read more

लोणीसारख्या मऊ आणि नरम पोळ्या बनवण्यासाठी वापरा ‘ही’ जबरदस्त किचन टीप, चव तर वाढेलच पण आरोग्यही सुधरेल!

रोजच्या जेवणात नरम आणि पातळ पोळ्यांची मजा काही वेगळीच असते. पण काही घरांमध्ये पोळ्या इतक्या घट्ट किंवा कडक होतात की त्या चावणेही कठीण होते. कधी-कधी तर काही तासांपूर्वी केलेली पोळी देखील शिळी आहे की काय, अशी वाटते. अशावेळी प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की, एकदम मऊ आणि नरम पोळ्या बनवण्यासाठी नक्की करावं तरी काय?, तर या … Read more

नखांवरील ‘या’ रेषा सांगतात शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता, कसं ओळखाल? जाणून घ्या!

नखं ही केवळ सौंदर्याची बाब नसून ती शरीराच्या अंतर्गत आरोग्याचा आरसासुद्धा असतात. जर तुमच्या नखांवर रेषा, पट्टे किंवा रंग बदल दिसू लागले, तर ते दुर्लक्षित करू नका. या बदलांमागे काही विशिष्ट पोषक घटकांची कमतरता किंवा आरोग्याशी संबंधित गंभीर कारणं असू शकतात. जर तुमच्या नखांवर उभ्या रेषा म्हणजेच सरळ, सूक्ष्म किंवा स्पष्ट दिसणाऱ्या रेषा आढळत असतील, … Read more

टॅनिंगसाठी महागडी पार्लर ट्रीटमेंट कशाला? घरच्या घरी फक्त 10 मिनिटांत चेहरा उजळेल अशी ट्रिक, वाचा सविस्तर!

उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्याची त्वचा प्रचंड काळवंडलेली आणि थकलेली वाटते की आरशात पाहिल्यावर स्वतःलाच ओळखणं कठीण होतं. उन्हाच्या तीव्र झळांमुळे चेहरा काळवंडतो, तेज हरवते आणि टॅनिंगमुळे आपला आत्मविश्वासही ढासळतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की घरात सहज मिळणाऱ्या दोन गोष्टींच्या मदतीने तुम्ही ही टॅनिंग अगदी काही मिनिटांत घालवू शकता? आणि त्यात मदतीला येते आपल्या आयुर्वेदातील … Read more

पाकिस्तान, तुर्की, चीन आणि…; भारत शत्रू देशांकडून काय -काय खरेदी करतो?, पाहा यादी!

जगात कोणता देश शत्रू आहे आणि कोणता मित्र, हे केवळ कागदोपत्री असतं. वास्तविकतेत मात्र राष्ट्रांचे संबंध गरजांवर आधारित असतात. राजकीय मतभेद, सीमेवरचे तणाव, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर टोकाची भूमिका या गोष्टी एकीकडे असल्या, तरी दुसरीकडे व्यापारी हितसंबंध कधीच पूर्णपणे थांबत नाहीत. भारताचंही असंच काहीसं चित्र आहे. पाकिस्तान, चीन, तुर्की यांसारख्या देशांबरोबर राजकीय मतभेद असूनसुद्धा, आर्थिक देवाणघेवाण मात्र … Read more

कसोटीत कर्णधारपद भूषवत यशस्वी ठरलेले गोलंदाज कोण? या यादीत एका भारतीयाचाही समावेश!

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद ही जबाबदारी अनेकांना जड वाटते, विशेषतः जेव्हा तुम्ही एक प्रमुख गोलंदाजही असता. संघाचे नेतृत्व करताना स्वतःच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे ही मोठी कसरत असते. पण काही खेळाडूंनी ही दोन्ही भूमिका पार पाडत विक्रमही रचले. सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स अशाच यशस्वी कर्णधार-गोलंदाजांपैकी एक ठरला आहे. त्याने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात … Read more

शाळा, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये आजही वाजवली जातात ‘ही’ गाणे! 28 वर्षांपूर्वीचा चित्रपट गाण्यांमुळे झाला होता सुपरहीट, तुम्ही पाहिलाय का?

काही चित्रपट असे असतात, जे केवळ त्यांच्या कथानकामुळे नाही, तर त्यांच्या अविस्मरणीय संगीतामुळे आपल्याला कायमचे लक्षात राहतात. 1997 साली प्रदर्शित झालेला ‘परदेस’ हा असाच एक चित्रपट आहे जो आजही त्याच्या गाण्यांसाठी ओळखला जातो. तब्बल 28 वर्षांनंतरही या चित्रपटातील गाणी लोकांच्या हृदयात आणि मोबाईलच्या प्लेलिस्टमध्ये तितकीच ताजी आहेत, जशी तेव्हा होती. सुभाष घई यांच्या दिग्दर्शनाखाली तयार … Read more

फक्त डॉक्टर किंवा इंजिनिअरच नाही, 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘हे’ आहेत टॉप-5 करिअर ऑप्शन्स! मिळते लाखोंचे पॅकेज

बारावी नंतर विज्ञान शाखेत काय करायचं, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात सतत घर करून असतो. अनेकांना वाटतं की एमबीबीएस किंवा बी.टेक हाच एकमेव पर्याय आहे, पण आजचा काळ बदलला आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या युगात, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसमोर अनेक दमदार आणि भविष्य घडवणारे पर्याय खुले झाले आहेत. डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस आजचा काळ … Read more

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेपूर्वी IRCTC खात्याशी आधार लिंक करून घ्या, अन्यथा मिळणार नाही कन्फर्म तिकीट; जाणून घ्या आधार लिंक करण्याची प्रोसेस

जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि विशेषतः कन्फर्म तिकीट बुक करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 जुलै 2025 पासून, IRCTC च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे आणि जर तुम्ही वेळेत खबरदारी घेतली नाही, तर ऐनवेळी तिकीट मिळणं कठीण होऊ शकतं. नवीन नियम काय? भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या बुकिंगसाठी आता आधार … Read more

Sony ते Samsung, स्मार्ट टीव्ही फक्त ₹11,099 पासून! Amazon वर जबरदस्त डील्स सुरू

जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ उत्तम संधी आहे. Amazon Prime Savings Days सेलच्या माध्यमातून अनेक ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत. फक्त ₹11,000 पासून सुरुवात होणाऱ्या या ऑफरमध्ये कूपन डिस्काउंट, बँक ऑफर आणि EMI पर्याय उपलब्ध आहेत. या लेखात तुमच्यासाठी टॉप 5 स्मार्ट टीव्ही मॉडेल्सची … Read more

तब्बल 922 कोटींचा गल्ला, सलमानसाठी गेमचेंजर ठरलेला चित्रपट आमिर खानने का सोडला?, कारण ऐकून म्हणाल, “व्वा कलाकार असावा तर असा!”

कधी कधी सिनेसृष्टीत काही गोष्टी अशा घडतात की त्यातूनच एक हिट चित्रपट जन्म घेतो, आणि कलाकारांची भूमिका निवड यामागे दडलेले किस्सेही तितकेच रोचक असतात. अशीच एक रंजक कहाणी आहे सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या सुपरहिट चित्रपटाची, ज्याने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा चित्रपट सुरुवातीला सलमानसाठी नव्हता. खरंतर, तो आधी … Read more