खरा आनंद आणि सुख कशातून मिळते?, वाचा प्रेमानंद महाराजांचे मौल्यवान उपदेश!

वृंदावनच्या पवित्र भूमीत एक गोड आवाज आहे जो हजारो लोकांच्या मनातील काळोख दूर करतो, तो म्हणजे प्रेमानंद महाराजांचा गोड, अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा स्वर. जेव्हा जीवन कठीण वळणावर उभं राहतं, जेव्हा मन निराशेने भरतं, तेव्हा असंख्य लोक आपल्या प्रश्नांसह महाराजांच्या चरणी येतात. कोणाचं संसार डळमळीत झालेलं असतं, तर कुणाचं मन अस्थिर. पण महाराज एकच गोष्ट स्पष्ट सांगतात … Read more

तारीख ठरली ! लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार जुलै महिन्याचा हप्ता, 3000 कोटी रुपयांचा निधी वर्ग, शासन निर्णय जारी

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या आधीच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच … Read more

पात्रता असलेल्यांना एलसीबीत तर तंत्रज्ञानाचे ज्ञान असणाऱ्यांना सायबरमध्ये संधी : एसपी. घार्गे यांचा फंडा

अहिल्यानगर : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विशेष पथक स्थापन करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाया सुरू केल्या. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र कोणतेही विशेष पथक कायमस्वरूपी नसते. त्यामुळे विशेष पथक आता बरखास्त करण्यात येणार आहे.अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. तसेच सायबर पोलीस … Read more

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर अन काही तासातच महाराजांच्या चोरीला गेलेल्या म्हशी सापडल्या!

अहिल्यानगर : तंत्रज्ञानाचा प्रभावी व सकारात्मक वापर केल्यास आपल्याला त्याचा फायदा होतो.याचा प्रत्यय नुकताच कर्जत तालुक्यातील नागरिकांना आला आहे. कर्जत तालुक्यातील शिंपोरा येथील शेतकरी व कीर्तनकार शरद महाराज काळे यांच्या दावणीला बांधलेल्या दोन म्हशी चोरीस गेल्या. ही खबर शिंपोरा येथील सरपंच अमोल चव्हाण यांना समजली, त्यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन नंबरवरून या घटनेची माहिती दिली. … Read more

हिंदू धर्मात गृहप्रवेशाच्या वेळी नववधू पायांनी तांदळाचा कलश का पाडते?, वाचा यामागील धार्मिक परंपरा!

हिंदू धर्मातील प्रत्येक विधी केवळ एक औपचारिकता नसून त्यामागे खोल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला असतो. लग्नानंतर नववधूच्या गृहप्रवेशाच्या वेळी पार पडणारी एक अशीच परंपरा म्हणजे, पायांनी तांदळाने भरलेला कलश उडवण्याची प्रथा. हे दृश्य आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे, पण खरे कारण आजही अनेकांना माहिती नसते. धार्मिक परंपरा सनातन धर्मात एकूण 16 संस्कार सांगितले आहेत, … Read more

Friendship Day 2025: यंदाच्या फ्रेंडशिप डेला आपल्या खास मित्राला राशीनुसार द्या भेटवस्तू, नाते बहरेलच सोबत नशीबही उजळेल!

मैत्री हे नातं जन्माचं नसतानाही इतकं खास का असतं, याचं उत्तर अनेकांना देता येत नाही. कारण मैत्रीत जो आपुलकीचा ओलावा असतो, ती समजूतदार साथ, तो निरागस विश्वास हे सगळं कुठल्याही इतर नात्यात क्वचितच अनुभवायला मिळतं. आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी एक दिवस केवळ या अनोख्या नात्यासाठी राखून ठेवला जातो, मैत्री दिन. यंदा हा खास दिवस रविवार, … Read more

न्यायाधीशांसमोरच वकीलावर जीवघेणा हल्ला : न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण

