बिबट्याने नातवावर अचानक झडप टाकली, आजोबानेही जीवाची पर्वा न करता बिबट्याला पळवून लावत नातवाचे प्राण वाचवले

कोपरगाव- बिबट्या आपल्या नातवाला ओढून नेत असतानाचे पाहून आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता बिबट्याला पळवून लावून नातवाचा जीव वाचवला. अशा शुरविर असणाऱ्या आहेर यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे, बाभळेश्वर विद्यमान संचालक सिताराम खंडागळे यांनी केले. तालुक्यातील कोपरगाव येसगाव येथील शेतात ही थरारक घटना नुकतीच घडली आहे. … Read more

संगमनेरमध्ये उभे राहणार दिव्यांग भवन, लवकरच काम सुरू होणार असल्याची आमदार अमोल खताळांनी दिली माहिती

संगमनेर- शहरात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज असे दिव्यांग भवन उभारण्याचे स्वप्न आता साकार होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती, परंतु आता नगरपालिकेने नेहरू गार्डनजवळ जागा उपलब्ध करून दिल्याने या प्रकल्पाला गती मिळाली आहे. आमदार अमोल खताळ यांनी या भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. दिव्यांग बांधवांना समाजात समान … Read more

अतिक्रमणात विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना पाच फुटांची जागा द्या, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

श्रीरामपूर- येथील नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता शहरातील नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी विस्थापित व्यापाऱ्यांना नेवासा शहराच्या धर्तीवर पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा द्यावी, अशी विनंती केली. त्यावेळी … Read more

भगवान शिव कपाळावर चंद्र का धारण करतात?, वाचा यामागील पौराणिक कथा!

आपण सर्वांनी भगवान शिवाची अनेक चित्रं पाहिलीयेत. त्यांच्या गळ्यात नाग, जटांमधून वाहणारी गंगा, हातात त्रिशूल आणि कपाळावर एक तेजस्वी अर्धचंद्र. हा चंद्र केवळ एक अलंकार नाही, तर त्यामागे एक गूढ आणि गहन अध्यात्मिक संदेश आहे. शिवाला ‘चंद्रशेखर’ का म्हटलं जातं, त्याच्या कपाळावर चंद्र नेमका कसा आणि का विराजमान झाला, यामागे एक पुरातन, पण खूप अर्थपूर्ण … Read more

सोमवार की शुक्रवार?, जन्मदिवसावरून ओळखा व्यक्तीचा खरा स्वभाव आणि यश!

आपला जन्म केवळ तारखेपुरता मर्यादित नसतो. तो आपल्या स्वभावाच्या, वागण्याच्या आणि जीवनपद्धतीच्या अनेक पैलूंना आकार देतो. ज्योतिषशास्त्रात आणि अंकशास्त्रात असे मानले जाते की आपण आठवड्याच्या कोणत्या दिवशी जन्मलो, यावरून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक गूढ पैलू उलगडता येतात. प्रत्येक दिवस एका विशिष्ट ग्रहाशी संबंधित असतो आणि त्या ग्रहाची उर्जा आपल्या जीवनावर अनोख्या प्रकारे प्रभाव टाकते. सोमवार सोमवारी … Read more

Axiom-4 मधून परतताना शुभांशू शुक्ला यांचं लँडिंग समुद्रातच का झालं?, वाचा यामागील रहस्य!

अवकाशातून परतीचा प्रवास जितका रोमांचक, तितकाच गुंतागुंतीचा असतो. अंतराळवीर कितीही काळ अंतराळात राहिले असले, तरी पृथ्वीवर परतताना त्यांच्यासाठीचा प्रत्येक क्षण नाजूक असतो. यंदा भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी 18 दिवसांचा अंतराळ प्रवास पूर्ण करून 15 जुलै रोजी सुखरूप पृथ्वीवर पाऊल ठेवलं. पण हे पाऊल जमिनीवर नव्हे, तर समुद्राच्या कुशीत पडलं म्हणजेच ‘स्प्लॅशडाउन’च्या माध्यमातून त्यांनी परतीचा … Read more

जगातील सर्वात स्वस्त 10 मुस्लिम देश, अवघ्या ₹30,000 मध्ये काढता येईल महिना खर्च!

जगात महागाईचा भडका उडालेला असताना, काही देश अजूनही असे आहेत जिथे कमी बजेटमध्ये सुसंस्कृत, साधं आणि समाधानकारक जीवन जगणं शक्य आहे. विशेषतः मुस्लिमबहुल देशांमध्ये, कमी खर्चातही जगण्याची शक्यता अधिक आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या 2025 च्या ताज्या अहवालात अशाच 10 देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे जिथे दरमहा फक्त ₹30,000 ते ₹43,000 मध्येही तुम्ही सहज राहू … Read more

श्रावण 2025 : पितृदोषामुळे आयुष्य अडथळ्यांनी भरलंय?, श्रावणात करा ‘हा’ विशेष उपाय!

