कुकडी प्रकल्पात १६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा, विसापूर १०० टक्के भरले तर घोड धरणात ९२ टक्के पाणीसाठा

अहिल्यानगर- यंदाच्या हंगामात शनिवारपर्यंत कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये १६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठा येत्या काही दिवसात वाढेल. कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सुरवातीपासूनच पावसाचा चांगला जोर राहिला आहे. त्यामुळे धरणांतील डिंभे, … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे व मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात एकाच दिवसात १ टीएमसी पाण्याची आवक

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने निळवंडे व मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसभरात १ टीएमसीवर पाण्याची आवक झाली होती. भंडारदरा धरणात २४ तासांत ९३२ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. मुळा धरणात सध्या २१ हजार ७९६ दशलक्ष घनफूट म्हणजे ८१.५२ टक्के पाणीसाठा होता. धरणात कोतूळ येथून पाण्याची आवक ६५९२ … Read more

रामभक्त हनुमानजींना अमरत्व कोणी दिलं?, 90 टक्के लोकांना माहीत नाही खरं रहस्य!

हनुमानजींच्या भक्तीची आणि शक्तीची हजारो वर्षांपासून पूजा होत असली, तरी अनेकांना त्यांना दिलेल्या अमरत्वाच्या वरदानाची खरी माहिती नसते. खरे तर, 90% लोक असा समज करतात की हे वरदान हनुमानजींना श्रीरामांनी दिले. मात्र, वाल्मिकी रामायणानुसार ही माहिती थोडी वेगळी आहे. रामायणातील एका सुंदर आणि भावनिक क्षणात, ही कथा उलगडते. जेव्हा हनुमानजी माता सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले, … Read more

UPI, फ्लाइट, EMI ते LPG…1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ 6 नियम! पाहा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

1 ऑगस्टपासून आपल्या रोजच्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, जे तुमच्या मासिक खर्चावर थेट परिणाम करू शकतात. UPI वापरणाऱ्यांसाठी काही नवीन नियम लागू होणार आहेत, तर दुसरीकडे क्रेडिट कार्डवरील मोफत विमा, एलपीजी सिलिंडरचे दर आणि विमान तिकिटांच्या किमतींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांचा आढावा घेणं गरजेचं आहे, कारण त्याचा परिणाम तुमच्या … Read more

‘या’ 4 राशींना मिळतो देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद! घरात कधीच भासत नाही पैशांची कमी

आपल्या आयुष्यात प्रत्येकालाच स्थैर्य, पैसा आणि सुख-समृद्धी हवी असते. पण काही लोक असेही असतात ज्यांचं नशिब त्यांच्या मेहनतीला साथ देतं आणि ते आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर काही विशिष्ट राशींच्या लोकांमध्ये अशी एक खास जिद्द, आकर्षण आणि यश मिळवण्याची क्षमता असते जी त्यांना श्रीमंतीकडे झपाट्याने नेते. हे लोक केवळ पैसा मिळवण्याचे स्वप्नच … Read more

नवीन QR कोडमुळे आधार कार्ड अधिक सुरक्षित!पण जुनं कार्ड अजून वापरता येईल का?, जाणून घ्या

आजच्या डिजिटल युगात आपली ओळख सुरक्षित ठेवणं ही जितकी गरज आहे, तितकीच ती जबाबदारीसुद्धा आहे. मोबाईल नंबरपासून ते बँक खात्यांपर्यंत आणि सरकारी योजनांपासून ते विद्यार्थीदशेतील प्रवेशांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आपली ओळख सिद्ध करायला लागते. त्यामुळे आधारचा गैरवापर किंवा बनावट कार्डाची शक्यता अधिक वाढली आहे. हे लक्षात घेऊन UIDAI ने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.आता … Read more

आयुष्य बर्बाद करू शकतात ‘ही’ 4 लोकं, चाणक्यांनी दिला वेळीच ओळखण्याचा सल्ला!

