राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! अकरावी प्रवेशासाठी तुमच्या जिल्ह्यात कोणत्या शाखेच्या किती जागा ? वाचा
Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला. 13 मे 2025 रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहे. दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतात, तसेच काही विद्यार्थी आयटीआयला आणि काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात. दरम्यान जर तुम्हीही दहावी उत्तीर्ण झाला असाल आणि … Read more