अहिल्यानगर जिल्ह्यात पावासाने उघडीप दिल्याने खरिप हंगाम धोक्यात, शेतकऱ्यांवर मोठं संकट

अहिल्यानगर- नगर तालुक्यासह विशेषतः जिल्ह्याच्या दक्षिणेतील शेतकऱ्यांसमोर खरीप पिकांबाबत मोठे संकट उभे ठाकले आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिके कोमजण्यास सुरुवात झाली असून बळीराजासमोर संकट उभे राहिले आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने नगर तालुक्यासह जिल्हाभरात धुमाकूळ घातला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवरच … Read more

पारनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, ९० वर्षाच्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील अन् कानातील सोनं ओरबाडत केली बेदम मारहाण

पारनेर- पारनेर शहरातील कावरे वस्तीवरील निवृत्त जवानाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसहा तोळे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख, असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लांबवला. पारनेर – सुपे रस्त्यावरील पठारे मळ्यातील शेवूबाई पठारे या ९० वर्षांच्या वृध्देच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची पोत तसेच पाच ग्रॅम वजनाची कर्णफुले ओरबाडून … Read more

नागपूरच्या मेकअप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवले, मात्र गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या शेवगावच्या एकाविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर- नागपूर येथील मेकअप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिला गर्भवती राहिल्याने आरोपीने लग्न करण्यास नकार दिला आणि तिला लाथाबुक्कक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. पीडितेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा झाला आहे. संतोष देवराव गादे (वय ४२, रा. शहर टाकळी, शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेने फिर्यादीत म्हटले की, … Read more

अहिल्यानगरमध्ये भरधाव डंपरने एकास चिरडले, तरूणाचा जागीच मृत्यू तर डंपरचालक अपघातानंतर झाला पसार

अहिल्यानगर- शहराच्या दिल्लीगेट परिसरात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता भरधाव डंपरने शहर बस थांबा येथे उभे असलेल्या व्यक्तीला चिरडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांची गर्दी जमली असता डंपर चालक पसार झाला. प्रकाश नाना अवचर (वय ३५ रा. दातरंगे मळा, ता, जि. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. शहरातील दिल्लीगेट परिसरात एएमटी शहर बस थांबा असलेल्या ठिकाणी … Read more

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचनाची क्षमता वाढवण्यात येणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर- महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी राज्य सरकार जलसिंचनाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले की, दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सरकार गंभीर आहे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या जात आहेत. कृष्णा मराठवाडा प्रकल्प हा राज्य सरकारच्या दुष्काळमुक्तीच्या … Read more

अहिल्यानगरच्या महानगरपालिकेत तब्बल ३५० कोटींचा घोटाळा, आमदार संग्राम जगतापांचाही हात असल्याचा राऊतांचा आरोप

अहिल्यानगर- अहिल्यानगर महानगरपालिकेत वारंवार भ्रष्टाचार सुरू आहे. त्याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, अँटी करप्शनकडे तक्रारी केल्या असून दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अद्यापि त्यावर कार्यवाही झालेली नाही. अहिल्यानगरमध्ये रस्ते जागेवर नाहीत. रस्ते शोधावे लागतात. पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. प्रशासक, ठेकेदार व लोकप्रतिनिधींच्या संगनमतातून महापालिकेत घोटाळा झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुराव्यांसह … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधील ‘या’ स्थानकावरून सुरु होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन

Mumbai Railway

Mumbai Railway : महाराष्ट्रासहीत संपूर्ण भारतात दरवर्षी गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. विशेषतः मुंबईत आणि कोकणात गणेशोत्सवाची अधिक धूम असते, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत काम करणारे अनेक चाकरमानी आपल्या गावी परततात. दरम्यान याही वर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून अनेक जण कोकणातील आपल्या मूळ गावाकडे परतणार आहेत. दरम्यान याच कोकणातील चाकरमान्यांसाठी आता रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात … Read more

अहिल्यानगरमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या, नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

वाळकी- नगर तालुक्यातील वाळकी येथील शेतकरी बाप्पू उर्फ अशोक पाटीलबा निमसे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दि.१५ जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून बाप्पू निमसे हे कर्जाच्या बोजाखाली वावरत होते. कर्जाला कंटाळून आत्महत्या करावी, असे वक्तव्य ते सातत्याने … Read more

अहिल्यानगरमध्ये सापडलेल्या ६६ लाख रूपयांच्या बनावट नोटांचे पुणे कनेक्शन उघड, पोलिसांकडून आणखी आरोपींचा शोध सुरू

अहिल्यानगर- राहुरी शहरालगत नगर-मनमाड रस्त्यावर दुचाकीवरील तिघांना पकडून बनावट नोटा जप्त केल्या. तपासात पोलिसांनी टेंभुर्णी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील बनावट नोटा बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून सुमारे ६६ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. आता या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांनी पुण्यात बनावट नोटा वितरित केल्याने बनावट नोटांचे पुणे कनेक्शन स्पष्ट झाले … Read more

अहिल्यानगरमध्ये १० वीच्या विद्यार्थ्यांचा शाळेतच खून करणाऱ्या घटनेतील आरोपीच्या पोलिसांनी सापळा रचून आवळल्या मुसक्या

अहिल्यानगर- सीताराम सारडा विद्यालयात क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून आठवीच्या मुलाने चाकूने वार करून दहावीच्या मुलाचा खून केला होता. या गुन्ह्यातील चाकू घेऊन त्याने घरी नेवून लपवून ठेवल्याने खून करणाऱ्या मुलाच्या वडिलांला आरोपी केले होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. तोफखाना पोलिसांनी त्याला मंगळवारी (दि. १५) मुकुंदनगर परिसरातून अटक केली. वसिम हमीद शेख (रा. कैलारु … Read more

Bigg Boss 19 : राज कुंद्रा ते मुनमुन दत्ता…, ‘या’ बड्या स्टार्सने नाकारला सलमान खानचा बिग बॉस 19 शो!