जगात प्रत्येक नात्याचा अर्थ त्याच्या काळातच समजतो. कोण आपलं खरं आहे आणि कोण फक्त सोयीसाठी जवळ आहे, हे वेळच ठरवते. आयुष्यात अनेकदा आपण लोकांवर विश्वास ठेवतो, त्यांच्यावर आपलं सर्वस्व उधळतो, पण शेवटी आपल्याला कळतं की काहीजण फक्त गरज म्हणून आपल्या आयुष्यात येतात. याच संदर्भात आचार्य चाणक्यांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली नीती आजही तितकीच सत्य आणि उपयुक्त … Read more

फक्त पर्यटन नाही, थायलंड ‘या’ 7 क्षेत्रांतूनही करतो अब्जावधींची कमाई! भारतालाही टाकलं मागे

थायलंड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सुंदर समुद्रकिनारे, झगमगती मंदिरे आणि चकचकीत रस्त्यांवर फिरणाऱ्या पर्यटकांची गर्दी उभी राहते. पण या चमकधमक मागे एक भक्कम आणि विविध अंगांनी गुंफलेली अर्थव्यवस्था आहे, जी केवळ पर्यटनावर अवलंबून नाही. आज जरी थायलंड आणि कंबोडियामध्ये राजकीय तणावाचं वातावरण असेल, तरी या पार्श्वभूमीवर थायलंडचं आर्थिक स्वरूप समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं. थायलंडची … Read more

Gardening Tips: टेरेस गार्डनवरील रोपं उन्हामुळे सुकलीत?, मग तज्ञांनी सांगितलेल्या 5 टिप्स नक्की वापरुन बघा!

गर्मीच्या दिवसांत छतावरचं बागकाम म्हणजे एक वेगळीच जबाबदारी. कडक उन्हात जर कोणी छतावर हिरवीगार झाडं जोपासत असेल, तर ती केवळ त्यांची मेहनत नसून निसर्गाशी असलेली त्यांची नाळही असते. पण उन्हाळ्याचं तापमान वाढत असताना या झाडांना टिकवून ठेवणं सोपं नाही. मग या उन्हाच्या झळा झेलूनही तुमचं गार्डन ताजंतवानं कसं राहील? हे समजून घ्यायचं असेल, तर काही … Read more

Asia Cup 2025 : पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक सामना, आशिया कप 2025 चे वेळापत्रक जाहीर!

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना… या चार शब्दांतच एक वेगळीच भावना दडलेली असते. कधी उत्साह तर कधी प्रचंड राग. आशिया खंडातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना नेहमीच काळजाचा ठोका चुकवणारा असतो. अशा पार्श्वभूमीवर आशिया कप 2025 चं वेळापत्रक जाहीर झालं आणि पुन्हा एकदा या चिरपरिचित प्रतिस्पर्ध्यांची टक्कर ठरली. मात्र यंदा या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचं सावट गडद … Read more

‘हे’ आहेत जगातील सर्वात उंच आणि भव्य 7 पुतळे, नंबर एकवर भारतातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’!

जगभरातील भव्य पुतळे केवळ त्यांचं आकारमान किंवा उंची यामुळेच महत्त्वाचे नाहीत, तर ते त्या देशाच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि धार्मिक श्रद्धेची ओळखही ठरतात. आजच्या काळात अभियांत्रिकी आणि कला यांचे विलक्षण मिश्रण असलेले हे पुतळे लाखो पर्यटकांना आकर्षित करतात. यामध्ये काही मूर्ती इतक्या उंच आहेत की त्यांच्याकडे पाहताना मान ताठ करूनही पूर्ण उंची दिसत नाही. चला जाणून … Read more

