अहिल्यानगर ब्रेकिंग : पिसाळलेल्या कोल्ह्याने केला नागरिकांवर हल्ला, कोल्ह्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी

श्रीगोंदा- तालुक्यातील पेडगाव परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्याने नागरिकांवर हल्ला करून दोन जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिसाळलेल्या कोल्ह्याने संपत झिटे आणि ज्ञानदेव झिटे या दोघांना चावा घेतल्याने त्यांच्यावर श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागाने या घटनेची दखल घेतली असली, तरी … Read more

कृषी विभागाच्या योजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, ठिबक, कांदाचाळीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा- खासदार निलेश लंके

अहिल्यानगर- जिल्ह्यातील केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिशा समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी समन्वय आणि सकारात्मक दृष्टिकोनातून योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले, तर खासदार नीलेश लंके यांनी शेतकऱ्यांसाठीच्या कृषी योजनांचा लाभ तातडीने आणि थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यावर विशेष भर दिला. … Read more

कंत्राटी कामगारांनी खासदार लंके आणि वाकचौरे यांना विविध मागण्यांचे निवदेन देत मांडल्या व्यथा, सहकार्य करण्याचे आश्वासन

अहिल्यानगर- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेतील समायोजनास विलंब होत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढ व्हावी, आदी मागण्यांबाबतचे निवेदन खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके यांना आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांनी विविध मागण्यांबाबतची व्यथा दोघांपुढे मांडली. दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शासन … Read more

Shirdi Railway Project : शिर्डीच्या लाखो भक्तांसाठी आनंदाची बातमी ! 239 कोटींचा रेल्वे प्रकल्प मंजूर

पुणतांबा साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारने मंजूरी दिलेल्या निर्णयाचे जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत करून लाखो भाविकांसाठी तसेच जिल्ह्याच्या विकासाला यामाध्यमातून नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव दुहेरी यांच्या सहकार्याने मंजूर झालेला मार्गाचा प्रकल्प २०२४-२५ च्या अम्ब्रेला वर्क फाॅर मल्टी ट्रॅकींगचा एक भाग … Read more

सरकारने हल्ले करण्यासाठी कितीही गुंड सोडले तरी आम्ही पुरोगामी विचार सोडणार नाही- माजी आमदार प्राजक्त तनपुरे

राहुरी शहर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचा विरोध करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सरकारने गुंड पाठवून भ्याड हल्ला केला, असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, सरकारने कितीही गुंड सोडले तरी आम्ही आमचे पुरोगामी विचार सोडणार नाही. शुक्रवारी दुपारी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात या … Read more

जिल्हा परिषद शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला लोकशाहीचा उत्सव, शाळेत रावबण्यात आली निवडणूक प्रक्रिया

श्रीरामपूर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अशोकनगर येथे एका आगळ्यावेगळ्या उपक्रमात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या मूलतत्त्वांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. वर्गशिक्षिका स्वाती पटारे – निमसे यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापक पांडुरंग पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरीच्या वर्गात ६ मंत्र्यांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांना प्रथम संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. ‘व्होटिंग अॅप’ चा वापर करून मतदानाची आधुनिक … Read more

भारतातील सर्वात श्रीमंत टॉप 8 व्यक्तींची यादी आली समोर ! पहिल्या नंबरवर कोण ?

India's Richest Man

India’s Richest Man : भारतातील सर्वाधिक श्रीमंत टॉप आठ व्यक्तींची यादी समोर आली आहे. खरेतर ‘फोर्ब्स’ ने अलीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार आज आपण भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची माहिती जाणून घेणार आहोत. भारतातील सर्वात श्रीमंत टॉप आठ व्यक्ती कोण आहेत याची माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत. हे … Read more

शेवगाव तालुक्यात जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यास कुरेशी समाजाकडून बंदी, तहसीलदारांना निवेदन सादर

शेवगाव- तालुका व शहरातील कुरेशी समाज व व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जनावरांची खरेदी-विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद करण्याचा मोठा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यासंदर्भात समाजातर्फे शेवगावचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले असून, भविष्यात कुरेशी समाजाच्यावतीने राज्य पातळीवरही आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या बैठकीत कुरेशी समाजातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत, सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर परवानगी घेऊनही … Read more

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडूंनी पुकारलेल्या आंदोलनाला खासदार निलेश लंकेंचा पाठिंबा

राज्यातील सर्वच शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेले आंदोलन आता संपूर्ण राज्यात पोहचले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्जमाफीसाठी त्यांनी पुकारलेले चक्का जाम येत्या गुरुवार दि.२४ जुलै रोजी असून त्यास खा.निलेश लंके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तशा प्रकारचे पत्र खा. लंके … Read more

पाथर्डी तालुक्यातील तीसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले अडीच लाखांचे दागिने, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

