अकरावीला प्रवेश घेणार आहात, मग महाराष्ट्रातील टॉप 10 कॉलेजेस कोणती आहेत ? जाणून घ्या
Best Colleges Of Maharashtra : दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. दहावीचा निकाल यंदा वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे यामुळे विद्यार्थ्यांकडे कॉलेज शोधण्यासाठी आणि ऍडमिशनची प्रोसेस आरामात करता येण्यासाठी पुरेसा कालावधी सुद्धा आहे. दरवर्षी दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मग जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. … Read more