Nag Panchami 2025: नागदेवाचा कोप ओढावून घेऊ नका, नाग पंचमीला काय करावे-काय नाही? जाणून घ्या

दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी होणारी नाग पंचमी, केवळ एक धार्मिक परंपरा नसून, निसर्गाशी जोडलेली आणि आपले पूर्वज, प्राणी-जगतातील सहजीवन यांना स्मरण करणारी एक भावनिक परंपरा आहे. या वर्षी नाग पंचमी 29 जुलै 2025 रोजी साजरी होणार असून, तिच्या अनुषंगाने काही विशेष धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. यातील एक … Read more

कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर शेवगावच्या शेतकऱ्याने एक एकर केळी पिकातून कमावले लाखो रुपयांचे उत्पन्न…!

अहिल्यानगर : शेती परवडत नाही,शहाण्याने शेती करू नये अशी ओरड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसाठी तरुणांनी शेती देखील चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते हे सिद्ध केले आहे. ही उदाहरणे तरूण व नवीन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मेहनत, आणि नियोजनाचा योग्य वापर केल्यास अल्पभूधारक शेतकरीही भरघोस उत्पन्न मिळवू शकतो हे शेवगाव तालुक्यातील युवा शेतकऱ्याने दाखवून … Read more

कोणत्या राज्यात सर्वाधिक वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहेत ? 144 पैकी बिहार आणि महाराष्ट्रात किती Vande Bharat सुरू आहेत ?

Vande Bharat News

Vande Bharat News : वंदे भारत एक्सप्रेस ही 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी देशातील पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाले आणि ही गाडी सुरुवातीला नवी दिल्ली ते या वाराणसी या महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्यात आली. या गाडीमुळे नवी दिल्ली ते वाराणसी हा प्रवास वेगवान झाला आणि … Read more

घरबसल्या मिळवा दरमहा 7,000 रुपये! दहावी पास महिलांसाठी LIC ची भन्नाट योजना, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

महिलांच्या हातात आर्थिक स्वातंत्र्य देण्याचं एक सुंदर स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागलं आहे, तेही त्यांच्या घराच्या चार भिंतीत राहून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणाच्या पानिपत येथून सुरू केलेली एलआयसी विमा सखी योजना ही ग्रामीण महिलांसाठी नवी आशा बनून आली आहे. आता कोणतीही साधी गृहिणी, शिक्षण कमी असली तरी, आपल्या घरातच बसून दरमहा … Read more

महाभारत काळाच्या आधीपासून अस्तित्वात असलेले ‘हे’ झाड अजूनही जिवंत, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीये नोंद!

पृथ्वीवर आयुष्य टिकून राहण्यामागे झाडांचे अनमोल योगदान आहे. त्यांच्याशिवाय श्वास घेणे, हवामानाचे संतुलन राखणे आणि निसर्गाचे चक्र टिकवणे अशक्य झाले असते. पण आज आपण अशा एका झाडाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे अस्तित्व केवळ विलक्षणच नाही, तर इतिहासाच्या अनंत कालखंडातही त्याने आपले स्थान टिकवले आहे. हे झाड केवळ हजारो वर्षांचे नाही, तर त्याच्याभोवती पसरलेली कथा देखील … Read more

महाराष्ट्रातील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2016 नंतर प्रथमच असं घडणार, शालेय शिक्षण विभागाचा आदेश

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार असून जर तुमच्याही घरात चौथी ते आठवीचे विद्यार्थी असतील तर तुम्ही ही बातमी नक्कीच शेवटपर्यंत वाचायला हवी. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2016 च्या आधी महाराष्ट्रात चौथी … Read more

पाकिस्तानमधील 5 सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंची यादी, एकजण कोट्यवधींचा मालक असूनही खातोय जेलची हवा!

