रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ‘हे’ नियम पाळाच, अन्यथा शुभ ऐवजी अशुभ परिणाम भोगावे लागतील!

रुद्राक्ष धारण करणं म्हणजे केवळ एक धार्मिक सवय नव्हे तर ती एक आध्यात्मिक शिस्त आहे. बरेच लोक रुद्राक्ष फक्त गळ्यात घालायचीएक धार्मिक वस्तू म्हणून घेतात, पण खरं पाहता यामागे खूप खोल अर्थ आणि कठोर नियम लपलेले आहेत. रुद्राक्ष घालणं म्हणजे आपल्या जीवनात शुद्धतेची, संयमाची आणि सात्विकतेची एक जबाबदारी स्वीकारणं होय. त्यामुळे रुद्राक्ष धरब करण्यापूर्वी त्याचा … Read more

नीता अंबानी पितात जगातलं सर्वात महाग पाणी?, एका बाटलीच्या किंमतीत येईल आलीशान घर!

नीता अंबानी यांच्या वैभवशाली जीवनशैलीबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. जगातील सर्वात महागडं घर, अप्रतिम दागिने, आणि लक्झरी ब्रँड्सची आवड. अशाच एका चर्चेने अलीकडे सोशल मीडियावर खळबळ उडवली. चर्चा होती की त्या जगातील सर्वात महागडं पाणी पितात. एका पाण्याच्या बाटलीची किंमत इतकी सांगितली गेली की, त्या रकमेत आरामदायक लक्झरी कार किंवा घर खरेदी करता आले असते! … Read more

सावधान! दुसऱ्याचे नेल कटर वापरल्याने होतो जीवघेणा संसर्ग, धक्कादायक माहिती समोर

नखं कापणं हा आपल्या दैनंदिन स्वच्छतेचा एक अत्यंत सामान्य भाग असतो. पण या साध्या वाटणाऱ्या कृतीत एक छोटा गैरवापर तुमचं आरोग्य धोक्यात टाकू शकतो, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नेल कटरसारख्या वैयक्तिक वस्तू दुसऱ्यासोबत शेअर करणं अनेकांना अगदी सहज वाटतं, पण यामागे काही गंभीर धोके लपलेले असतात. बहुतेक वेळा आपण घरातच एकाच नेल कटरचा वापर … Read more

घरात हे वास्तु दोष असतील तर पैसा कधीच हातात टिकणार नाही, त्वरित उपाय जाणून घ्या!

घरात पैसा टिकत नाही, हाती आलेलं निसटून जातं, प्रयत्न केल्यानंतरही आर्थिक स्थैर्य लाभत नाही… या सगळ्याचा ताण प्रत्येकालाच कधीतरी जाणवतो. अशी स्थिती केवळ नशिबावर किंवा मेहनतीवर नाही, तर घराच्या उर्जेवरही अवलंबून असते. आपल्या आजूबाजूचं वातावरण, घरातील वस्तूंची मांडणी, दिशा आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा हे सारे काही आपल्या आर्थिक स्थळावर प्रभाव टाकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. … Read more

Post Office च्या 2 वर्षांच्या FD योजनेत 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर

Post Office Scheme

Post Office Scheme : देशभरातील बँकांकडून आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. मात्र आजही पोस्टाच्या विविध बचत योजनांचे व्याजदर कायम आहेत. पोस्टाच्या एफडी योजनेचे व्याजदर देखील कमी झालेले नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची एफडी योजना परफेक्ट ठरणार आहे. पोस्टाच्या एफडी योजनेबाबत … Read more

कुंडलीतील शनिदोष दूर करायचाय?, श्रावण सर्वोत्तम संधी! शिवलिंगावर अर्पण करा ‘या’ वस्तू आणि पाहा चमत्कार

