तुमचं वीकेंडचं प्लॅनिंग झालंय का? या आठवड्यात नेटफ्लिक्सवर येत आहेत 9 दमदार कथा; फॅमिली ड्रामा, थरार, प्रेमकथा आणि…

या आठवड्यात नेटफ्लिक्सवर काही दमदार कथा प्रदर्शित होत आहेत. प्रत्येक वेब सिरीज किंवा चित्रपटामागे एक वेगळी कथा, एक अनुभव आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दडलेला आहे. यामध्ये प्रेमकथा आहेत, सत्य घटनांवर आधारित माहितीपट आहेत, कौटुंबिक नात्यांमधली गुंतागुंत आहे, आणि अर्थातच थरारही आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्सवर काय-काय पाहायला मिळणार आहे, ते पाहुयात- ‘फॅमिलीज लाईक अवर्स’ … Read more

ऐश्वर्या रायने नाकारला होता तब्बल 4,000 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट, नंतर ‘या’ अभिनेत्रीचं भाग्यच खुललं! कोण आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूडची सौंदर्यवती आणि जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबाबतची एक रोचक गोष्ट समोर आली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉक्स ऑफिसवर तब्बल 4,112 कोटी रुपयांची कमाई करणारा एक हॉलिवूड चित्रपट ऐश्वर्याने नाकारला होता. हा निर्णय तिने का घेतला आणि त्या चित्रपटाचं पुढे काय झालं, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही धक्का … Read more

मीठ, हळद, दूध आणि…सायंकाळी ‘या’ गोष्टी दान केल्याने घरातील सुख-शांती भंग होऊन येते दारिद्र्य, आत्ताच व्हा सावध!

दानधर्म ही आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद परंपरा आहे. कुणालाही मदतीचा हात पुढे करणं, आपल्याजवळचा काही भाग त्यांना देणं, ही भावना आपल्याला लहानपणापासून शिकवली जाते. पण, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर केली तरच तिचं फलित लाभदायक ठरतं, असं मानलं जातं. त्याच नियमांपैकी एक म्हणजे “दानाची योग्य वेळ”. विशेषतः संध्याकाळच्या वेळी काही गोष्टींचं दान करणं … Read more

किशोर कुमार यांच्या निधनानंतर रेडिओवर वारंवार वाजलं होतं ‘हे’ गाणं; आजही ऐकलं तर डोळ्यात येईल पाणी!

किशोर कुमार हे बॉलिवूडमधील एक असे नामवंत गायक होते ज्यांच्या आवाजाने आणि गायनशैलीने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनानंतर एक खास गाणे टीव्ही आणि रेडिओवर वारंवार वाजवले गेले, ज्यामुळे श्रोते भावनिक झाल्याशिवाय राहू शकले नाहीत. या गाण्याच्या शब्दांनी आणि किशोर कुमारच्या भावपूर्ण आवाजाने अनेकांचे अश्रू वाहू लागले होते. किशोर कुमार यांचा प्रवास- किशोर कुमार यांनी … Read more

केवळ अन्नपदार्थच नाही तर, ‘या’ 7 ब्युटी प्रॉडक्टसलाही ठेवतात फ्रीजमध्ये;तुम्हाला माहीत होतं का?

आजच्या घडीला फ्रिज केवळ अन्न साठवण्यासाठी वापरला जात नाही, तर अनेक अशा वस्तूंसाठी उपयुक्त ठरतो ज्यांना योग्य तापमानाची गरज असते. अनेकदा घरातील काही गोष्टी उष्णतेमुळे खराब होतात किंवा त्यांचा प्रभाव कमी होतो. अशा वेळी या वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांचा दर्जा दीर्घकाळ टिकवता येतो. खाली अशाच 7 गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्या फ्रिजमध्ये ठेवल्यास तुमचा खर्च … Read more

अर्जुन ते कुंती…बीआर चोप्रांच्या ‘महाभारत’ मालिकेत ‘या’ मुस्लिम कलाकारांनी साकारल्या होत्या महत्वाच्या भूमिका; तुम्हाला माहीतेय का त्यांची नावं?

बी.आर. चोप्रा यांची महाभारत ही दूरदर्शनवरील सर्वाधिक गाजलेली आणि ऐतिहासिक महत्त्वाची मालिका होती. ही मालिका केवळ हिंदू प्रेक्षकांपुरती मर्यादित राहिली नाही, तर विविध धर्मीय लोकांनीही ती तितक्याच श्रद्धेने आणि प्रेमाने पाहिली. अनेक पात्रे, संवाद आणि प्रसंग आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का, या पौराणिक मालिकेत काही महत्त्वाची पात्रं साकारणारे कलाकार मुस्लिम होते? … Read more

भगवान शिवाची कृपा हवीय?, मग सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा महादेव होतील नाराज!

आठवड्यातील प्रत्येक दिवस हा विविध देव-देवतांना समर्पित असतो, आणि सोमवार हा विशेषतः भगवान शिवासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करून पूजा केली, तर महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, असा लोकविश्र्वास आहे. पण या पूजेमध्ये काही गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. सोमवारचे उपाय- सोमवारी सकाळी लवकर उठून, … Read more

वास्तु शांतीसाठी सूर्यास्तानंतर ‘या’ गोष्टी करणे टाळा; घरातील पैशांची चणचण दूर लक्ष्मीचा वास वाढेल!

