राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! अकरावी प्रवेशासाठी तुमच्या जिल्ह्यात कोणत्या शाखेच्या किती जागा ? वाचा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला. 13 मे 2025 रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहे. दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतात, तसेच काही विद्यार्थी आयटीआयला आणि काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात. दरम्यान जर तुम्हीही दहावी उत्तीर्ण झाला असाल आणि … Read more

अकरावीला प्रवेश घेणार आहात, मग महाराष्ट्रातील टॉप 10 कॉलेजेस कोणती आहेत ? जाणून घ्या

Best Colleges Of Maharashtra

Best Colleges Of Maharashtra : दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. दहावीचा निकाल यंदा वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे यामुळे विद्यार्थ्यांकडे कॉलेज शोधण्यासाठी आणि ऍडमिशनची प्रोसेस आरामात करता येण्यासाठी पुरेसा कालावधी सुद्धा आहे. दरवर्षी दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मग जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. … Read more

अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 10 कॉलेज निवडता येणार आणि ‘ही’ 6 कागदपत्रे लागणार

FYJC Admission

FYJC Admission : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची चर्चा सुरू होती तो निकाल काल अर्थातच तेरा मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असल्याने आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होणार आहे. दरम्यान अकरावीला प्रवेश देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एफ वाय जे सी … Read more

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला. पाच मे 2025 रोजी दुपारी एक वाजता बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आणि तेव्हापासूनच दहावीचा निकाल कधी लागणार? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. अखेर कार बोर्डाने आज म्हणजेच 13 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार … Read more

11वी ला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, आता Admission घेतांना ‘ही’ कागदपत्रे लागतील

11th Admission

11th Admission : पाच मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. काल दुपारी एक वाजता निकाल लागला आणि या निकालात पुन्हा एकदा मुलींनी भाजी मारली. तसेच राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वात बेस्ट राहिला. खरे तर यावर्षी बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी बारावीचा निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात … Read more

11वी ला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, आता Admission घेतांना ‘ही’ कागदपत्रे लागतील

11th Admission

11th Admission : पाच मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. काल दुपारी एक वाजता निकाल लागला आणि या निकालात पुन्हा एकदा मुलींनी भाजी मारली. तसेच राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वात बेस्ट राहिला. खरे तर यावर्षी बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी बारावीचा निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात … Read more