श्रावण महिना आला की भक्तांच्या मनात एक वेगळीच भक्तीभावनेची लहर उसळते. श्रावणात दर शनिवारचा दिवस केवळ शिवभक्तांसाठी नव्हे, तर शनीच्या कृपेची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठीही खास असतो. कारण या महिन्यात शिवाच्या पूजेसोबत शनिदेवाला प्रसन्न करण्याचीही सुवर्णसंधी असते. विशेष म्हणजे ज्यांच्या कुंडलीत साडेसती, शनीची महादशा किंवा ढैय्यासारख्या स्थितीमुळे आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली आहे, त्यांच्यासाठी श्रावण महिना हा … Read more

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने सप्तशृंगी गडावर 55000 देशी वृक्षांचे रोपण

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने सप्तशृंगी गडावर 55000 देशी वृक्षांचे रोपण महाराष्ट्राचे साडेतीन पिठांपैकी महत्त्वाच्या असलेल्या सप्तशृंगी गडावर जय हिंद लोक चळवळीच्या वतीने 55 हेक्टर क्षेत्रामध्ये 55 हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद लोकचळवळ पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेले काम हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार … Read more

सोशल मीडियावर संस्थेची बदनामी करणाऱ्या वर गुन्हा दाखल शाळेबाबत खोटी बदनामी केल्याने गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)–राज्यातील सर्व आदिवासी शाळांसाठी अत्यंत आदर्शवत असणारी आणि राज्य पातळीवर सातत्याने गुणवत्तेमध्ये विविध पुरस्कार मिळवणारी जय हिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे ही राज्यात नामांकित आहे. मात्र काही लोकांनी सोशल मीडियावर खोटी आणि चुकीचा मजकूर पसरविल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचे साधन आहे .मात्र अनेक जण त्यावर कोणताही विचार … Read more

एकाच रिचार्जमध्ये Amazon Prime + JioTV + Netflix आणि…; Jio चा नवीन धमाकेदार प्लॅन पाहिलात का?

Jio वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी काही असे प्लॅन्स सादर केले आहेत जे केवळ कॉलिंग किंवा डेटापर्यंत मर्यादित नाहीत तर तुम्हाला नेटफ्लिक्स, Amazon Prime Video Lite, JioCinema, आणि JioTV यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा विनामूल्य अॅक्सेस देखील मिळतो. विशेष म्हणजे हे प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहेत जे दररोज मनोरंजन, वेब सिरीज आणि लाईव्ह … Read more

Vastu Tips: नात्यांतील कटुता, वाद आणि तणाव दूर करण्यासाठी घरात लावा ‘हे’ सुगंधी रोप!

घराच्या वातावरणावर अनेकदा तणाव, राग, किंवा परस्पर गैरसमज यांचा परिणाम होतो. नातेसंबंधांमध्ये आलेली कटुता किंवा संवादाचा अभाव अनेक वेळा अशांततेचे कारण ठरतो. अशा वेळी जर तुम्हाला एखादी साधी पण प्रभावी उपाययोजना हवी असेल, तर वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय खूप उपयोगी ठरतात. यातील एक महत्त्वाचा उपाय म्हणजे घरात मोगरा रोप लावणे. मोगरा ही फक्त एक सुगंधी फुलझाड … Read more

‘ह्या’ शहरात तयार होणार भारतातील पहिले नऊ मजली रेल्वे स्थानक !

Railway News

Railway News : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आगामी काळात भारतीय रेल्वे नेटवर्क आणखी विस्तारले जाणार आहे. भारतात हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वेचे जाळे असे सोबतच हजारो रेल्वे स्थानक सुद्धा आहेत. पण भारतात पहिल्यांदाच तब्बल नऊ मजली रेल्वे स्थानकाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर येत आहे. … Read more

इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! ‘या’ टॉप आयआयटीकडून फ्री कोर्ससची संधी, जाणून घ्या अभ्यासक्रम आणि अर्ज करण्याची प्रोसेस

तुम्ही एरोस्पेस अभियांत्रिकीसारख्या रोमहर्षक क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहताय का? किंवा मशीन, फ्लुइड डायनॅमिक्स, ड्रोन, यंत्रांची कंपन प्रणाली आणि अंतराळ मोहिमांबद्दल नेहमीच उत्सुक असता? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील नामवंत आयआयटी संस्थांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी खास मोफत अभ्यासक्रमांची मालिका जाहीर केली आहे. ही संधी केवळ शिकवणारी नाही, तर तुमच्या करिअरला गती देणारी ठरू शकते. आणि … Read more

भरपूर फायदे असले तरी प्रमाण आवश्यक, रोज किती अंडी खाणे फायदेशीर? जाणून घ्या डॉक्टरांचं मत!