पाकिस्तानचे क्रिकेट विश्व अनेकदा राजकारण, संघर्ष आणि आर्थिक अडचणींसोबत जोडले जाते. इथे खेळाडूंना आयुष्यात यश मिळवण्यासाठी केवळ क्रिकेटचा आधार नसतो, तर अनेकवेळा वेगळ्या मार्गांनीही उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा लागतो. पीसीबीकडून वेळेवर वेतन न मिळणं, आर्थिक अराजकता आणि धोरणातील अपयश या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील काही खेळाडूंनी स्वतःची श्रीमंती अफाट मेहनतीने उभारली आहे. विशेष म्हणजे या टॉप-5 श्रीमंत … Read more

मागासवर्गीयांचा निधी न वापरल्याने कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतच केली बरखास्त ; ग्रामविकास मंत्रालयाचा आदेश

अहिल्यानगर : मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शासनाने वेळोवेळी उपलब्ध करून दिलेला निधी खर्च न केल्याने ग्रामविकास व पंचायतराज खात्याने कर्जत तालुक्यातील घुमरी या ग्रामपंचायतची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तसा आदेश काढला आहे. कर्जत तालुक्यातील घुमरी ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त केल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. घुमरी ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता अनभुले व … Read more

Ahilyanagar News : सुपा पोलिसांच्या ताब्यातील परप्रांतीय तरुणाचा मृत्यू ; सीआयडी उकलणार गूढ!

Ahilyanagar News : सुपा पोलिसांच्या ताब्यातील संशयास्पदरीत्या मृत्यू पावलेल्या परप्रांतीय तरूणाच्या मृत्यूचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. हितेशकुमार रवीश्वर प्रसाद (वय २६,पनवेल,नवी मुंबई,मूळ राहणार उत्तर प्रदेश) असे मृत्यू पावलेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.हितेशकुमारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन घाटी रुग्णालयात केले असून,शवविच्छेदन अहवाल मिळताच गुन्हा दाखल करणार. … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ गावात तापलेल्या निखाऱ्यांवर अनवाणी चालत करतात नवसपूर्ती !

अहिल्यानगर : बजरंगबली की जय,समर्थ हनुमान महाराज की जय,जयजय श्रीराम,हरहर महादेव असा हरीनामाचा जयघोष करीत श्रीक्षेत्र हनुमान टाकळी ( ता.पाथर्डी ) येथे शेकडो भाविकांनी लालबुंद निखाऱ्यावर अनवाणी चालत नवसपुर्ती केली. या गरम प्रवाहाची विस्तव वाट चालताना शहरी ग्रामीण आबालवृद्ध भाविक अक्षरशःभारावुन गेले होते . नाशिक जिल्हात असलेल्या टाकळी प्रमाणेच येथे समर्थ रामदास स्वामी यांनी गाईचे … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतवर ‘महिलराज’ ; अनेक दिग्गजांची होणार कोंडी

अहिल्यानगर : नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी पिंपळगाव पिसा, कोळगाव, आढळगाव, वांगदरी, मढेवडगाव, बेलवंडी, सांगवी दुमाला, येळपणे, पेडगाव या राजकीय दृष्ट्या प्रमुख असलेल्या गावांसह ४३ गावांमध्ये आरक्षित झालेले महिला आरक्षण नवीन आरक्षण नुसार दोन ने कमी होऊन ४१ गावांमध्ये महिलाराज येणार आहे. त्यामुळे आजी माजी आमदारांच्या गावासह अनेक ठिकाणी राजकीय उलथापालथ होणार … Read more

तिरुपती बालाजी मंदिरात दान करण्यात आलेल्या मोबाईलचा लिलाव होणार ! 4 आणि 5 ऑगस्टला ऑनलाईन लिलाव होणार

