डाव्या की उजव्या…नंदीच्या कोणत्या कानात इच्छा सांगितल्यास शिवांपर्यंत पोहोचते?, जाणून घ्या नेमकी पद्धत!

शिवमंदिरात पाय ठेवताच एक वेगळाच शांततेचा आणि श्रद्धेचा अनुभव मिळतो. तिथला धूपाचा मंद दरवळ आणि मंदिरातला घंटानाद मनात एक प्रसन्न भाव जागवतो. शिवमंदिरात जसे भोलेनाथ अग्रस्थानी असतात तसेच भाविक नंदीचे देखील दर्शन घेतात. खरे तर मंदिरात पाउल ठेवता क्षणीच आपण अगोदर नंदीचे दर्शन घेतो. शिवाच्या मंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्या नजरेस पडतो तो नंदी, शांत … Read more

नाव घेताच तोंडाला पाणी सुटणारा ‘समोसा’ खरंतर देसी नाहीच! नेमका भारतात कुठून आला हा चविष्ट पदार्थ?, वाचा रंजक इतिहास

समोसा…एक शब्द जरी कानावर पडला तरी मन ताजातवाना होतं. चहा समोर ठेवलेला असो वा पावसाची सर येऊन गेली असो, समोशाने त्या क्षणाला खास बनवलं नाही असं होत नाही. पण कधी विचार केलात का की जो समोसा आपल्या घराघरात “देसी” मानला जातो, तो खरंतर आपल्याकडे बाहेरूनच आला आहे? यामागे आहे एक चविष्ट इतिहास, जो अनेकांना माहिती … Read more

उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणारे जगदीप धनखड किती शिकले आहेत?, वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास!

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने देशभर खळबळ उडाली. आरोग्याचे कारण देत त्यांनी कलम 67 (अ) नुसार आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला. आता उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कधी आणि कशी होईल, याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर धनखड यांच्या एकूण कारकीर्दीबाबतही बोललं जातंय. या लेखात आपण त्यांच्या एकूण प्रवासाबद्दल जाणून … Read more

ड्रोन, हायपरसोनिक क्षेपणास्त्रं, AI रणगाडे…; भारताचा फ्यूचर डिफेन्स प्लॅन उघड!5 सुपर वेपन्स जे शत्रूला हादरवतील

भारतानं अलीकडील काळात लष्करी क्षेत्रात जी झेप घेतली आहे, ती केवळ तांत्रिक प्रगती नव्हे, तर एका स्वाभिमानी राष्ट्राची भविष्याची तयारी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता ‘ऑपरेशन सामना’ची दिशा ठरली आहे. हे केवळ लढाईसाठीच नव्हे, तर आत्मनिर्भर भारताच्या वचनबद्धतेचंही प्रतीक आहे. भविष्यातील युद्धं पारंपरिक नसतील, ती बुद्धिमत्तेच्या, यंत्रणांच्या आणि वेगाने बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या आधारावर लढली जातील. भारताने हे … Read more

एका तुटलेल्या गाडीपासून बनली होती पहिली ‘रोल्स रॉयस’, वाचा जगातील सगळ्यात लक्झरी कारचा थक्क करणारा इतिहास!

दगडातही जर एखादे सुंदर शिल्प तयार होत असेल, तर त्यामागे असतात एका कलाकाराचे हात. हीच भावना होती हेन्री रॉयस यांच्या मनात, जेव्हा त्यांनी एका बिघडलेल्या गाडीच्या तुटक्या भागांपासून जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि लक्झरी कारच्या निर्मितीची सुरुवात केली. रोल्स-रॉयस या नावामागे केवळ इंजिनिअरिंग नाही, तर एक दृष्टी, चिकाटी आणि दर्जाच्या सर्वोच्च प्रतीकाची कथा आहे आणि ती … Read more

‘या’ नवख्या कलाकाराने सलमान-अजयलाही मागे टाकलं! 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी पाहाच!

2025 हे वर्ष बॉलीवूडसाठी खूपच उत्साहवर्धक ठरलं. काही चित्रपटांनी तर प्रेक्षकांच्या मनावर इतके गारुड केलं की थिएटरमध्ये लोक अक्षरशः तिकीटांसाठी झुंबड घालू लागले. तर काही मोठ्या स्टार्सच्या नावावर देखील अपेक्षित यश आलं नाही. पण यावर्षी एका नवख्या वाटणाऱ्या चित्रपटाने असा झंझावात आणला की तो सलमान आणि अजय सारख्या मातब्बर कलाकारांनाही मागे टाकून गेला.   ‘छावा’ … Read more

नेटवर्क फुल असतानाही कॉल अचानक डिस्कनेक्ट होतोय?, मग ‘ही’ सेटिंग लगेच चेंज करा!