आपल्या रोजच्या आहारात अंड्यांना एक विशेष स्थान आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर पोषणतत्त्वांनी परिपूर्ण असलेले अंडे अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. पण या फायद्यांचा संपूर्ण लाभ अनेकांना मिळत नाही, कारण अंडी खाण्याची पद्धत चुकीची वापरली जाते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषणद्रव्यांचा उपयोग होत नाही आणि आरोग्यावर परिणाम होतो. अलीकडील संशोधनांनी याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एका नव्या रेल्वे मार्गाची भेट ! ‘या’ नव्या रेल्वे मार्गाचा हवाई सर्वे झाला पूर्ण

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्राला लवकरच एक नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार असून या प्रस्तावेत नव्या रेल्वे मार्गाचा हवाई सर्वे नुकताच पूर्ण झाला आहे. खरंतर भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. विशेष म्हणजे देशातील रेल्वे नेटवर्क आणखी विस्तारले जात आहे. महाराष्ट्रातही सरकारकडून नवनवीन रेल्वे … Read more

मुलींच्या स्वप्नातले राजकुमार जन्मतात ‘या’ तारखांना, पत्नीवर अक्षरश: जीव ओवाळून टाकतात ही मुले!

कधी कधी जीवनात एखाद्या व्यक्तीची खासियत त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतीतून अधिक स्पष्ट होते. अशीच खासियत असते मूलांक 2 असलेल्या मुलांमध्ये. अंकशास्त्राच्या नजरेतून पाहिलं, तर ही मुले फक्त चांगले पती किंवा जावईच नसतात, तर एका कुटुंबासाठी आदर्श आधारस्तंभही ठरतात. त्यांच्या स्वभावात असणारी शांतता, समजूतदारपणा आणि प्रेमळ वृत्ती ही केवळ त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळवत नाही, तर इतरांचं आयुष्यही … Read more

अहिल्यानगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत २३ जुलैला

अहिल्यानगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पंचवार्षिक कार्यकाळ २०२५ ते २०३० या कालावधीसाठी हा कार्यक्रम २३ जुलै २०२५ रोजी नियोजित असून, यासंबंधीची माहिती अहिल्यानगरचे तहसीलदार यांनी दिली आहे. आरक्षण सोडत २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता, नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. हा सोडत … Read more

पवार कुटूंबियांच्या स्वागताने भारावले निवृत्त शिक्षक शिक्षकांचा शरद पवारांशी मनमोकळा संवाद

संसद पाहण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील २०० शिक्षकांना दिल्लीला घेऊन गेलेल्या खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी सकाळी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घडवून आणली. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या स्वागतामुळे हे सर्व शिक्षक अरक्षशः भारावून गेले. पवार यांच्या निवासस्थानी भेटीप्रसंगी पवार यांनी अत्यंत सहज आणि हृदयस्पर्शी भाषेत शिक्षकांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही … Read more

आर्थिक नुकसान, तणाव आणि भांडणं…, घरात ‘ही’ रोपं लावल्याने हरवते सुख-शांती!

वास्तुशास्त्र म्हणजे घरातील प्रत्येक गोष्टीचा ऊर्जेशी असलेला संबंध. मग ती वास्तू रचना असो की सजावटीसाठी ठेवलेली रोपं. ही रोपं घरात हिरवळ निर्माण करतात, शांतता देतात, पण जर चुकीची रोपं लावली गेली, तर त्याचा परिणाम केवळ सौंदर्यावर नव्हे, तर तुमच्या आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक आयुष्यावरही होऊ शकतो. त्यामुळे कोणती वनस्पती घरात टाळली पाहिजेत हे समजून घेणं … Read more