रक्षाबंधनाला अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींना राखी बांधून लव्ह जिहादविरोधी कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी करणार

अहिल्यानगर- राज्यात रक्षाबंधनाच्या दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असून, राज्यातील विविध जिल्ह्यांसह अहिल्यानगर शहरात हिंदू समाजातील महिला आमदार, खासदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकाऱ्यांना राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी करणार आहेत. राखी केवळ नात्याची नाही, तर हिंदू भगिनींच्या सन्मानाची आहेर अशा भावनिक पद्धतीने महिलांनी आपली भूमिका व्यक्त … Read more

अनेक वर्षांपासून रखडलेली श्रीगोंदा काष्टी -मांडवगण फराटा बस सेवा अखेर सुरू, संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्याला यश

श्रीगोंदा- संभाजी ब्रिगेड पक्षाच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि आग्रही पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली श्रीगोंदा काष्टी -मांडवगण फराटा बस सेवा अखेर सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी व शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. बस सेवेचे काष्टी येथे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष … Read more

अवजड वाहनांमुळे दोन महिन्यांपूर्वी बांधलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याची चाळण, अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी

श्रीगोंदा- दोन महिन्यापूर्वी तयार झालेल्या लिंपणगाव – रेल्वे स्टेशन रस्त्याची चाळण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय होके यांनी रस्त्याची पाहणी करत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची होणारी दुर्दशा रोखण्यासाठी १० टन वहन क्षमता असलेल्या रस्त्यावरून ४०-४५ टन वजनाची अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. अशी मागणी परिवहन विभागाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात … Read more

बँकांना खरंच आठवड्यातुन दोन दिवसांची सुट्टी मिळणार का ? सरकारने संसदेत दिली मोठी माहिती

Banking News

Banking News : बँक ग्राहकांसाठी तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कामाचा आठवडा पाच दिवसांचा करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. यासाठी बँक कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुद्धा केला जात आहे. बँकांना प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी असायला हवी अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान आता या … Read more

नाना पाटील वस्ताद तालीम नगरची ऐतिहासिक तालीम, इथलच्या लाल मातीत शरीर संपदेसह संस्कारही मिळतात- आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर- नगर शहराचा खेळांमधील गौरवशाली वारसा जपणारी नाना पाटील वस्ताद तालीम ही केवळ व्यायामशाळा नसून, ती एका जिवंत परंपरेचे प्रतीक आहे. अनेक दशकांपासून इथल्या लाल मातीमध्ये घडलेल्या मल्लांनी राज्य आणि देशपातळीवर आपली छाप उमटवली आहे. याच ऐतिहासिक तालमीचे नूतनीकरण नुकतेच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. तालमीतून घडलेली शिस्त, संस्कार व ताकद तालमीच्या नूतनीकरणप्रसंगी … Read more

खून, बलात्कार, कीडनॅपींग, विनयभंगासारखे गंभीर गुन्हे असणाऱ्या भोसलेच्या पाथर्डी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पाथर्डी- खुनाचा प्रयत्न करणे, बलात्कार, मुलीस फुस लावून पळवून नेणे, विनयभंग करणे, फसवणूक करणे व मोक्का (संघटित गुन्हेगारी) असे नऊ गंभीर गुन्हे दाखल असलेला विकी पोपट भोसले, (रा. कासारवाडी, ता. पाथर्डी), या सराईत गुन्हेगाराला पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे व सहकाऱ्यांनी अटक केली आहे. पाथर्डी पोलिसांचे या कामगिरीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. विकी पोपट … Read more

ज्योतिषशास्त्रानुसार ‘या’ राशीच्या लोकांनी सोनं घालू नये! पैसा आणि संबंधात होतो मोठा तोटा, कोणत्या आहेत या राशी?

भारतीय संस्कृतीत सोनं हे संपत्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. घराघरात आई-आज्जींच्या दागिन्यांपासून ते नवविवाहित वधूच्या साजशृंगारापर्यंत सोन्याला खास स्थान असतं. पण ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहिलं, तर हेच सोनं काही विशिष्ट राशींसाठी शुभ नसतं, उलट त्यांचे जीवन अडचणींनी भरून जातं. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण अनेक ज्योतीषशास्त्रज्ञांचा यावर ठाम विश्वास आहे. वृषभ राशी वृषभ राशीच्या … Read more

तारकपूर येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह १ लाख ५० हजाराचा ऐवज केला लंपास

अहिल्यानगर- तारकपूर परिसरातील एक घराचे कुलूप तोडून चोरांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे एक लाख ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना तारकपूर येथील ख्रिश्चन कॉलनी येथे २८ जुलै रोजी रात्री घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गौरव अल्फ्रेड गमरे (वय ३३, रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर, ह. रा. लोहगाव, पुणे) यांनी … Read more

पावसाळ्यात फूड पॉइजनिंग झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपचार! त्वरित मिळेल आराम

पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो, पण त्याचबरोबर अनेक प्रकारच्या आरोग्य तक्रारीही उगम पावतात. यामध्ये सर्वाधिक त्रासदायक ठरतो तो म्हणजे अन्नातून होणारी विषबाधा. एरव्ही जे अन्न आपण आनंदाने खातो, तेच पावसात थोडंसं खराब झालं की शरीराला घातक ठरू शकतं. यामुळे पोटदुखी, उलट्या, मळमळ, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशा समस्या जाणवतात. जर तुम्हालाही नुकतंच असं … Read more

गरम तेल, वाफ किंवा चहा अंगावर सांडल्यास घाबरू नका! ‘या’ घरगुती उपायाने लगेच थांबेल जळजळ

घरात रोजच्या धावपळीत स्वयंपाक करताना कधी गरम तेल उडतं, तर कधी चहा किंवा वाफ हातावर पडते, त्यावेळी होणारी तीव्र जळजळ अक्षरश: रडवायला आणते. कित्येकदा आपण गोंधळून जातो काय करावं, कसं करावं? पण अशा प्रसंगी काही साधे, घरातच सहज करता येणारे उपाय तुमच्या वेदनेला तात्काळ आराम देऊ शकतात आणि पुढच्या त्रासापासून तुमचा बचावही करतात. थंड पाणी … Read more

कुत्रे, मांजरी, हत्ती…हे प्राणी नैसर्गिक आपत्तीचा इशारा आधीच कसा देतात? जाणून घ्या सत्य!

भूकंप किंवा त्सुनामीसारखी मोठी आपत्ती येण्याआधी प्राणी अस्वस्थ, भयभीत किंवा विचित्र वागू लागतात, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. 2004 साली आलेल्या त्सुनामीनंतर प्राण्यांच्या या विचित्र वर्तनावर वैज्ञानिकांचं लक्ष गेलं. लोकांना वाटलं हा केवळ योगायोग असेल, पण वैज्ञानिकांनी त्यामागे एक स्पष्ट कारण शोधलं. प्राणी माणसांपेक्षा अधिक तीव्र इंद्रियशक्तीच्या माध्यमातून निसर्गात होणाऱ्या सूक्ष्म बदलांना आधीच ओळखतात. वैज्ञानिक … Read more

भारतीय ट्रकवर मागच्या बाजूला ‘Horn OK Please’ आणि ‘OK Tata’ का लिहिलं जातं?, वाचा यामागील भन्नाट कारण!

भारतीय रस्त्यांवरून प्रवास करताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल, ट्रकच्या मागच्या भागावर मोठ्या रंगीत अक्षरांत लिहिलेलं “हॉर्न ओके प्लीज” किंवा “ओके टाटा बाय बाय”. हे शब्द केवळ रंगीबेरंगी सजावटीचा भाग वाटू शकतात, पण खरंतर त्यांच्या मागे एक इतिहास आहे, एक संस्कृती आहे, आणि त्यात लपलेलं आहे भारतीय रस्त्यांवरील संवादाचं एक खास रूप. ‘Horn OK … Read more

आगामी काळात जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही : आ. रोहित पवार

अहिल्यानगर : जामखेड येथील तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून या बदलीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना विशिष्ट गटात सोयीच्या विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आदेश न जुमानल्याने तहसीलदारांची गडचिरोलीला बदली करण्यात आल्याचा घणाघाती आरोप आमदार रोहित यांनी केला आहे. जामखेडचे तहसीलदार गणेश माळी … Read more

जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १०९ कोटी ; पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता

अहिल्यानगर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा २० वा हप्त शनिवारी, २ ऑगस्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेतून शनिवारी, २ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५१७ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे १०९ कोटी ९० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात … Read more

टोमॅटोपाठोपाठ डाळिंब १४ तर संत्रा १२ हजार ; कांदा मात्र गडगडलेलाच अहिल्यानगर बाजार समितीत ४३४ क्विंटल फळांची आवक

अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी विविध फळांची ४३४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्यांच्या भावात वाढ झाली असून संत्र्यांना १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. एकीकडे सध्या फळांना चांगले भाव मिळत असताना दुसरीकडे कांद्याला मात्र कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. … Read more

जास्तीचा परतावा दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर ‘सुमोटो’

अहिल्यानगर : शेअर ट्रेडिंग कंपन्याच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. त्यात ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात जादा परताव्याचे आमिष दाखवून कंपन्या ठेवीदारांकडून रक्कम घेतात आणि पोलिसांच्या तावडीत येण्याआधीच पळून जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील अशा कंपन्यांचा शोध … Read more

चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात घातले कुऱ्हाडीने घाव : संगमनेर तालुक्यातील घटना

अहिल्यानगर : चारित्र्याच्या संशयावरून ६५ वर्षांच्या पतीने आपल्या ६० वर्षाच्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करत निर्घृण खून केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू लक्ष्मण खंदारे (वय ६५) हे घारगाव येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबियांनी नेहमीप्रमाणे एकत्र जेवण … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! राज्यातील ‘या’ 2 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांना केंद्रातील सरकारची मंजुरी

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. आज रेल्वेच्या पायाभूत सोयी सुविधा वाढवणाऱ्या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्रातील सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण केंद्रातील सरकारने कोणत्या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आणि … Read more