Agriculture News: अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली कांद्याचे दर वाढविण्याची मागणी, सरकारला दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम….

Agriculture News: देशातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने कांदा विकल्याच्या बातम्या सतत चर्चेत असतात. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) कांद्याचे दर वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटमही (15 days ultimatum) सरकारला देण्यात आला आहे. कांद्याचे भाव वाढल्याने चक्का जाम – … Read more