अहिल्यानगर जिल्ह्यात पावासाने उघडीप दिल्याने खरिप हंगाम धोक्यात, शेतकऱ्यांवर मोठं संकट
अहिल्यानगर- नगर तालुक्यासह विशेषतः जिल्ह्याच्या दक्षिणेतील शेतकऱ्यांसमोर खरीप पिकांबाबत मोठे संकट उभे ठाकले आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिके कोमजण्यास सुरुवात झाली असून बळीराजासमोर संकट उभे राहिले आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने नगर तालुक्यासह जिल्हाभरात धुमाकूळ घातला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवरच … Read more