संध्याकाळचा काळ म्हणजे दिवसभराच्या गडबडीनंतरचा एक शांत क्षण. सूर्य मावळताना सृष्टीत एक विशिष्ट शांतता आणि पवित्रता पसरते. भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वास्तुशास्त्रात संध्याकाळी काही विशिष्ट नियमांचं पालन केलं जातं, जे केवळ श्रद्धेवर आधारित नाहीत, तर घरातील वातावरण आणि मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम करतात. झाडू मारणं टाळा  वास्तुशास्त्र सांगतं की सूर्यास्तानंतर घरात झाडू मारणं टाळावं. झाडू म्हणजे … Read more

‘या’ 5 गोष्टी कधीच कुणालाही दान करू नका; देवी लक्ष्मीचा कोप ओढावून घ्याल!

दान हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला दिलेले अन्न, कपडे, पैसे किंवा इतर वस्तू केवळ त्याच्या मदतीस येत नाहीत, तर दान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातही शुभता आणि समाधान घेऊन येतात. मात्र प्रत्येक गोष्ट दानासाठी योग्यच असते, असं नाही. काही विशिष्ट वस्तू अशा असतात, ज्या दान केल्याने उलट नकारात्मक परिणाम होऊ शकतात. … Read more

जगातील सर्वात घातक आणि सुंदर साप ! भारतातील ‘या’ सापांचे सौंदर्य आणि धोका पाहून थक्क व्हाल

Snake Viral News – साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो. काहींच्या मनात भीती असते, तर काहीजण त्यांच्या विषारी स्वभावामुळे दूर राहणंच पसंत करतात. पण छत्तीसगडच्या जंगलात असे काही साप आहेत जे त्यांच्या देखण्या रूपामुळे कोणालाही थांबून पाहायला लावतील. सौंदर्य आणि धोका या दोन्हींचा संगम असलेले हे साप, नैसर्गिक रंगछटा आणि अनोख्या रचनेमुळे … Read more

शनिवारी ‘ह्या’ वस्तू विकत घेतल्या तर आयुष्यभर दु:ख चुकत नाही ! चुकूनही नका करू खरेदी…

शनिवार हा दिवस अनेकांच्या आयुष्यात विशेष महत्त्वाचा मानला जातो. काहींसाठी तो विश्रांतीचा, तर काहींसाठी अध्यात्मिक साधनेचा असतो. पण भारतीय लोकजीवनात शनिवारीच्या काही पारंपरिक नियमांचे पालन फार गांभीर्याने केले जाते, विशेषतः जेव्हा शनिदेवांचा विषय येतो. कारण शनी हा कर्माचा देव मानला जातो आणि त्याचा कोप एकदा जर कोणावर झाला, तर जीवनाची गाडीच रुळांवरून घसरू शकते, अशी … Read more

6 कोटींची बेंटले कार घ्यायला व्यापारी थेट हेलिकॉप्टरने आला ! व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Poland Moosa Car Video : आपल्याकडं गाडी घ्यायला लोक शोरूममध्ये जातात, काहीजण ऑनलाइन ऑर्डर करतात, तर काही थेट घरपोच डिलिव्हरीची वाट पाहतात. पण केरळमधील एक व्यापारी आहे ज्याने या सगळ्या पद्धतींना बाजूला सारत, गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने आगमन केलं. हो, ही गोष्ट खरी आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे पोलंड मुसा, ज्याला मुसा हाजी … Read more

DMart चे कर्मचारी किती पैसे कमवतात ? सेल्समनपासून मॅनेजरपर्यंतचा पगार वाचून बसेल शॉक…

DMart salary : मित्रांनो DMart मध्ये ग्राहकांना दररोज स्वस्त दरात आवश्यक वस्तू उपलब्ध करून देते. या मोठ्या यंत्रणेला चालवण्यासाठी हजारो कर्मचारी मेहनत करत असतात. मग अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेमका किती पगार मिळतो? हे जाणून घेणे अनेकांना उत्सुकतेचे वाटते. DMart ची स्थापना 2002 मध्ये प्रसिद्ध उद्योजक राधाकृष्ण दमाणी यांनी मुंबईत केली. अल्पावधीतच ही साखळी … Read more

भारतातले सर्वात मांसाहारी लोक ‘ह्या’ राज्यात राहतात ! नाश्ता करायला पण मटण-चिकन

Non-Vegetarian State : भारतात विविध चवीची मेजवानी मिळते, पण काही राज्यांमध्ये अन्न हे केवळ उपजीविकेचे साधन नसून, ती एक संस्कृती असते एक जीवनशैलीच होऊन जाते. अशाच एका राज्याची गोष्ट आहे, जिथे सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण, ताटात मांसाहारी पदार्थांचा दरबार असतो. इथे शाकाहारी अन्न म्हणजे एखादी दुर्मीळ गोष्ट वाटावी इतकं दुर्मिळ आहे. हे राज्य … Read more

हवेत गायब झालेलं विमान ३५ वर्षांनी परतलं ! पण आत काय सापडलं ? पाहून अधिकारी हादरले…

Santiago Flight 513 : जगभरात रोज कोट्यवधी लोक विमानप्रवास करतात काहींना घरी जायचं असतं, तर काही जण नव्या ठिकाणी नवे अनुभव मिळवण्यासाठी निघालेले असतात. विमानात बसल्यावर आपल्याला खात्री असते की काही तासांत आपण आपल्या ठिकाणी पोहोचणार. पण कल्पना करा, एक विमान उड्डाण घेतं आणि तब्बल ३५ वर्षांनी पुन्हा पृथ्वीवर उतरले आणि त्यातून बाहेर काय निघालं, … Read more