कधी कधी अगदी महत्त्वाच्या कॉलदरम्यान संवाद तुटतो, तोही पूर्ण नेटवर्क असतानाही. हा त्रास इतका वाढतो की लोक कंटाळून फोन बाजूला फेकतात किंवा नेटवर्क ऑपरेटरला दोष देतात. पण खरे पाहता, यामागे दोष नेटवर्कचा कमी आणि आपल्या फोनमधील काही सेटिंग्जचा अधिक असतो. थोडेसे लक्ष दिल्यास आणि योग्य मोड निवडल्यास ही समस्या काही मिनिटांत दूर होऊ शकते. ‘बॅटरी … Read more

एखादा सामान्य व्यक्ती झोपण्यात किती वर्षे घालवतो?, आकडे ऐकून तुमची झोपच उडेल!

तुमच्या आयुष्यातील किती वर्षं तुम्ही झोपण्यात घालवत आहात, याचा कधी विचार केला आहे का? हा प्रश्न ऐकून तुम्हाला थोडी गंमतही वाटेल, पण त्यामागचं उत्तर मात्र खळबळजनक आहे. झोप जी आपल्याला नेहमीच एक विश्रांतीसाठीची गरज वाटते, ती खरंतर आपल्या संपूर्ण आयुष्याचा एक मोठा भाग गिळंकृत करते, इतका की ते ऐकून तुमची उरलेली झोपही उडून जाईल! 25 … Read more

अवघ्या अडीच तासांत 1000 किमी प्रवास! जपानची सर्वात वेगवान बुलेट ट्रेन लवकरच भारतात?, पाहा कोणती शहरं जोडली जाणार?

जपानच्या जगप्रसिद्ध शिंकानसेन (Shinkansen) बुलेट ट्रेनचा वेग, अचूकता आणि आधुनिकता अनुभवण्याची संधी आता भारताला मिळणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता का, दिल्लीहून पाटणा हे 1,000 किलोमीटर अंतर केवळ 2.5 तासांत पार करणे शक्य होईल? हो, हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण जपानमधील सर्वात वेगवान ट्रेन, E10 शिंकानसेन, लवकरच भारताच्या रेल्वे रुळांवर धावू शकते. भारतातील … Read more

जगातील सर्वात महागडी वेब सिरीज, एका एपिसोडसाठी 480 कोटींचा खर्च! एकूण बजेट ऐकून डोकंच फिरेल, नाव काय?

ओटीटीवर एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज रिलीज होताच प्रेक्षक त्यावर तुटून पडतात. पण त्या पडद्यामागे काय चाललं असतं, याचा अंदाजही अनेकदा लोकांना येत नाही. जेव्हा निर्माते एका एपिसोडवर शेकडो कोटी रुपये खर्च करतात, तेव्हा ते फक्त करमणूक नाही, तर भल्याभल्यांच्या कल्पनाशक्तीला हादरवणारा अनुभव बनतो. अशा एका वेब सिरीजबद्दल आपण बोलतो आहोत, जिच्या निर्मितीचा खर्च, एका … Read more

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ‘हे’ नियम पाळाच, अन्यथा शुभ ऐवजी अशुभ परिणाम भोगावे लागतील!

रुद्राक्ष धारण करणं म्हणजे केवळ एक धार्मिक सवय नव्हे तर ती एक आध्यात्मिक शिस्त आहे. बरेच लोक रुद्राक्ष फक्त गळ्यात घालायचीएक धार्मिक वस्तू म्हणून घेतात, पण खरं पाहता यामागे खूप खोल अर्थ आणि कठोर नियम लपलेले आहेत. रुद्राक्ष घालणं म्हणजे आपल्या जीवनात शुद्धतेची, संयमाची आणि सात्विकतेची एक जबाबदारी स्वीकारणं होय. त्यामुळे रुद्राक्ष धरब करण्यापूर्वी त्याचा … Read more

नीता अंबानी पितात जगातलं सर्वात महाग पाणी?, एका बाटलीच्या किंमतीत येईल आलीशान घर!

