राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! अकरावी प्रवेशासाठी तुमच्या जिल्ह्यात कोणत्या शाखेच्या किती जागा ? वाचा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला. 13 मे 2025 रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहे. दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतात, तसेच काही विद्यार्थी आयटीआयला आणि काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात. दरम्यान जर तुम्हीही दहावी उत्तीर्ण झाला असाल आणि … Read more

अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया बाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ तारखेपासून सुरू होणाऱ ऍडमिशन

11th Admission Process

11th Admission Process : पाच मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात लाखो विद्यार्थ्यांना चांगले यश मिळाले. दरम्यान बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घेणार आहेत अन त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा सुद्धा निकाल लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल … Read more