अहिल्यानगर : वकिलाने आपल्याला नोटीस पाठवली, २० लाख रुपये मागितल्याचा आरोप करीत साक्षीदार कठड्याशेजारी उभा असलेल्या एकाने युक्तिवाद चालू असताना वकिलावर जीवघेणा हल्ला केला. येथील न्यायालय परिसरात काल बुधवारी ही घटना घडल्याने वकिलांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे येथील न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. याबाबत ॲड. दिलीप दत्तात्रय औताडे (वय ४४) यांनी … Read more

ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरारासाठी सुरू होणार नवीन अनारक्षित एक्सप्रेस ट्रेन, वाचा सविस्तर

Thane News

Thane News : गणेशोत्सवाच्या आधीच ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर गणपतीसाठी दरवर्षी मुंबई आणि ठाणे परिसरातुन हजारोंच्या संख्येने चाकरमाने कोकणात जात असतात. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे प्रशासनाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्यांची सोय करावी लागते. यावर्षीही रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार … Read more

गुलछडीच्या फुलांचा दरवळ; अर्ध्या एकर शेतीतून अहिल्यानगरचा शेतकरी कमवतोय लाखो रुपये!

अहिल्यानगर : सध्या शेतकरी शेतातून शाश्वत उत्पन्न कसे मिळेल याबाबत प्रयत्नशील असतात. असाच काहीसा प्रयोग अकोळनेर येथील प्रयोगशील शेतकरी नाथा देशमुख यांनी केला आहे. त्यांना हैदराबाद येथून आणलेल्या गुलछडी रोपातून पत्येक महिन्याला ८० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. कमी-अधिक प्रमाणात पुढील तीन ते चार चार वर्ष असेच उत्पन मिळत राहणार असल्याचे त्यांनी … Read more

बैलगाडा शर्यत पाहायला गेला अन् जीवला मुकला शर्यतीचा मार्ग भरकटलेल्या बैलाच्या धडकेने एकाचा मृत्यू

अहिल्यानगर : भिंगार येथील मोरे मळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत पाहणे एकाचा जीवावर बेतले आहे. या शर्यतीत एक बैलगाडा शर्यतीचा मार्ग भरकटल्याने प्रेक्षकांमध्ये घुसला आणि झालेल्या अपघातात संजय आसाराम जाधव (वय ५५, रा.बोल्हेगाव गावठाण) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २९ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आलमगीर ते मोरे मळा रोडवर घडली. … Read more

आला रे आला….! राहाता तालुक्यात बिबट्यापाठोपाठ सिंहाचा वावर? वनविभागाकडून याबाबत प्रश्नचिन्ह: सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

अहिल्यानगर : राहाता तालुक्यात बिबट्याने अनेक मुले व प्राण्यांचे बळी घेतले आहे. तसेच प्राणघातक हल्ले करून मोठी दहशत निर्माण केलेली असतानाच आता राहाता परिसरात सिंहाचा वावर वाढल्याने आता बिबट्या व सिंह यांच्या दुहेरी दहशतीमुळे शेतकरी शेतमजूर व नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. राहाता शहरातील सदाफळ वस्तीवर सिंह दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने … Read more

Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर लगेच ‘ही’ 5 कामे करा, देवी लक्ष्मी आणि सरस्वती प्रसन्न होऊन देतील शुभ आशीर्वाद!

दररोज सकाळची सुरुवात ही केवळ एक नविन दिवसाची सुरुवात नसते, ती आपल्या मनःस्थितीला, घरातील वातावरणाला आणि संपूर्ण दिनचर्येला आकार देणारा अत्यंत संवेदनशील क्षण असतो. त्यामुळे या पहिल्याच क्षणी आपण काय करतो, याला वास्तुशास्त्रानुसार फार मोठे महत्त्व दिले गेले आहे. सकाळी डोळे उघडल्यानंतर पहिल्या काही मिनिटांत जर योग्य कृती केली गेली, तर ती केवळ आपला मूड … Read more

शहरात घरफोड्या करणारी धुळे जिल्ह्यातील चौघे जेरबंद

अहिल्यानगर : मागील काही दिवसांपूर्वी शहरात घरफोड्या केल्या जात होत्या मात्र हे चोरटे काही सापडत नव्हते. त्यामुळे नागरिकांसह पोलिस देखील त्यांचा शोध घेत होते. दरम्यान शहरात घरफोड्या करणाऱ्या चौघा सराईत गुन्हेगारांच्या टोळीला तोफखाना पोलिसांच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या कडून तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या घरफोड्या करून चोरलेले सोन्याचे … Read more

गेल्या 5 वर्षात रेल्वेच्या जनरल कोचमधून किती प्रवाशांनी प्रवास केला?, सरकारकडून थक्क करणारी आकडेवारी जाहीर!