नीता अंबानी यांच्या वैभवशाली जीवनशैलीबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. जगातील सर्वात महागडं घर, अप्रतिम दागिने, आणि लक्झरी ब्रँड्सची आवड. अशाच एका चर्चेने अलीकडे सोशल मीडियावर खळबळ उडवली. चर्चा होती की त्या जगातील सर्वात महागडं पाणी पितात. एका पाण्याच्या बाटलीची किंमत इतकी सांगितली गेली की, त्या रकमेत आरामदायक लक्झरी कार किंवा घर खरेदी करता आले असते! … Read more

सावधान! दुसऱ्याचे नेल कटर वापरल्याने होतो जीवघेणा संसर्ग, धक्कादायक माहिती समोर

नखं कापणं हा आपल्या दैनंदिन स्वच्छतेचा एक अत्यंत सामान्य भाग असतो. पण या साध्या वाटणाऱ्या कृतीत एक छोटा गैरवापर तुमचं आरोग्य धोक्यात टाकू शकतो, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नेल कटरसारख्या वैयक्तिक वस्तू दुसऱ्यासोबत शेअर करणं अनेकांना अगदी सहज वाटतं, पण यामागे काही गंभीर धोके लपलेले असतात. बहुतेक वेळा आपण घरातच एकाच नेल कटरचा वापर … Read more

घरात हे वास्तु दोष असतील तर पैसा कधीच हातात टिकणार नाही, त्वरित उपाय जाणून घ्या!

घरात पैसा टिकत नाही, हाती आलेलं निसटून जातं, प्रयत्न केल्यानंतरही आर्थिक स्थैर्य लाभत नाही… या सगळ्याचा ताण प्रत्येकालाच कधीतरी जाणवतो. अशी स्थिती केवळ नशिबावर किंवा मेहनतीवर नाही, तर घराच्या उर्जेवरही अवलंबून असते. आपल्या आजूबाजूचं वातावरण, घरातील वस्तूंची मांडणी, दिशा आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा हे सारे काही आपल्या आर्थिक स्थळावर प्रभाव टाकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. … Read more

Post Office च्या 2 वर्षांच्या FD योजनेत 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर

Post Office Scheme

Post Office Scheme : देशभरातील बँकांकडून आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. मात्र आजही पोस्टाच्या विविध बचत योजनांचे व्याजदर कायम आहेत. पोस्टाच्या एफडी योजनेचे व्याजदर देखील कमी झालेले नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची एफडी योजना परफेक्ट ठरणार आहे. पोस्टाच्या एफडी योजनेबाबत … Read more

कुंडलीतील शनिदोष दूर करायचाय?, श्रावण सर्वोत्तम संधी! शिवलिंगावर अर्पण करा ‘या’ वस्तू आणि पाहा चमत्कार

श्रावण महिना आला की भक्तांच्या मनात एक वेगळीच भक्तीभावनेची लहर उसळते. श्रावणात दर शनिवारचा दिवस केवळ शिवभक्तांसाठी नव्हे, तर शनीच्या कृपेची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठीही खास असतो. कारण या महिन्यात शिवाच्या पूजेसोबत शनिदेवाला प्रसन्न करण्याचीही सुवर्णसंधी असते. विशेष म्हणजे ज्यांच्या कुंडलीत साडेसती, शनीची महादशा किंवा ढैय्यासारख्या स्थितीमुळे आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली आहे, त्यांच्यासाठी श्रावण महिना हा … Read more

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने सप्तशृंगी गडावर 55000 देशी वृक्षांचे रोपण

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने सप्तशृंगी गडावर 55000 देशी वृक्षांचे रोपण महाराष्ट्राचे साडेतीन पिठांपैकी महत्त्वाच्या असलेल्या सप्तशृंगी गडावर जय हिंद लोक चळवळीच्या वतीने 55 हेक्टर क्षेत्रामध्ये 55 हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद लोकचळवळ पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेले काम हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार … Read more

सोशल मीडियावर संस्थेची बदनामी करणाऱ्या वर गुन्हा दाखल शाळेबाबत खोटी बदनामी केल्याने गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)–राज्यातील सर्व आदिवासी शाळांसाठी अत्यंत आदर्शवत असणारी आणि राज्य पातळीवर सातत्याने गुणवत्तेमध्ये विविध पुरस्कार मिळवणारी जय हिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे ही राज्यात नामांकित आहे. मात्र काही लोकांनी सोशल मीडियावर खोटी आणि चुकीचा मजकूर पसरविल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचे साधन आहे .मात्र अनेक जण त्यावर कोणताही विचार … Read more