वीजबिल थकल्याने शेवगाव-पाथर्डीच्या पाणी योजनेचा उडाला बोजवारा, नागरिकांची आठवड्यापासून पाण्यासाठी भटकंती

पाथर्डी- वीजबिल थकल्याने शेवगाव – पाथर्डी पाणीयोजनेचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून बंद झाल्याने पाथर्डी शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गेल्या सहा ते नऊ दिवसांपासून शहराच्या विविध भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. पिण्याच्या पाण्याचे जार, सांडपाण्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी भाव वाढ केली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. पाथर्डी शहरासह शेवगाव … Read more

भारतातील ‘या’ गावात हनुमानजींचं नाव घेणंही वर्ज्य! रामायण काळातील ‘तो’ अपमान गावकरी अजूनही विसरले नाहीत, नेमकं काय घडलं होतं?

उत्तराखंडच्या हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक गाव, जिथे आजही वेळ थांबला आहे असं वाटतं. या गावाचं नाव आहे द्रोणागिरी. एक असं ठिकाण जिथे श्रद्धा आणि परंपरेने वेगळाच इतिहास रेखाटला आहे. इथे रोज सकाळ संध्याकाळ भगवान रामाची पूजा होते, मंत्रोच्चार होतात, आरत्या गुणगुणल्या जातात. मात्र या भक्तिपूर्ण वातावरणात एक नाव आहे जे घेतलं जात नाही, जणू काही … Read more

पारनेर तालुक्यात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा

कान्हुरपठार- पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची एक मादी व तिचे एक पिलू अडकल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. याबाबतची माहिती अशी की, पिंपळगाव तुर्क येथील कन्हेर ओहळ परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्या, कुत्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला होता. त्या अनुषंगाने पिंपळगाव … Read more

अकलूजच्या पैलवानाला नाकपट्टी डावावर चारीमुंड्या चित करत रविराज चव्हाण ठरला गोदड महाराज केसरीचा मानकरी, २ किलो चांदीची गदा भेट

कर्जत- येथील संत सद्‌गुरू गोदड महाराज रथयात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय मल्ल पै. रविराज चव्हाण याने अकलूज येथील शिवनेरी तालीम संघाच्या पै. सतपाल सोनटक्के यास नाकपट्टी डावावर चारीमुंड्या चित करीत लोकनेते स्व. पै. रामभाऊ धांडे यांच्या स्मरणार्थ ठेवलल्या सद्‌गुरू संत श्री. गोदड महाराज केसरीचा मानकरी ठरला. त्याने दोन किलो चांदीची गदा पटकावली. या वेळी उपस्थित … Read more

अहिल्यानगरच्या मार्केटमध्ये कांद्याच्या दरात २०० रूपयांनी घसरण, गुरूवारच्या बाजरात प्रतिक्विंटल मिळावा एवढे रूपये भाव

अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये गुरुवारी तब्बल २९ हजार ६९० क्विंटल कांद्याची नोंद झाली. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या कांद्यामुळे बाजारात पुरवठा वाढल्याने भावात प्रतिक्विंटल २०० रुपयांपर्यंत घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेच्या छायेत आले आहेत. प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपयांचा दर कांद्याचे भाव त्याच्या गुणवत्तेनुसार निश्चित केले जातात. यामध्ये सर्वाधिक … Read more

‘या’ जन्म तारखेच्या मुलींवर प्रेम करणं सोप्पं नाही, छोट्या-छोट्या गोष्टीवर असं भडकतात की..वैतागून जाल!

काही व्यक्तींचा स्वभाव इतका प्रभावी असतो की त्यांच्या उपस्थितीनेच वातावरण बदलते. अशाच काही मुली असतात ज्या स्वभावाने थोड्या चिडचिड्या वाटतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असतो एक अनोखा आकर्षण. अंकशास्त्रात मूलांक 7 असलेल्या मुलींबद्दल असेच काहीसे सांगितले जाते, त्या छोट्या गोष्टींवर रागावतात, पण त्यांच्या आत्मविश्वासाने आणि स्पष्ट स्वभावाने त्या आपल्या जोडीदाराच्या मनात कायमचं घर करून बसतात. मूलांक … Read more

शेवगाव तालुक्यात चोरट्यांच्या सुळसुळाट, सततच्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त, आंदोलनाचा दिला इशारा

शेवगाव- तालुक्यातील बालमटाकळी परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवार ((दि. २९) रोजी बालमटाकळी येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा सरपंच राम बामदळे यांच्यासह गावातील विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनात नमूद करण्यात आले … Read more

श्रीरामपूर शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

श्रीरामपूर- शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेसाठी रेखांकनाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहे. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागे संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात काल मंगळवारी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. सदर बैठकीकरिता माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे … Read more

50 वर्षात पहिल्यांदाच घडणार अशी घटना ! ‘या’ 3 राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार, नशिबाच्या साथीने आयुष्य बदलणार

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जुलै महिन्याप्रमाणेच ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन्ही महिने विशेष खास ठरणार आहेत. विशेषतः सप्टेंबर महिना राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी अधिक लाभाचा राहणार असून या महिन्यात तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे. याला कारण ठरणार 50 वर्षात पहिल्यांदाच घडणारी एक अद्भुत घटना. मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात सूर्याच्या राशीमध्ये … Read more