Tirupati Balaji

Tirupati Balaji : आंध्र प्रदेशातील श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी मंदिर हे हिंदू धर्मातील एक सर्वात मोठे तीर्थक्षेत्र. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जगभरातील भावी दररोज लाखोंच्या संख्येने तिरुपतीला भेट देत असतात. या ठिकाणी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दानही करतात. पैसे सोने-चांदी यासोबतच इथे अन्नदान देखील मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय येथे काही जण मोबाईल सुद्धा दान करतात. या मंदिरात … Read more

भारतातील टॉप 10 भ्रष्ट सरकारी विभाग कोणते ? सर्वाधिक भ्रष्ट सरकारी खात्याचे नाव आहे शॉकिंग

India's Corrupt Government Department

India’s Corrupt Government Department : भ्रष्टाचार हा कोणत्याही देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा असतो. भ्रष्टाचारामुळे अनेक देशांचे दिवाळे निघाले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा देश. आपल्या देशाचे अर्थव्यवस्था नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे अर्थव्यवस्था होती मात्र आता देशाचे अर्थव्यवस्था जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे … Read more

दररोज 37,000 रुपयांचे कमिशन ! पेट्रोल-डिझेल विक्रीतून व्हाल मालामाल, पेट्रोल पंपाचे लायसन्स कस मिळत, किती पैसे लागतात?

Petrol Pump Commission

Petrol Pump Commission : गेल्या काही वर्षांच्या काळात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळत आहे. सरकार देखील ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा म्हणून प्रोत्साहित करीत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारकडून सबसिडी देखील दिली जाते. मात्र असे असले तरी आजही इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलची वाहने … Read more

वास्तु दोष, वाईट नजर आणि अपयश सगळं काही दूर होईल! ‘हा’ वास्तू उपाय एकदा करून बघाच

तुरटी ही घरात असणारी साधी पण अद्भुत शक्ती असलेली वस्तू आहे. अनेक घरांमध्ये ती फक्त जखमा भरवण्यासाठी किंवा पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वापरली जाते, पण वास्तुशास्त्रात तुरटीला एक विशेष स्थान आहे. तिचा उपयोग फक्त शरीरासाठी नाही, तर घराच्या उर्जेसाठीही प्रभावी मानला जातो. वास्तुदोषामुळे घरात सतत भांडणं, आजारपण, आर्थिक ताणतणाव जाणवत असेल, तर तुरटीचे काही छोटे उपाय … Read more

Post Office ची MIS स्कीम गुंतवणूकदारांसाठी ठरणार वरदान ! 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Post Office Scheme

Post Office Scheme : आरबीआय ने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील विविध बँकांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात कपात करण्यात आली. मात्र काही सरकारी बचत योजना आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आजही चांगले व्याज मिळत आहे. हेच कारण आहे की अनेकजण फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य … Read more

BSF Constable Tradesman Jobs 2025: सीमा सुरक्षा दलात मेगा भरती जाहीर! तब्बल 3588 जागांसाठी भरती सुरू, लगेच अर्ज करा

BSF Constable Tradesman Jobs 2025

BSF Constable Tradesman Jobs 2025: सीमा सुरक्षा दल अंतर्गत “कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)” या पदाच्या भरतीसाठी मेगा भरती जाहीर झालेली आहे. या भरतीसाठी तब्बल 3588 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन … Read more

पाकिस्तानमधील सर्वात मोठे टॉप 5 क्रिकेट स्टेडियम! भारताच्या तुलनेत किती मोठे? प्रेक्षक क्षमता किती? जाणून घ्या

पाकिस्तानमध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही, तर तिथल्या जनतेच्या भावना, अभिमान आणि उत्सवाचं प्रतीक आहे. मात्र एक गंमतीशीर वास्तव समोर येतं, जे थोडं आश्चर्यचकित करणारं आहे. पाकिस्तानमधील काही मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम्सपैकी एका मैदानात आजवर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. या गोष्टीकडे पाहिलं की मनात अनेक प्रश्न उभे राहतात.इतकी मोठी स्टेडियम्स, इतका खर्च, … Read more