कुकडी प्रकल्पात १६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा, विसापूर १०० टक्के भरले तर घोड धरणात ९२ टक्के पाणीसाठा
अहिल्यानगर- यंदाच्या हंगामात शनिवारपर्यंत कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये १६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठा येत्या काही दिवसात वाढेल. कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सुरवातीपासूनच पावसाचा चांगला जोर राहिला आहे. त्यामुळे धरणांतील डिंभे, … Read more