पाथर्डी- शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरांमध्ये आतापर्यंत खाऊ, जेवणाचा डबा, घरातील साहित्य, खेळणी, प्रसंगी प्राणघातक शस्त्र सुद्धा आढळून आली आहेत. मात्र तालुक्यातील निंबोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे अडीचशे ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले. पालकांना बोलावून खात्री करून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हाती दागिने सुपूर्त करण्यात आले. कल्याण विशाखापट्टण राष्ट्रीय … Read more

अहिल्यानगरमध्ये दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने तृतीयपंथीयाने एका महिलेस केली बेदम मारहाण, नाकाचे हाडही तोडले

अहिल्यानगर- नगर-पुणे झेंडा चौकाजवळ पायी जाणाऱ्या महिलेला दुचाकीचा धक्का लागला. तिने दुचाकी नीट चालवता येत नाही का असे म्हणाल्याचा राग येऊन दोन तृतीयपंथी नागरिकांनी तिला बेदम मारहाण केली. ही घटना १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात दोन तृतीयपंथी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जखमी महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात नवीन ७ पोलिस स्टेशन होणार तसेच ५५० नवीन पदे भरले जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अहिल्यानगर- जिल्हा पोलीस दलामध्ये सध्या सुमारे ३२०० मनुष्यबळ आहे. जिल्ह्यात दरवर्षी २५ ते ३० हजार गुन्हे दाखल होता. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्याने सुमारे ५५० पदांची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. तर, नव्याने सात पोलिस ठाण्याचा प्रस्ताव प्रशासनस्तरावर आला असून, नवीन पोलीस ठाणे निर्मिती केली जाणार असल्याचे आश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्रीगोंदा-नगर … Read more

नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या गैरकारभारासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण मागे, मागण्या मान्य करत अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

अहिल्यानगर- बीपीसीएल कंपनीने ग्रामपंचायतीला नुकसान भरपाई पोटी वर्ग केलेल्या पैशाचा गैरव्यवहार थांबवावा, नागरदेवळे गावठाणमधील अमरधाम दुरुस्ती व्हावी, गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा, प्रशासक म्हणून ग्रामविस्तार अधिकारी यांची नियुक्ती व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषद येथे ग्रामस्थांनी अमरण उपोषण केले. या मागणीची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तिसऱ्या दिवशी मागे … Read more

सशक्त समाजासाठी महिला सबलीकरणाची गरज, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर- समाजाच्या विकासासाठी महिलांना सक्षम करणे, त्यांच्यामध्ये महिलांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक संधीमध्ये समान संधी मिळवून देणे हे गरजेचे आहे. तसेच सशक्त समाजासाठी महिला सबलीकरणाची गरज असून अशा कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे. विद्यापीठ व महाविद्यालय अशा कार्यशाळा घेत आहे त्याचा अभिमान आहे. असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांनी व्यक्त केले. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पात ५० टक्क्यांपेेक्षा अधिक पाणीसाठा, जाणून घ्या इतर धरणामध्ये किती आहे पाणीसाठा?

अहिल्यानगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पात सध्या पन्नास टक्क्याहून (१५ टीएमसी) अधिक पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी जुलै महिन्यात अवघा १६ टक्के पाणीसाठा प्रकल्पात होता. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर राहिल्यास यंदा लवकरच कुकडी प्रकल्पातील धरणं ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता आहे. यंदा अगदी मे महिन्यापासूनच पावसाचे आगमन झाले आहे, मात्र कुकडी पाणलोट क्षेत्रात … Read more

अहिल्यानगर शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात उत्साहात पार पडला भाषा महोत्सव, संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे अनोखे एकत्रीकरण

अहिल्यानगर- सध्या राज्यात भाषांवरून राजकारण पेटलेले असताना पेमराज सारडा महाविद्यालयात संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे अनोखे एकत्रीकरण करत भाषा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील ११ वी व १२ वी मधील विद्यार्थी महोत्सवात सहभागी होत चारही भाषांच्या विविध पैलूंची ओळख करून घेतली. यानिमित्त सभागृहात चारही भाषांच्या भित्तीपत्रकांचे छोटेसे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘ही’ प्रलंबित मागणी अखेर पूर्ण

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्यातील खाजगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत. खरंतर राज्यातील खाजगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या वर्षी 70 दिवसाहून अधिक काळ वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली होती. … Read more

सोनं पुन्हा चमकलं ! 19 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत गेल्या दहा दिवसांच्या काळात चांगलीच तेजी राहिली आहे. फक्त 15 आणि 16 जुलैला सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र, इतर सर्व दिवस या मौल्यवान धातूच्या किमती वाढतच होत्या. आज देखील सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आणि पुन्हा एकदा या मौल्यवान धातूची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली आहे. दहा … Read more