LPG गॅस एजन्सी सुरु करण्यासाठी किती खर्च करावा लागतो ? एजन्सी सुरू केल्यानंतर किती कमाई होते?

LPG Gas Agency

LPG Gas Agency : अलीकडे एलपीजी गॅस ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषता केंद्रातील मोदी सरकारने पीएम उज्वला योजना सुरू केल्यापासून गॅस ग्राहकांची संख्या अधिक वाढली आहे. या योजनेमुळे खेड्यापाड्यांमध्ये देखील गॅस सिलेंडर वाढले आहेत. देशातील ग्रामीण भागात चुलीचा वापर कमी झाला आहे आणि गॅस सिलेंडरचा वापर वाढला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून … Read more

न विराट कोहली, न धोनी…’हा’ आहे भारताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू! अंबानींचं अँटिलिया त्याच्या महालापुढे काहीच नाही

क्रिकेट म्हटलं की भारतात चाहत्यांचा उत्साह गगनाला भिडतो. मैदानात खेळणारे क्रिकेटपटू हे केवळ खेळाडू नसून चाहत्यांच्या नजरेत देवासारखे असतात. अशा या लोकप्रिय खेळामध्ये यशस्वी खेळाडूंना मिळणारी प्रसिद्धी, पैसा आणि मान-सन्मान यांची सीमा कुठेच नसते. पण तुम्हाला माहितीय का, भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण आहे? तुमचं उत्तर जर सचिन, धोनी किंवा विराट असेल, तर तुम्ही चुकताय. … Read more

बालसंगोपन योजनेचा दोन ते तीन वर्षांपासून निधी रखडला, साऊ एकल महिला समितीने दिला उपोषण करण्याचा इशारा

श्रीरामपूर- विविध कारणामुळे आई किंवा वडील अथवा दोन्ही पालक गमावलेल्या लेकरांच्या शिक्षण व संगोपनासाठी असलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेला दोन ते तीन वर्षांपासून पुरेसा निधी नाही. त्यामुळे येत्या क्रांती दिनी ९ ऑगस्टला लाभार्थी लेकरांसह पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयासमोर उपोषण करण्याची तयारी राज्यातील एकल महिलांनी सुरू केली आहे. साऊ एकल महिला समितीचे … Read more

कोपरगाव शहरातील बसस्थानकाचे स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गंत करण्यात आली पाहणी

कोपरगाव- स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत येथील बस स्थानकाचे परीक्षण राज्य परिवहन महामंडळाचे नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी आदमाने, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड, महेश देशपांडे यांनी नुकतेच केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या सहा अ वर्ग बसस्थानकांचे परीक्षण सोमवारपासून सुरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात कोपरगाव, श्रीरामपूर, नाशिक येथील बस … Read more

थोरांताचे फ्लेक्स फाडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिसांना निवेदन

संगमनेर- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मागील ४० वर्ष अथक प्रयत्नातून संगमनेर तालुका वैभवशाली बनविला. तालुक्याचा लौकिक राज्यात वाढवला. मात्र, काही लोक आता तालुक्याची संस्कृती मोडू पाहत आहे. त्यामुळे फ्लेक्स फाडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी येथील शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काल मंगळवारी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात … Read more

केंद्रीय विश्वविद्यालयासाठी खा. लंके यांचे साकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांची घेतली भेट

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करण्याची मागणी करत खासदार नीलेश लंके यांनी एक महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा प्रस्ताव केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे सादर केला. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी एकही केंद्रीय विश्वविद्यालय नसताना खा. लंके यांनी अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय स्थापना करण्याची औपचारिक मागणी केली आहे. खा. लंके हे अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्यासाठी पूर्वीपासूनच आग्रही … Read more

गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या साई व शनी भक्तांची मोठी संख्या, गुजरात-महाराष्ट्र रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी

