अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया बाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ तारखेपासून सुरू होणाऱ ऍडमिशन
11th Admission Process : पाच मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात लाखो विद्यार्थ्यांना चांगले यश मिळाले. दरम्यान बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घेणार आहेत अन त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा सुद्धा निकाल लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल … Read more