महाराष्ट्रातील जनतेसाठी केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ 2 Railway मार्गांना मिळाली मंजुरी, कसे असणार रूट?
Maharashtra Railway : केंद्रातील मोदी सरकारकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याला दोन नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची सर्वसामान्यांची मागणी पूर्ण होणार आहे. राज्याच्या एकात्मिक विकासासाठी सरकारचा निर्णय गेमचेंजर ठरणार आहे. या नव्या महात्मा गांधी प्रकल्पाची किंमत 11,420 कोटी रुपये … Read more