श्रावण महिना सुरु झाला की सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार होतं. श्रावण म्हणजे केवळ पावसाळा नाही, तर तो काळ असतो आत्मिक शांतीचा, भक्तीचा आणि देवाशी गहिरे नाते जोडण्याचा. याच महिन्यात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी लाखो भक्त विविध प्रकारच्या पूजाअर्चा करतात. पण फार थोड्यांना माहिती असतं की हा महिना केवळ भोलेनाथाची कृपा मिळवण्यापुरता मर्यादित नाही. पितृदोष दूर … Read more

सुजयने पाच वर्षात एवढी विकासकामे केली तरी जनतेने त्यांचा पराभव केला, मात्र साईबाबा आम्हाला आशीर्वाद आणि न्याय देणार- शालिनीताई विखे पाटील

करंजी- श्रद्धा आणि सबुरी या न्यायाने आमची वाटचाल सुरू असल्याने डॉ. सुजय विखे यांनाही कोर्टातून न्याय मिळेल, डॉ. सुजय यांचा पराभव जरी झाला असला तरी आम्ही मनाने खचलेलो नाही.’ घार फिरते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी’ या उक्तीप्रमाणे विखे परिवाराचे नगर दक्षिणेवर लक्ष आहे. अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी नगर लोकसभा … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! येत्या दोन आठवड्यात आणखी एक वंदे भारत ट्रेन रुळावर येणार, कसा असणार रूट?

Railway News

Railway News : देशातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी वाढणार आहे. येत्या दोन आठवड्यात आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. सध्या देशभरातील विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात सध्या स्थितीला अकरा वंदे भारत ट्रेन सुरू … Read more

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला ७६ लाख रुपयांचा नफा, चेअरमन सुभाषराव बर्डे यांची माहिती

पाथर्डी- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला ७६ लाख रुपये नफा झाला असून, आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सर्व संचालक यांच्या सहकार्याने तोट्यातील संस्था नफ्यात आणण्याचे काम केले असल्याचे चेअरमन सुभाषराव बर्डे यांनी म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती देताना बर्डे यांनी सांगितले की, तिसगाव उपबाजार समिती आवारात नवीन ५० क्विंटल … Read more

कर्जत पोलिसांनी मराठा बांधवांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत- सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कर्जत पोलिसांनी राशीन येथील घटनेप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी काल कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने अत्यावश्यक सेवा वगळता पुकारण्यात आलेल्या कर्जत बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रविवार (दि.१३) जुलै रोजी राशीन येथील महात्मा … Read more

1,500 किमी रेंज असलेलं ब्रह्मोस-II पाहून पाकिस्तान हादरला! कराचीसुद्धा आता भारताच्या टप्प्यात

भारताच्या संरक्षण क्षेत्रात अलीकडच्या घडामोडी एका नव्या युगाची नांदी ठरत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ज्या राजकीय आणि तांत्रिक हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यामध्ये देशाची आत्मनिर्भरता, सामरिक सामर्थ्य आणि जागतिक पातळीवरील अस्तित्व हे तिन्ही घटक अधोरेखित होतात. त्याच पार्श्वभूमीवर एक अत्यंत निर्णायक गोष्ट म्हणजे ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नवीन श्रेणीची माहिती, जी ऐकून पाकिस्तानसारख्या शेजारी देशाला अस्वस्थ व्हायला लावलं … Read more

Vastu tips : वास्तुनुसार रोज ‘या’ जागांवर दिवा लावा, पूर्वजांचे आशीर्वाद आणि संपत्ती दोन्ही मिळेल!

घरात कधी अचानक वाद वाढतात, पैशाची चणचण भासू लागते, किंवा कायमच उदास वातावरण जाणवतं, तर शक्यता असते की घराच्या उर्जेत काहीतरी अडथळा आहे. अशा वेळी, घरातील नकारात्मकता दूर करून सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तुशास्त्राचा आधार घेणं हे आपल्या संस्कृतीचा एक जुना, परंपरागत मार्ग आहे. हे फक्त अंधश्रद्धा नाही, तर घरात शांतता, शिस्त आणि सकारात्मक वातावरण टिकवण्याचा एक … Read more

केंद्रातील सरकारचा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा निर्णय! आता घर खरेदीसाठी 90% रक्कम मिळणार, डाऊन पेमेंटच टेन्शन मिटणार

EPFO Scheme

EPFO Scheme : पहिल्यांदाच घर घेऊ इच्छिणाऱ्या देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रातील सरकारकडून आता पीएफ च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना डाऊन पेमेंटच टेन्शन राहणार नाही. खरे तर घर खरेदीसाठी 20% डाऊन पेमेंट द्यावे लागते आणि सरकारच्या यामुळे आता पहिल्यांदा घर खरेदी … Read more

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या 100 बेड घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आणखी सुविधा – आ.सत्यजित तांबे

संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात 100 बेड चे अत्याधुनिक रुग्णालयाचे काम सुरू असून घुलेवाडी व साकुर येथील आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा मिळाव्या या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मागणी केली असून … Read more

पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणाच्या रचनेत पाच गावांची अदलाबदल, जाणून घ्या गावाची नावे?

पारनेर- गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या पारनेर तालुक्यातील गट आणि गणाच्या रचनेमध्ये पाच गावांची गणांमध्ये अदलाबदल करण्यात आली असून, उर्वरित रचना पूर्वीप्रमाणेच असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसारः पूर्वी सुपे गटामध्ये असलेले शहाजापूर हे गाव ढवळपुरी गटात समाविष्ट करण्यात … Read more

पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये कोणताही बदल नाही, गाव पुढारी लागले तयारीला

पाथर्डी- तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणाची प्रारुप यादी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी प्रसिद्ध केली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने त्याबाबत ठोस प्रतिक्रिया देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामिण भागातील पुढाऱ्यांना आनंद झाला आहे. भालगाव, कासारपिंपळगाव, टाकळीमानूर, मिरी-करंजी, तिसगाव असे … Read more