Atmanirbhar Bharat Rojgar Yojana: सरकारच्या या योजनेचा सुमारे 59 लाख लोकांना लाभ मिळाला, खात्यात कोट्यवधी रुपये ट्रान्सफर झाले
Atmanirbhar Bharat Rojgar Yojana : आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Atmanirbhar Bharat Rozgar Yojana) अंतर्गत देशातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी देण्यात आला आहे. सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, 58.76 लाख लोकांच्या खात्यात 4,920.67 कोटी रुपये जमा झाले आहेत. हा आकडा 30 एप्रिल 2022 पर्यंतचा आहे. ही योजना सरकारने 2020 मध्ये कोविड दरम्यान सुरू … Read more