भारताची लॉटरी! राजस्थानच्या वाळवंटात सापडला 17 दुर्मिळ खनिजांचा खजिना, पाहा भारताला काय फायदा होणार?

राजस्थानच्या तप्त वाळवंटात नुकताच असा खजिना सापडला आहे, जो भारताच्या भविष्यासाठी ‘गोल्डमाईन’ ठरू शकतो तो म्हणजे दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा (Rare Earth Elements) साठा. अनेक वर्षांपासून चीन या खनिजांवर जागतिक मक्तेदारी गाजवत होता. पण आता भारतातही असे साठे सापडू लागलेत, ज्यामुळे ही मक्तेदारी डळमळीत होण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या संस्थांनी राजस्थानातील जमीनींमध्ये 17 दुर्मिळ खनिजांची उपस्थिती … Read more

प्रतीक्षा संपली ! इथे तयार झाला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल, लोकार्पण सुद्धा झाले

Maharashtra News

Maharashtra News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील पर्यटनाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पर्यटन वाढीसाठी केंद्रातील मोदी सरकारकडून आणि राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही वर्षांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. गेल्या शिंदे सरकारने देखील पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते आणि फडणवीस सरकारने देखील पर्यटन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. दरम्यान … Read more

‘हा’ आहे जगातील सर्वात सुरक्षित देश! इथे तुरुंगच नाही आणि गुन्हेही होत नाहीत, कारण…

तुम्ही कधी कल्पना केली आहे का, की एखादा देश असा देखील असू शकतो जिथे गुन्हे होत नाहीत? ना पोलिसांची धावपळ, ना न्यायालयांमध्ये खटले, ना कोठड्या, ना तुरुंग! ही कल्पना जरी स्वप्नवत वाटत असली तरी ती एका देशाच्या बाबतीत खरी ठरते आणि तो देश आहे व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटीजगातल्या सगळ्यात छोट्या सार्वभौम देशांपैकी एक, … Read more

बालाकोटपासून कारगिलपर्यंत…भारताचा पहिला सुपरसॉनिक योध्दा होतोय निवृत्त! वाचा मिग-21 चा गौरवशाली इतिहास

एका युगाचा शेवट जवळ आला आहे, भारतीय आकाशात तब्बल 62 वर्षे आपली ताकद दाखवत असलेले ‘मिग-21’ लढाऊ विमान आता कायमचं निवृत्त होणार आहे. चंदीगडमधील 19 सप्टेंबर 2025 रोजी होणारा त्याचा निरोप समारंभ केवळ सैनिकी परंपरेचा भाग नसून, हे अनेक पिढ्यांसाठी एक भावनिक क्षण ठरणार आहे. एकेकाळी आधुनिकतेचं प्रतीक असलेलं हे विमान आता केवळ इतिहासात राहणार … Read more

जगाच्या 25% GDP इतकी संपत्ती, वार्षिक महसूल ऐकून आजची अमेरिकाही हादरेल! कोण होता भारतीय इतिहासातील सर्वात श्रीमंत राजा?

एका काळी संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहायचं, कारण इथली संपत्ती, इथली संस्कृती आणि इथली समृद्धी जगात सर्वाधिक मानली जायची. त्या समृद्धीच्या शिखरावर जेव्हा भारत पोहोचला होता, तेव्हा या वैभवाच्या केंद्रस्थानी होता मुघल सम्राट अकबर! तो केवळ पराक्रमी शासक नव्हता, तर अशा आर्थिक सामर्थ्याचा अधिपती होता की त्याच्या काळात भारत जगाच्या एकूण जीडीपीच्या तब्बल 25% वाटा … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटबंना करणाऱ्याला लवकर शोधून काढा, अन्यथा हिंदू समाज शांत बसणार नसल्याचा इशारा

राहुरी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची राहुरी शहरात विटंबना झाल्यापासून चार महिने उलटले तरीही आरोपी अद्याप मोकाट फिरत असून, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. या प्रकरणाचा तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे द्यावा, अशी मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करत २६ जुलै रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनास … Read more