बिग बॉस हा एक असा शो आहे ज्याचं नाव उच्चारलं की टीव्हीच्या पडद्यावर धडकी भरवणारे टास्क, भांडणं, गॉसिप्स आणि नात्यांमध्ये येणारे ट्विस्ट आठवतात. प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही बिग बॉस 19 च्या चर्चांना जोर आलाय. पण यंदा या शोसंदर्भात एक वेगळीच चर्चा रंगतेय कोण येणार यावर नव्हे, तर कोण-कोण या शोची ऑफर नाकारून बाहेरच राहिलंय यावर. शोचे … Read more

सापांचा धोका वाटतो का ? मग घरात ‘या’ लिक्विडचा वापर करा, सापांचा धोका कायमचा मिटणार, कस तयार करणार लिक्विड?

Snake Viral News

Snake Viral News : तुम्हालाही सापांचा प्रचंड धोका वाटतो का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भारतात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. एका अनाधिकृत आकडेवारीनुसार देशात जवळपास 80 ते 90 हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. खरे पाहता भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत. मात्र यातील काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत. … Read more

अवघ्या 9999 रुपयांत खरेदी करा 5200mAh बॅटरी, 6GB रॅम आणि AI फीचर्सवाला स्मार्टफोन! उद्या पहिली सेल

भारतीय बाजारात बजेट स्मार्टफोनचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी एक दिलासाद बातमी आहे. 17 जुलैपासून Infinix चा Hot 60 5G+ स्मार्टफोन पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होतो आहे आणि विशेष म्हणजे, या फोनची पहिल्या दिवशीची किंमत फक्त 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 10,000 च्या आत एक 5G फोन मिळणं हीच एक आकर्षक गोष्ट असताना, यामध्ये असलेल्या फीचर्समुळे हा फोन आणखीच … Read more

‘हे’ आहेत Sony LIV चे टॉप रेटेड 9 जबरदस्त वेब शो, घरबसल्या बिंजवॉच करा!

भारतीय वेब सीरिज विश्व सध्या प्रेक्षकांच्या नव्या पसंतीनुसार सतत बदलत चाललं आहे, आणि या प्रवाहात SonyLIV हे OTT प्लॅटफॉर्म मोठ्या आत्मविश्वासाने आपली छाप सोडत आहे. या प्लॅटफॉर्मवर अशा काही मालिका आहेत ज्या प्रेक्षकांना केवळ करमणूकच देत नाहीत, तर विचार करायलाही भाग पाडतात. कौटुंबिक भावनांपासून ते गुन्हेगारीच्या गूढ जाळ्यापर्यंत आणि विनोदाच्या चवीनं भारलेल्या कथांपासून ते ऐतिहासिक … Read more

ICC कसोटी क्रमवारीत सर्वाधिक काळ नंबर-1 राहिलेले गोलंदाज कोण?, पाहा यादी!

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटचा इतिहास हा केवळ फलंदाजांच्या खेळीने रंगलेला नाही, तर वेगवान व फिरकी गोलंदाजांच्या अचूक आणि आक्रमक कामगिरीनेही तो कायम उजळून निघालेला आहे. क्रिकेट रसिकांच्या नजरेत ‘नंबर-1’ गोलंदाज होणे म्हणजे फक्त दर्जेदार खेळी नव्हे, तर सातत्य, मनगटात ताकद, संयम आणि संघासाठी झटण्याची वृत्ती दर्शवणारी ओळख असते. आयसीसी कसोटी क्रमवारीत अनेक महान खेळाडूंनी ही जागा … Read more

श्रावणमध्ये या 7 वास्तू उपायांनी मिळवा भोलेनाथाचे कृपाशीर्वाद! घरात शांती आणि समृद्धी नांदेल

श्रावण महिना सुरू झाला की, संपूर्ण वातावरण भक्तीमय होऊन जातं. प्रत्येक घरात शिवभक्तीची लगबग सुरू होते. कुठे अभिषेक, कुठे शिवलिंगाची सजावट, तर कुठे बेलपत्राचं पूजन. पण या भक्तीमध्ये एक गोष्ट आपण सहसा विसरतो. ती म्हणजे आपल्या घरातील वास्तूचे नियम. खरं तर, श्रावणात केवळ पूजा नव्हे, तर घरात योग्य वास्तुशास्त्रीय उपाय केल्यास भगवान शिवाचा कृपावर्षाव अगदी … Read more

सर्वसामान्य नागरिकांना कल्याणमध्ये 10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार घर ! म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक घरे कल्याणमध्येच

Mhada News

Mhada News : म्हाडाच्या कोकण मंडळांने सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच लाखाहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी 15 जुलैपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. कोकण मंडळाने या संबंधित भागातील 5,362 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. महत्त्वाची बाब … Read more

इंदूरचा पत्ता कट! आता ‘हे’ शहर बनले भारतातील सर्वात स्वच्छ शहर, नाव ऐकून विश्वास बसणार नाही

भारताच्या स्वच्छतेच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे आणि या बदलाची कहाणी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात जो निकाल समोर आला आहे, तो इंदूरसारख्या सतत अव्वल स्थानावर असलेल्या शहरालाही मागे टाकणारा ठरला आहे. यावेळी देशातील सर्वात स्वच्छ शहराच्या यादीत एक नवीन नाव झळकले आहे आणि ते नाव … Read more