सुपा- गुजरात श्रमजीवी कामगार युनियनचे प्रमुख कामगार नेते कल्याणशेठ शहाणे यांनी गुजरात ते महाराष्ट्र प्रवासादरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अहमदाबाद ते वडोदरा, अंकलेश्वर, सुरत, महाराष्ट्रालील नंदुरबार मार्गे अमळनेर, जळगाव, मनमाड ते अहमदनगर ते कर्नाटकातील यशवंतपूर पर्यंत आठवडयातून यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही … Read more

कुंडलीतील ‘या’ शक्तिशाली राजयोगामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार, पाहा तुमच्या नशिबात आहे का हा शुभ योग?

कुंडलीतील काही अद्भुत योग आपल्या आयुष्याचा संपूर्ण प्रवाहच बदलून टाकू शकतात. असे योग जे सामान्य माणसालाही अफाट यश, नाव-कीर्ती आणि संपत्ती देऊ शकतात. काहींच्या जीवनात हे योग इतक्या प्रभावीपणे घडतात की ते समाजात एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतात, अगदी अमिताभ बच्चन यांच्यासारखे. पण हे सगळं अचानक घडत नाही, यामागे त्यांच्या कुंडलीतील काही खास योगांचा हात असतो, … Read more

कोरडगाव परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, कोरडगाव येथे पोलीस चौकीस मंजूरी देण्याची मागणी

पाथर्डी- कोरडगाव येथे पोलीस चौकीस मंजुरी द्यावी, अशी मागणी कोरडगावचे सरपंच रवींद्र उर्फ भोरूशेठ म्हस्के व परिसरातील जिरेवाडी, दैत्यनांदूर, तोंडोळी, औरंगपूर, कोळसांगवी, निपाणी जळगाव, येथील सरपंचांनी पोलीस उपनिरीक्ष महादेव गुट्टे यांची भेट घेऊन केली आहे. कोरडगाव हे बाजारपेठेचे गाव असून, शेजारी असणारे जिरेवाडीला येताना कोळसांगवी, निपाणी जळगाव, औरंगपूर, तोंडोळी, कळसपिंपरी, या गावांतील दैनंदिन व्यवहारासाठी अनेक … Read more

मोदी सरकारची रील्स बनवणाऱ्यांसाठी मोठी घोषणा ! एक मिनिटाचा Reel बनवा आणि 15,000 रुपयांचे बक्षीस मिळवा

Reel Competition

Reel Competition : अलीकडे इंस्टाग्राम, युट्युब,  व्हाट्सअँप अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. देशातील बहुसंख्य नागरिक समाज माध्यमांचा उपयोग करतात. देशात 5G च्या पदार्पणानंतर समाज माध्यमांचा वापर अधिक वाढला आहे. यामुळे सोशल मीडिया इनफ्लून्सर्सची संख्या देखील वाढली आहे. अनेकजण इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील्स बनवतात आणि चांगले पैसे सुद्धा कमवत … Read more

अहिल्यानगर महानगरपालिकेने केलेली गाळे भाडेवाढ रद्द करावी, भाजपा व्यापारी आघाडीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात भाजपा व्यापारी आघाडी च्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष महेश गुगळे यांनी मनपाच्या जुने दाणे डबरा व गंजबाजार, गाळे भाडे वाढीबाबत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. धनंजय जाधव, नीरज राठोड, हर्षल बोरा, हेमंत पवार, आनंद लहामगे, सुरेश लालबागे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका जुने दाणे … Read more

लाहोर रेल्वे स्टेशन की भारताचं हावडा जंक्शन?, जाणून घ्या कोणतं स्टेशन आहे खरंच भव्य आणि प्रगत!