केवळ 7 दिवसांत दिसतो फरक, मधुमेहासाठी वरदान आहेत पेरूची पाने! जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

भारतात मधुमेह म्हणजे एक घराघरात शिरलेला संकटाचाच विषय झाला आहे. लहानांपासून तरुणांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत अनेक जण या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. एकदा का मधुमेह जडला की आयुष्यभर रक्तातील साखरेवर लक्ष ठेवावे लागते. पण यावर निसर्गानेही काही चमत्कारी मदतीचे हात दिले आहेत. असाच एक साधा पण प्रभावी उपाय म्हणजे पेरूची पाने. आयुर्वेदात याचा उल्लेख वर्षानुवर्षांपासून होत … Read more

साप हा शेतकऱ्यांचा मित्र, त्यामुळे सापाला मारू नका त्याचे रक्षण करा- सर्पमित्र धनंजय मोहिते यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अकोले- भारतात सापांच्या तीन हजारांहून अधिक जाती आढळतात, त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे २६५ जाती आहेत. यामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच विषारी सापांची संख्या असून उर्वरित साप बिनविषारी आहेत. अन्न साखळी टिकवायची असेल, तर फक्त साप नव्हे, तर जंगलही वाचवणे आवश्यक आहे. साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असून, निसर्ग समतोल राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन सर्पमित्र … Read more

शहरातील दिल्ली नाका परिसरात उभारलेल्या पोलिस चौकीत अंधाराचे साम्राज्य, वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी

संगमनेर- मोठ्या प्रयत्नानंतर शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दिल्ली नाका परिसरात सुरू करण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज उपलब्ध नसल्याने या चौकीमध्ये अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे या चौकीला वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात हाणामाऱ्यांच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे … Read more

कोणता स्पोर्ट प्रकार देतो कोटींची कमाई?, पाहा जगातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडूंची यादी! संपत्तीचा आकडा हैराण करेल

जगभरातील महिला खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात कमालीचे यश मिळवले असले, तरी संपत्तीच्या बाबतीत टेनिस, गोल्फ आणि स्कीइंग अशा निवडक खेळांत यश मिळवणाऱ्या महिला आजही आघाडीवर आहेत. नुकतीच जाहीर झालेल्या जगातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडूंच्या यादीत आश्चर्यकारक बाब म्हणजे, एकाही भारतीय महिला खेळाडूचे नाव यामध्ये नाही. लाखो चाहत्यांचा पाठिंबा असतानाही आणि जागतिक स्तरावर दमदार कामगिरी करूनही, भारतीय … Read more

खरिप हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, मका पिकांवर लष्करी अळी, सोयाबीनवर यलो मोझॅक तर कपाशीवर मावा अन् तुडतुड्यांचा हल्ला

टाकळीभान- खरीप हंगाम सुरु होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असताना पावसाने पुन्हा दडी मारल्याने श्रीरामपूर तालुक्यातील पुर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. त्यातच मका पिकावर लष्करी अळी, सोयाबीनवर यलो मोझॅक तर कपाशी पिकावर मावा, तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहीले आहे. श्रीरामपूर पुर्व परीसरातील टाकळीभान, खोकर, भोकर, कारेगाव, भेर्डापूर, कमालपूर, खानापूर, भामाठाण, … Read more

भारताचा पासपोर्ट किती देशांत व्हिसा फ्री आहे?, 2025 मधील पासपोर्ट रँकिंग समोर!