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात आजपासून साई सच्चरित पारायण सोहळ्याला होणार सुरूवात

शिर्डी- श्री साईबाबा संस्थान,नाट्य रसिक मंच व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान साईआश्रम शताब्दी मंडपात श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या पारायण सोहळ्याचे हे ३१ वे वर्ष असून, सकाळी ७ ते ११.३० या वेळेत पुरुष व दुपारी १ ते … Read more

कर्जत तालुक्यातील राशीन येथील चौकाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले नाव, बैठकीत एकमताने निर्णय

कर्जत- कर्जत तालुक्यातील राशीन येथील चौकाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले चौक, असे नाव कायम ठेवणे व तेथे भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेला वाद अखेर मिटला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी राशीन येथील जुन्या करमाळा चौकाचे महात्मा ज्योतीराव फुले चौक असे नामकरण करण्यात आले. तसा राशीन … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये २७ जुलैला होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कार्यक्रमाचे आ.जगतापांनी अध्यक्षपद स्विकारावे

Ahilyanagar News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आ. संग्राम जगताप यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी लोकार्पण सोहळ्याचे स्वागत अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी समितीच्या वतीने निवेदनाद्वारे आ. संग्राम जगताप यांच्याकडे केली. यावेळी सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, जलअभियंता परिमल निकम, विजय भांबळ, विलास साठे, विनीत … Read more

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच कृषीमंत्र्याचा राजीनामा घ्यावा, जामखेड तालुक्यात प्रहार संघटनेचा रास्तारोको

जामखेड- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, असे वचन दिले होते. परंतु सरकार स्थापन होऊन बराच काळ झाला असतानाही अद्यापही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी बाबत ठोस निर्णय झालेला नाही. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी … Read more

Ahilyanagar ZP News : अहिल्यानगर जिल्हा परिषदेत विविध गटातील १९५१ पदे रिक्त, लवकरच पदे भरली जाणार?

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील संवर्गनिहाय गट ‘क’ व गट ‘ड’ ची एकूण सरळसेवा भरती व पदोन्नतीची १७ हजार २० पदे मंजूर होती. त्यापैकी १५ हजार ६९ पदे भरण्यात आली आहेत. तर अद्यापही १९५१ पदे रिक्त आहेत. यामध्ये गट ‘क’ ची १६४० पदे, तर गट ‘ड’ची ३११ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या … Read more

फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळणार मोठी भेट ! ऑगस्टच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळणार दुहेरी आर्थिक लाभ

Ladki Bahin Yojana Installment

Ladki Bahin Yojana Installment : गेल्या शिंदे सरकारने मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर गेल्या वर्षी एक नवीन योजना सुरू केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे या नव्या योजनेचे नाव. या योजनेतुन पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत जुलै 2024 ते जून 2025 या कालावधी मधील एकूण 12 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात … Read more

Ahilyanagar News : नगर तालुका पोलिस ठाण्यात धुळखात पडलेल्या मोटारसायकलची पुढच्या सात दिवसात होणार भंगारात विक्री

Ahilyanagar News : नगर तालुका पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या मात्र अनेक दिवसांपासून धुळखात पडेलेल्या मोटारसायकलींच्या मालकांना वेळोवेळी आवाहन करून देखील त्याकडे कोणीही वाहनमालक पोलिस स्टेशनला न आल्याने नगर तालुका पोलिसांनी पुढील सात दिवसात ही सर्व वाहने भंगारात लिलावाने विक्री करून केली जाणर आहेत. यातून येणारी रक्कम शासनास जमा करणार आहोत अशी माहिती नगर … Read more

मुंबईहुन 1800 रुपयांमध्ये बाबा महाकालच्या दर्शनाला ! ह्या मार्गावर सुरू झाली तेजस एक्सप्रेस, 7 Railway Station वर थांबणार

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईसहीत संपूर्ण महाराष्ट्रातील बाबा महाकालच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बाबा महाकालच्या श्रीक्षेत्र उज्जैन नगरीला जाणाऱ्या भक्तांसाठी राजधानी मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे जर तुम्हीही मुंबईत राहत असाल आणि बाबा महाकालचा दर्शनासाठी या श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र उज्जैन नगरीला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी … Read more

कार्यकर्त्यांमुळेच भाजप आज खंबीरपणे उभी, म्हणून कार्यकर्त्यांना खूप महत्व; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे शहरातील बैठकीत प्रतिपादन

अहिल्यानगर- भारतीय जनता पार्टी आज खंबीरपणे जी उभी आहे ती सर्व कार्यकर्त्यांमुळेच. कार्यकर्ता आहे तर पार्टी आहे व सरकार आहे. म्हणून पक्षात सर्व कार्यकर्त्यांना खूप महत्व आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिलेले काम व जबाबदारी मनापासून करून कर्त्यव्य निभावावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटे काहीही करू शकत नाही. पक्षाची खरी ताकद बूथ रचना … Read more