रेल्वेच्या जनरल कोचबद्दल आपल्याला सर्वांना एखादी आठवण नक्कीच असेल.कधी कॉलेजच्या ट्रिपसाठी, कधी घरच्या गावी जायचं असल्याने, तर कधी फक्त खिशाला परवडेल म्हणून. पण या डब्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात लोक रोजच्या रोज प्रवास करत असतील याचा आपण कधी विचार केला आहे का? भारतीय रेल्वेने नुकताच एक आकडेवारी अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यात दिलेली संख्या पाहून खरोखर … Read more

कडू करल्याने आणली संसारात गोडी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्याची कमाल; प्रतिवर्षी मिळतेय लाखोंचे उत्पन्न!

अहिल्यानगर: ‘कडू कारले ते तुपात तळले अन साखरेत घोळले तरी ते कडूच’अशी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. मात्र याच कडू असलेल्या कारल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या संसारात गोडी आणली आहे. गेल्या पाच वर्षांपासून एक एकरावरील कारले लागवडीतून प्रतिवर्षी लाखो रूपये मिळविण्याची कमाल शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील प्रगतशील शेतकरी वांढेकर करत आहेत. यामध्ये त्यांना पत्नी व इंजनिअर असलेला … Read more

लहान मुलांच्या जीवाशी खेळ; नामांकित मॉलमधून घेतलेल्या मॅगीत निघाले मृत पालीचे पिल्लू

अहिल्यानगर : आतापर्यंत अनेकदा लहान मुलांना आवडणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता मॅगीत मृत पालीचे पिल्लू निघाल्याची घटना अहिल्यानागर मध्ये घडली आहे. बोल्हेगाव येथील एका नागरिकाने शहरातील नामांकित मॉलमधून मॅगीचा पुडा खरेदी केला होता. त्या पुड्यात पालीचे पिल्लू निघाल्याने संबंधिताने अन्न व औषध प्रशासन विभागानेकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली. शहरातील बोल्हेगाव … Read more

टोमॅटो, वांगी, भोपळा, बीन्स या भाज्या आहेत की फळं?, वैज्ञानिक तथ्य तुम्हाला थक्क करून सोडतील!

आपण लहानपणापासूनच शाळेत भाजी आणि फळं यांचं वेगळं वर्गीकरण शिकतो. परंतु आज आपण ज्या भाज्या वर्षानुवर्षे भाजी म्हणून खाल्ल्या आहेत, त्या प्रत्यक्षात वनस्पतीशास्त्रीय दृष्टिकोनातून फळं आहेत हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. टोमॅटो, वांगी, भोपळा, वाटाणे, बीन्स, सिमला मिरची किंवा अगदी कारल्यासारख्या भाज्या या सगळ्यांचं वैज्ञानिक वर्गीकरण फळांमध्ये होतं. फळ म्हणजे जे पानं किंवा देठ नसून … Read more

हिरव्या मिरच्या कापल्यावर हात जळजळतात?, हे 5 घरगुती उपाय लगेचच आराम देतील!

जेव्हा आपण स्वयंपाकघरात जेवणात चव वाढवण्यासाठी हिरव्या मिरच्या वापरतो, तेव्हा त्यामागे एक लपलेली वेदनादायक गोष्ट असते, मिरच्या कापल्यावर हातांना होणारी तीव्र जळजळ! अनेकदा ही जळजळ इतकी असह्य होते की तुम्ही कितीही वेळा हात धुतले, तरीही आराम मिळत नाही. पण ही सामान्य समस्या असून, काही सोपे घरगुती उपाय वापरल्यास तुम्हाला काही मिनिटांत आराम मिळू शकतो. हिरव्या … Read more