भारतातील रेल्वे स्थानकांची भव्यता आणि विविधता जगभरात प्रसिद्ध आहे. पण याच पार्श्वभूमीवर जर आपण पाकिस्तानातील रेल्वे व्यवस्थेकडे पाहिलं, तर तिथेही इतिहास, सांस्कृतिक संदर्भ आणि सुविधा यांचं एक वेगळंच मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. या लेखातून आपण पाकिस्तानातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे, त्याची वैशिष्ट्यं काय आहेत आणि ते भारतातील हावडा जंक्शनच्या तुलनेत कितपत मोठं किंवा … Read more

श्रीगोंदा तालुक्यात नवीन बांधलेल्या रस्त्याची दोन महिन्यांतच झाली चाळण, निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

श्रीगोंदा- तालुक्यातील लिंपणगाव – रेल्वे स्टेशन रस्त्याचे दोन महिन्यापूर्वी काम पूर्ण झाले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता पहिल्याच पावसात खराब होऊन खड्ड्यांमुळे या रस्ताची चाळण झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोट्यवधी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्याच्या ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून … Read more

माजी खासदार सुजय विखेंनी कुस्तीच्या आखाड्यात बसून पैलवानांना टाळ्यांच्या गजरात दिले प्रोत्साहन

अहिल्यानगर- हिंदुत्व युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने शहरातील नालेगाव येथे आयोजित भव्य जंगी निकाली कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन मल्लांचा उत्साह वाढवत आखाड्यात बसून कुस्तीचा थरार अनुभवला. कुस्तीतील प्रत्येक डावपेच त्यांनी बारकाईने पाहत पैलवानांना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले. हिंदुत्व युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी नालेगाव येथे जंगी निकाली कुस्त्यांचा … Read more

मल्टी कॅप vs फ्लेक्सी कॅप: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणता फंड अधिक फायद्याचा? जाणून घ्या!

आजची तरुण पिढी आर्थिकदृष्ट्या अधिक सजग होत आहे. केवळ बचत करून भविष्य सुरक्षित करता येणार नाही, हे आता सगळ्यांनाच समजले आहे. म्हणूनच लोक आता अधिक परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंडांकडे वळत आहेत. मात्र, म्युच्युअल फंडांच्या विविध प्रकारांमुळे अनेक वेळा गुंतवणूकदार गोंधळून जातात. मल्टी-कॅप की फ्लेक्सी-कॅप, दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर दोघांपैकी कोणता पर्याय जास्त फायद्याचा ठरेल, … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार?, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संघर्ष समितीला आश्वासन

राहुरी- शासन दरबारी गेली ४४ वर्षे प्रलंबित असलेली श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका निर्मितीचा सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करून या मागण्यांकडे लक्ष वेधले. राजेंद्र लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे गोवा आणि दिल्ली … Read more

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! मोफत धान्य हवं असेल तर आत्ताच ‘हे’ काम करून घ्या, सरकारने हजारो कार्ड्स केलेत रद्द

देशातील अनेक गरजू कुटुंबांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्डसारखी योजना सुरू केली, ज्याचा उद्देश गरीब व वंचित घटकांपर्यंत मोफत अन्नधान्य पोहोचवण्याचा आहे. पण या योजनेचा लाभ सुरुच राहावा यासाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा नियम आखलेला आहे, जर तुम्ही ठराविक कालावधीनंतर तुमचं रेशन कार्ड अपडेट केलं नाही, तर ते रद्द होऊ शकतं. रेशन कार्ड हे फक्त एक … Read more

फक्त 2 रुपये दररोज देऊन मिळवा 10 लाखांचा अपघात विमा, जाणून घ्या पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना!

दैनंदिन आयुष्यातल्या अनिश्चिततेला तोंड देताना, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना अनेकवेळा मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. अपघात किंवा गंभीर दुखापतीसारखी स्थिती येते तेव्हा आर्थिक आधार नसेल, तर परिस्थिती अधिक कठीण बनते. अशा वेळी जर केवळ 2 रुपयांच्या दररोजच्या हप्त्यातून तुमच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळत असेल, तर ती गोष्ट किती महत्त्वाची आणि दिलासादायक ठरू … Read more