जगभरात प्रवास करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसाठी पासपोर्ट हे केवळ ओळखपत्र नसून एक प्रवेशद्वार असतं त्या देशांच्या दारांपर्यंत, जिथे स्वप्नं उंच उडतात. कुठल्या देशाचा पासपोर्ट किती ताकदवान आहे, यावर त्या देशाच्या नागरिकांना मिळणारी प्रवाससुलभता अवलंबून असते. याच संदर्भात दरवर्षी ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ आणि ‘पासपोर्ट इंडेक्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून जगातील प्रत्येक देशाचा पासपोर्ट क्रमवारीत मांडला जातो, आणि या … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट, कार्यालयीन कामकाजाची घेतली माहिती

  नेवासा- आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नव्याने सुरू केलेल्या येथील जनसंपर्क कार्यालयास राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी ना. विखे पाटील यांचे स्वागत करून सत्कार केला. जनसंपर्क कार्यालय हे लोकप्रतिनिधी आणि जनतेतील संवादाचा एक महत्वाचा दुवा असून या ठिकाणी नागरिकांच्या अडचणी, समस्या यावर मार्गदर्शन … Read more

अकोले तालुक्यात सर्रासपणे होतेय दारू विक्री, पोलिस व उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

अकोले- अकोले आणि राजूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली असून, अवैध दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास १५ ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अकोले तालुक्यातील २५ गावांमध्ये सर्रासपणे दारूविक्री सुरू आहे. संगमनेर, शेंडी, ठाणगाव येथून उघडपणे दारूची वाहतूक केली जाते. वीरगाव फाटा … Read more

पावसाळ्यात केस गळतीने त्रस्त आहात?, मग आठवड्यातून फक्त दोनदा करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय! पहिल्या दिवसापासून दिसेल फरक

पावसाळा हा निसर्गाचा उत्सव असला तरी त्यासोबत येणाऱ्या समस्यांची यादीही लांब असते, विशेषतः केसांच्या बाबतीत. या ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे केस अधिक नाजूक होतात, गळती वाढते आणि ते लवकर तुटू लागतात. केसांना निरोगी ठेवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांपेक्षा, आपल्या स्वयंपाकघरात असलेले काही नैसर्गिक घटक वापरून तयार केलेला एक घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरतो. जर तुम्हीही केसांच्या … Read more

ऐतिहासिक दारूबंदी ठरावचे इतिवृत्त राजूर ग्रामपंचायतीकडून गहाळ, ग्रामपंचातीचा कारभारावर प्रश्नचिन्ह?

अकोले- तालुक्यातील आदिवासी भागाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या राजूर गावात सन २००५ मध्ये ऐतिहासिक असा दारूबंदी ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र, या ठरावाचे इतिवृत्त सध्या गहाळ झाल्याचे समोर आले असून, माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर राजूर ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात सदर माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते किरण माळवे यांना दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते … Read more

कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेकडून लाखोंचा खर्च, मात्र अतिक्रमणाची परिस्थिती पुन्हा आहे तशीच

कोपरगाव- नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील सुमारे ८०० अतिक्रमणे हटवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेवर १० लाख १ हजार ७६१ रुपये इतका खर्च झाला; मात्र आज पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणाची स्थिती ‘जैसे थे’ झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संपूर्ण मोहिमेचा व्यर्थ खर्च जनतेच्या कररुपी पैशातून झाला असल्याने, ही मोहीम काही ठराविक अतिक्रमणधारकांनाच टार्गेट करण्यासाठीच होती का? असा … Read more

जगातील सर्वोत्तम सुविधा असणाऱ्या टॉप- 8 विमानतळांची यादी, भारतातील कोणत्या विमानतळाला मिळाले स्थान? वाचा!

हवाई सफर म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नसतो, तर ती अनुभवांची, सुविधा आणि सौंदर्याची एक सफरही असते. जगभरात हजारो विमानतळ आहेत, पण त्यापैकी काही असे आहेत जे त्यांच्या भव्यतेमुळे, अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे आणि प्रवाशांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुभवामुळे सातत्याने सर्वोत्तम ठरतात. अशीच एक यादी अलीकडे प्रसिद्ध झाली असून, जगातील टॉप 8 विमानतळांची नावे समोर … Read more