अहिल्यानगर जिल्ह्यात ७२ टक्के पेरण्या पूर्ण, मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ७२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. विविध पिकांच्या ५ लाख १५ हजार ४४९ हेक्टरवर खरीप पेरण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख ३० हजार ९२९ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये फक्त ३.८ मिलीमीटर पाऊस झाला. मागील २० दिवसांपासून पावसाने उसंत दिल्याने … Read more

शेतकऱ्यांनो मका पिकावर लष्करी अळी पडतेय, नुकसान टाळण्यासाठी आजच हे उपाय करा, वाचा सविस्तर!

जिल्ह्यात खरीप हंगामातही शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका पीक घेतात. काही शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी तर काही शेतकरी उत्पन्न मिळविण्यासाठी मका पीक घेतात. जिल्ह्यात दरवर्षी मोठे क्षेत्र मकाचे असते. गेल्या काही वर्षात त्यावर रोगराईचे प्रमाणही वाढत चालेले आहे. विशेषतः लष्करी अळीने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे मका पिकाचे उत्पादन कमी करणारी ही लष्करी अळी नेमकी रोखायची कशी … Read more

शेतकऱ्यांनो तुरीची लागवड केलीय, भरघोस उत्पादन घेण्यासाठी आणि रोग नियत्रंणासाठी ही खास माहिती नक्की वाचा!

खरीप हंगामात गेल्या काही वर्षात जिल्ह्यात तुरीच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. मागील तीन वर्षात प्रक्विंटल भावही आठ ते दहा हजार रूपयांच्या आसपास राहत आहे. शेतकरीही अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे हार्वेस्टिंगचाही प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांचा कल तुरीकडे वाढल्याचे दिसते. यामुळे तुरीचे रोगराईपासून संरक्षण कसे करावे, खत, … Read more

अहिल्यानगरच्या फळबाजारात डाळिंबाला प्रतिक्विंटल १६ हजार रुपयांपर्यंत भाव, सफरचंदाने गाठला २४ हजारांचा टप्पा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीत मंगळवारी ३२६ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यावेळी सफरचंदाला प्रतिक्विंटल २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी डाळिंबांची … Read more

अहिल्यानगरच्या भाजीपाला बाजारात वांगे, कारल्याला ८ हजारांपर्यंत दर, बाजारात २३०२ क्विंटल भाजीपाल्याची आवक

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी २३०२ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ६२५ क्विंटल बटाट्याची, तर ४५० क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये, तर टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते १७०० रुपये भाव मिळाला. वांगे, दोडके व कारल्याला प्रतिक्विंटल ८ हजार रुपयांपर्यंत भाव … Read more

अहिल्यानगरच्या बाजारात पालेभाज्याची मोठ्या प्रमाणात आवक, जाणून घ्या कोणत्या भाजीपाल्याला काय भाव मिळाला?

Ahilyanagar News: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रविवारी, २९ जून २०२५ रोजी, १,८२२ क्विंटल विविध भाजीपाल्याची आणि ३२,२९४ पालेभाज्यांच्या जुड्यांची आवक झाली. यामध्ये टोमॅटोची सर्वाधिक ३८५ क्विंटल आवक नोंदवली गेली, आणि त्याला प्रतिक्विंटल ३०० ते १,५०० रुपये भाव मिळाला. पालेभाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर, शेपू आणि पालक यांच्या जुड्यांची मोठी आवक झाली, परंतु त्यांचे भावही कमी … Read more

बाजारात आवक वाढल्यामुळे टोमॅटोच्या भावात मोठी घसरण, खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

नारायणगाव उपबाजारात टोमॅटोच्या वाढत्या आवक आणि कोसळलेल्या भावांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शुक्रवारी, २७ जून २०२५ रोजी, उपबाजारात सुमारे ४० हजार टोमॅटो क्रेट्सची आवक झाली, परंतु भाव केवळ ५० ते ३५० रुपये प्रतिक्रेट इतके कमी मिळाले. मे महिन्यात १० ते १२ हजार क्रेट्सची आवक असताना, पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढली आणि भाव गडगडले. टोमॅटो तोडणी, … Read more

अहिल्यानगरमध्ये कांद्याच्या भावात 200 रूपयांची घसरण, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मिळतोय एवढा भाव

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या मोठे संकट उभे आहे, कारण कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. २८ जून २०२५ रोजी गावरान कांद्याचे दर १,४०० ते १,८०० रुपये प्रतिक्विंटल होते, परंतु एकाच दिवसात, म्हणजेच रविवारी, राहुरी बाजार समितीत एक नंबर कांद्याचे दर १,२०० ते १,७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले. यंदा अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे … Read more

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांवर मोठं सकंट! उडीद,तूर,कापसाचे पिक करपली; शेतकऱ्यांवर येऊ शकते दुबार पेरणीची वेळ

Ahilyanagar News: पाथर्डी- तालुक्याच्या पूर्व भागातील खरवंडी कासार परिसरात खरीप हंगामातील पिकांवर संकट कोसळले आहे. मे आणि जूनच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने उगवलेली पिके सुकू लागली आहेत. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. यामुळे … Read more