एकाच षटकात धावांचा पाऊस पाडणारे भारतीय फलंदाज! पाहा ही अविश्वसनीय यादी

भारतीय क्रिकेटमध्ये असे काही क्षण आहेत जे कायम लक्षात राहतात. त्यातला एक म्हणजे एका षटकात केलेल्या सर्वाधिक धावा. जसं जसं क्रिकेट वेगवान होत गेलं, तसं तसं फलंदाजांचा आक्रमकपणा वाढला. एका षटकात जास्तीत जास्त धावा घेणं ही कौशल्याची, संयमाची आणि आत्मविश्वासाची कसोटी असते. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून काही फलंदाजांनी हे काम पार पाडलं आहे. आज आपण … Read more

श्रीराम भक्त हनुमानजी स्वतः म्हणाले होते, “माझं नाव सकाळी घेऊ नका”, जाणून घ्या यामागे लपलेली पौराणिक कथा!

सकाळचे पहाटेचं वातावरण हे शांतता आणि नव्या दिवसाची सुरुवात असते. अशा वेळेस आपण आपल्या आवडत्या देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरूवात करतो. पण काही घरांमध्ये असा एक विचित्र नियम पाळला जातो की सकाळी उठल्यावर सर्वात आधी हनुमानजींचं नाव घेऊ नये. लोक म्हणतात की जर असं केलं, तर दिवसभर उपाशी राहावं लागेल. हा विश्वास खरंच इतका गूढ … Read more

अंटार्क्टिकामध्ये शास्त्रज्ञांचा नवीन शोध, समुद्राखाली लपलेलं अनोखं जग उघडकीस! ऐकून तुम्हीही हादरून जाल

अंटार्क्टिकाचे विस्तीर्ण बर्फाच्छादित प्रदेश नेहमीच मानवी कुतूहलाचे केंद्र राहिले आहे. पृथ्वीवरील या अतिशय थंड आणि एकाकी भागात अजूनही अशी अनेक रहस्यं दडलेली आहेत, जी आपण पूर्णपणे उलगडलेली नाहीत. आणि अलीकडेच शास्त्रज्ञांच्या एका संशोधनातून असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे की अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली एक नवेच ‘जग’ लपलेले असू शकते. एक असं जलप्रवाहांचं जटिल जाळं, जे आजवर … Read more

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ एप्लीकेशनमधून घरबसल्या नवीन सदस्याचे नाव जोडता येणार

Ration Card News

Ration Card News : सरकारकडून रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात रेशनवरील धान्याचा लाभ दिला जातो. रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे जोडली जातात. मात्र, घरात नव्या सदस्याच्या आगमन झाले, म्हणजे जर घरात नववधू आली किंवा नवीन बाळाचा जन्म झाला तर त्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रेशन कार्ड मध्ये … Read more

पुण्यातून कोकणातील ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! 15 रेल्वे स्थानकावर थांबणार

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी साप्ताहिक गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी अशा दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या दोन्ही गाड्या साप्ताहिक राहणार आहेत आणि या … Read more

एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून श्रीशैलमसाठी सुरू झाली नवीन बससेवा, पहा संपूर्ण वेळापत्रक

ST Bus Service

ST Bus Service : महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा अध्यात्मिक साधनेचा काळ म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे बंद असतो आणि या महिन्यात अनेकजण भगवान शंकराच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर, उज्जैन, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, भीमाशंकर, परळी वैजनाथ, श्रीशैलम यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर भेटी देतात. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या श्रावण महिन्यात एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाणार … Read more

Bank Of Baroda कडून गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! 10 वर्षांसाठी 25 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?

Bank Of Baroda Home Loan

Bank Of Baroda Home Loan : अलीकडे जमिनीचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जमिनीला अक्षरशा सोन्यासारखा भाव मिळतो. यामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. प्लॉट, फ्लॅट, बंगलो, रो-हाऊस घेणं आता सोपं नाहीये. वाढत्या महागाईमुळे घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या स्वप्नापलीकडील गोष्ट बनली आहे. मात्र बँकांच्या आर्थिक मदतीमुळे अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न … Read more