Agriculture Drone : हा ड्रोन शेतकऱ्यांचा सच्चा मित्र ठरतोय ! वेळ, पैसा आणि औषध वाचवतो

Agriculture Drone

Agriculture Drone : आजच्या काळात शेतीत तंत्रज्ञान झपाट्यानं पुढं जात आहे. परंपरागत शेतीबरोबरच आता आधुनिक साधनांची मदत घेऊन अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. त्यात ‘ड्रोनद्वारे फवारणी’ ही एक अत्यंत उपयोगी आणि पुढारलेली पद्धत शेतकऱ्यांच्या मदतीस आली आहे. आज आपण जाणून घेऊया की ड्रोन फवारणी म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, आणि शेतकऱ्यांनी कोणत्या … Read more

अहिल्यानगरच्या मार्केटमध्ये २६९६ क्विंटल भाजीपाल्याची आवक, गवारीला मिळाला १३ हजारापर्यंत भाव

Ahilyanagar : अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात २६ जून २०२५ रोजी विविध भाजीपाल्याची २,६९६ क्विंटल आवक नोंदवली गेली. यामध्ये बटाटे, टोमॅटो, वांगी, काकडी, गवार आणि फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचा समावेश होता, तर पालेभाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर आणि शेपू यांच्या २६,४४६ जुड्यांची आवक झाली. या मोठ्या आवकेदरम्यान भाजीपाल्याचे भाव स्थिर राहिले, ज्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले, … Read more

अहिल्यानगरच्या बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण, गुरूवारच्या लिलावात मिळाला प्रतिक्विंटल एवढा भाव?

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील नेप्ती कांदा मार्केटमध्ये २९ जून २०२५ रोजी कांद्याच्या भावात लक्षणीय घसरण नोंदवली गेली. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मार्केटमध्ये गुरुवारी २९,९०२ क्विंटल गावरान लाल कांद्याची आवक झाली, परंतु लिलावात कांद्याला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाला. एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १,४०० ते १,८०० रुपये, तर दोन नंबर कांद्याला १,००० ते १,४०० रुपये … Read more

अहिल्यानगरचा तरूण शेतकरी जांभूळ शेतीतून वर्षाला कमवतोय पाच लाख रूपये, जाणून घ्या त्यांची संपूर्ण यशोगाथा!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील युवा शेतकरी दत्तात्रय मारुती कुंदाडे यांनी दलदलमय जमिनीवर बारडोली जातीच्या जांभूळ शेतीतून अप्रतिम यश मिळवले आहे. त्यांनी अहिल्यानगर-दौंड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आव्हानात्मक जमिनीवर जांभूळ लागवड करून तिसऱ्या वर्षी अडीच लाख रुपये आणि चौथ्या वर्षी पाच लाख रुपये उत्पन्नाची किमया साधली. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाला कृषी विभागाच्या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने १६ हजार शेतकऱ्यांचे नुकसान, सरकारकडे १७ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नैसर्गिक संकटामुळे १६,१७७ शेतकरी बाधित झाले असून, जिल्हा प्रशासनाने त्यांच्या नुकसानीपोटी १६ कोटी ६८ लाख रुपयांची नुकसानभरपाई शासनाकडे मागितली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी शेती आणि फळबागांना झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ३७ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीनची केली सर्वाधिक लागवड

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात २०२५ च्या खरिप हंगामात आतापर्यंत ३७.५१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, एकूण २ लाख ६८ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये कपाशीने ५७ हजार ७८४ हेक्टर क्षेत्र व्यापले आहे, तर सोयाबीनने ५६ हजार १९८ हेक्टर क्षेत्रावर लागवड करून दुसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्यात जून २४, २०२५ पर्यंत … Read more

केंद्र सरकारच्या आयात शुल्कातील सवलतीमुळे डाळी आणि खाद्यतेलाचे भाव घसरले, ग्राहकांना दिलासा मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे डाळी आणि खाद्यतेलाच्या किंमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. आयात शुल्क कमी केल्याने परदेशी डाळी आणि तेलाची बाजारात आवक वाढली, परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत तूरडाळ, हरभरा डाळ, आणि खाद्यतेलाचे भाव १० ते २१ रुपये प्रति किलोने कमी झाले. किरकोळ बाजारात तूरडाळ आता ९५ ते ११५ रुपये किलोने मिळत आहे, तर शेंगदाणा तेल १८५ … Read more

गोदाम बांधकामासाठी शेतकरी कंपन्यांना सरकार देतंय ५० टक्के अनुदान, अर्ज करण्यासाठी ही आहे शेवटची तारीख?

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोदाम बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना २७ जून २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.  या योजनेंतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी ५० … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत गावरान कांद्याला 2 हजार रुपयांचा भाव, आवक वाढली मात्र भावात घट

Ahilyanagar News: अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी (२३ जून २०२५) गावरान कांद्याची मोठी आवक नोंदवली गेली. ६३,३९८ गोण्यांसह ३४,८६९ क्विंटल कांद्याची आवक झाली असून, लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल २,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मात्र, मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या भावात ५० रुपयांची घट झाली. मे महिन्यातील अतिवृष्टीमुळे नगर तालुक्यातील ४५ गावांतील कांदा … Read more